Headlines

दिव्य मराठी विशेष:रोज 13-14 तास अभ्यास करत मिळवले 642 गुण

फर्स्ट पर्सन, प्रसून कथले, विद्यार्थी नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या बातम्या जेव्हा देशभरात गाजू लागल्या, तेव्हा माझ्या मनातही एक मोठा धक्का बसला होता. माझे वास्तव्य अकोला शहरातील मलकापूर परिसरात आहे. यापूर्वी झालेल्या नीटच्या परीक्षेत मला ६९० गुण मिळाले होते, त्यामुळे मी खूप आनंदित होतो. मात्र, देशभर झालेल्या पेपरफुटीच्या गोंधळामुळे ती परीक्षा रद्द झाली आणि पुन्हा परीक्षा घेण्याचा…

Read More

स्वरा भास्कर म्हणाली- सरकार निर्लज्जासारखी नग्न:CJP आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सेलिब्रिटींना म्हणाली- माझ्यासोबत जे घडले, त्यांना त्याची भीती

अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी नुकतेच जंतर-मंतर येथे पोहोचून कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. यावेळी अभिनेत्रीने सध्याच्या सरकारवर जोरदार संताप व्यक्त केला. त्यांनी असेही म्हटले की, अनेक सेलिब्रिटी या प्रकरणी गप्प आहेत, कारण त्यांना भीती आहे की त्यांच्यासोबतही तेच होईल जे स्वरासोबत झाले. जंतर-मंतर येथे लल्लनटॉपशी बोलताना स्वरा यांनी…

Read More

पालकमंत्र्यांचा संताप:1639 शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर प्रशासन जागे; पाच कंपन्यांविरोधात 70 गुन्हे दाखलचे आदेश

जिल्ह्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे लाखो शेतकऱ्यांचा हंगाम धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शुक्रवारी (दि. १७) संतप्त वातावरण पाहायला मिळाले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एक नव्हे तर पाचही बियाणे कंपन्यांविरोधात जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये प्रत्येकी गुन्हे दाखल करून शुक्रवारी रात्रीपर्यंतच एकूण ७० एफआयआर नोंदवावेत, असे स्पष्ट आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी विभागाला दिले. याचवेळी गुन्हे…

Read More

पावसाचे 30 पैकी 25 यलो अलर्ट "फेल':चापडोह धरणातही पाणीसाठा कमी, जोरदार पाऊस न झाल्यास पाण्याची समस्या होणार गंभीर‎

यंदा पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३० वेळा यलो पावसाचा अलर्ट देण्यात आला. मात्र यापैकी एकाही दिवशी पाऊस बरसला नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह या दोन्ही धरणांमध्ये क्षमतेच्या केवळ ८० टक्के पाण्याचा साठा शिल्लक राहिला आहे. सध्या सुरू असलेली पावसाची तूट अशीच कायम राहिल्यास शहरात येत्या…

Read More

‘त्या’ चालकाची हत्या करून ट्रक पेटवून दिला; गूढ उकलण्यात यश:दोघे ताब्यात : एकाला गुजरात तर दुसऱ्याला रावेरमधून अटक

मोर्शी-चांदूरबाजार मार्गावरील चिखलसावंगी फाट्याजवळ जळालेल्या ट्रकमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे गूढ ग्रामिण पोलिसांनी २४ तासात उकलले आहे. हा अपघात नसून ट्रकचालकाची हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, आर्थिक वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मृतकाची ओळख चंद्रपूर येथील ट्रकचालक उमेश गौरीशंकर…

Read More

अकोटच्या कालंका माता मंदिर चोरी प्रकरणाचा छडा:गुन्हे शाखेचा पोलिस महासंचालकांकडून सन्मान

अकोट येथील सुप्रसिद्ध कालंका माता मंदिरात झालेल्या लाखो रुपयांच्या चोरीचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. या प्रकरणाचा तपास केल्याबद्दल राज्याच्या पोलिस महासंचालकांनी मुंबईत एलसीबीच्या अधिकारी व अंमलदारांचा सन्मान केला. पोलिसांच्या माहितीनुसार २२ फेब्रुवारी रोजी अकोटमधील बारागण येथील कालंका माता मंदिरातून अज्ञात चोराने देवीच्या मूर्तीवरील ४८ ग्रॅम सोन्याचे दागिने व दानपेटीतील ७५० ग्रॅम चांदी,…

Read More

देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; तिघांना अटक:सिव्हिल लाइन्स पोलिसांची धडक कारवाई; सोशल मीडियावरून सौदे

शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामनगर परिसरात सुरू असलेल्या एका अवैध देहविक्री रॅकेटचा सिव्हिल लाइन्स पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा एका अपार्टमेंटमधील भाड्याच्या फ्लॅटवर छापा टाकून दोन तरुणींसह तिघांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रामनगर भागातील एका अपार्टमेंटमधील फ्लॅट भाड्याने घेऊन तेथे हा अवैध व्यवसाय…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:‘सर्वोपचार’ रुग्णालयात बेड क्षमता होणार दुपटीहून अधिक, मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत कार्यवाहीचे संकेत‎

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाची खाटांची क्षमता ४७६ वरून १,१६० करण्याच्या प्रस्तावाला गती देण्यासाठी मंत्रालयात हालचाली सुरू झाल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात गुरुवारी बैठक पार पडली. यावेळी अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने, उपअधिष्ठाता डॉ. दिनेश नैताम यांनी रुग्णालयावरील वाढता ताण आणि खाटांची आवश्यकता व रिक्त पदे भरण्याबाबत भूमिका मांडली. वैद्यकीय शिक्षण…

Read More

शिक्षक दारोदारी; बीएलओ कामांमुळे शैक्षणिक नुकसान:उजनीसह परिसरातील शाळांमध्ये गुणवत्तेवर परिणाम, पालकांमधून व्यक्त होतोय तीव्र संताप‎

तालुक्यातील शाळांमध्ये आधीच शिक्षकांच्या जागा रिक्त असताना, आता शिल्लक शिक्षकांना निवडणूक विभागाच्या ‘बीएलओ’ (मतदार नोंदणी अधिकारी) कामाला जुंपण्यात आले आहे. याचा थेट आणि प्रचंड मोठा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसत असून, उजनी परिसरातील पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या उजनीसह परिसरातील बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. एकाच शिक्षकाला दोन ते तीन वर्ग सांभाळत…

Read More

आरोग्याचा संकल्प:विद्यार्थ्यांच्या ताटात शाळेतच पिकलेल्या सेंद्रीय भाज्या

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा, कुपोषणाला आळा बसावा आणि लहानपणापासूनच सेंद्रिय शेतीची ओळख व्हावी, या उद्देशाने जळकोट तालुक्यातील चेरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वसुंधरा महिला शेतकरी गटाने ”पोषण परसबाग” हा अभिनव व प्रेरणादायी उपक्रम साकारला आहे. उमेद अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात आता विविध सेंद्रिय भाज्यांची हिरवाई बहरली असून विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह…

Read More