Headlines

अहिल्यानगर:वेगवान युगात "आनंद चालीसा' ठरतेय मानसिक शांततेचा मार्ग

आजच्या वेगवान युगात प्रचंड धावपळ आणि सतत जिंकण्याच्या स्पर्धेमुळे मानवाची मानसिक शांतता हरवत चालली आहे. अशा काळात मानसिक स्थैर्य आणि आत्मिक समाधानासाठी जप, तप, आराधना आणि धर्माचरण अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी महाराज यांनी केले. नवी पेठ येथील जैन स्थानकात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या ‘आनंद चालीसा’ पाठाच्या वर्षपूर्ती सोहळ्यात ते बोलत…

Read More

Father quits illegal liquor business for one word from beloved daughter

. “बाबा, तुम्ही दारू विकू नका… शाळेत मला सगळे ‘दारूवाल्याची मुलगी’ म्हणून हिणवतात…” एका १५ वर्षांच्या निरागस मुलीने डोळ्यात अश्रू आणून आपल्या बापाला घातलेली ही साद… आणि या भावनिक आग्रहाने एका कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण गावाचे चित्र बदलून गेले. तालुक्यातील लिंगदेव गावात समाजपरिवर्तनाची एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना घडली. गावात अवैध दारू विकणारे पिनू ऊर्फ…

Read More

Rajesh Khanna Death Anniversary; Untold Story & Aashirwad Bungalow Legacy

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 18 जुलै 2012 दुपारी बातमी आली, सुपरस्टार राजेश खन्ना, ‘काका बाबू’ आता राहिले नाहीत. राजेश खन्ना गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होते. चाहत्यांची गर्दी अनेक दिवसांपासून त्यांच्या आरोग्यासाठी कार्टर रोडवरील आशीर्वाद बंगल्याबाहेर जमून प्रार्थना करत होती. मग, प्रत्येक न्यूज चॅनल, फेसबुक, ट्विटरवर त्यांच्या निधनाची बातमी येताच, लवकरच आशीर्वाद बंगल्यासमोर शोक व्यक्त…

Read More

परेश रावल अक्षयला OMG-2 पासून दूर ठेवू इच्छित होते:चित्रपटाचे श्रेय मागितल्याने निर्माते संतापले; म्हणाले- परेशला चित्रपटाची कथा चोरायची होती

चित्रपट ‘ओएमजी-2’ चे निर्माता अश्विन वर्दे यांनी अभिनेता परेश रावल यांच्या आरोपांवर मौन सोडले आहे. अश्विन यांनी परेश यांच्या दाव्यांना पूर्णपणे चुकीचे आणि निराधार म्हटले आहे. अलीकडेच, परेश रावल यांनी एका पॉडकास्टमध्ये आरोप केला होता की ‘ओह माय गॉड 2’ त्यांनी लिहिली होती, परंतु त्यांना त्याचे श्रेय दिले गेले नाही. यावर पलटवार करत अश्विन म्हणाले…

Read More

भारताच्या पहिल्या खाजगी रॉकेट विक्रम-1 ची आज चाचणी:ओशनोग्राफर श्रीनिवास पृथ्वी विज्ञानचे सचिव, 18 जुलैच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) आज प्रायव्हेट ऑर्बिटल-क्लास रॉकेट विक्रम-1 ची पहिली चाचणी विक्रम-1 2. देशात पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू हायड्रोजन ट्रेन नियुक्ती (APPOINTMENT) 3. टी. श्रीनिवास कुमार पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव म्हणून नियुक्त 4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदीगड आणि पंजाबला भेट दिली आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL)…

Read More

एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात तरुणीचा गळा चिरून निर्घृण खून:नाशिकमधील इंदिरानगरातील उद्यान परिसरातील घटना

इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीतील उद्यानाजवळ शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास तरुणीच्या खुनाची घटना उघडकीस अाली. एकतर्फी प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला अाहे. खून केल्यानंतर हल्लेखोर प्रियकर फरार झाला असून, इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या पथकाकडून त्याचा शाेध सुरू आहे. वैष्णवी अावारे (२०) असे या तरुणीचे नाव अाहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, तरुणीचा…

Read More

चांदवडचा घनकचरा गैरव्यवहार फाईल शिवसेना सचिवांकडे सूपूर्त:वेतनातील तफावत आणि शासकीय निधीच्या अपहाराचे आरोप‎

नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन आणि साफसफाई कंत्राटातील कथित घोटाळा, अनियमितता तसेच शासकीय निधीच्या अपहारासंदर्भातील पुराव्यांची फाईल शिवसेनेच्या नगरसेवकांनी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द केली. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चांदवड नगरपरिषदेचे शिवसेना गटनेते संदीप उगले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात तालुकाप्रमुख नीलेश ढगे, नगरसेवक सुधीर कबाडे,…

Read More

रॅली:चांदवड येथील जैन विद्यालय व मतदार साक्षरता क्लबतर्फे मतदार जागृती रॅली

येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालय व मतदार साक्षरता क्लब (ईएलसी) यांच्या वतीने बुधवारी (दि. १५) चांदवड शहरातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदार साक्षरता आणि मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत (एसआयआर) व्यापक जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाची सविस्तर माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार अनिल चव्हाण व निवडणूक…

Read More

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य:राज्यात आजपासून नवे ‘स्कूल बस धोरण’, नियम मोडल्यास कडक कारवाई

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा शालेय प्रवास अधिक सुरक्षित आणि हायटेक करण्यासाठी राज्य सरकारचे बहुप्रतीक्षित आणि अत्यंत कडक असे नवे “स्कूल बस धोरण’ शनिवारपासून संपूर्ण राज्यात लागू झाले आहे. या नव्या नियमांमुळे शाळा प्रशासन, बसचालक आणि वाहतूक कंत्राटदार यांच्यावर अनेक कठोर निर्बंध आले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. नव्या धोरणानुसार,…

Read More

पुण्यात ‘नीट’च्या निकालानंतर 2 जणांच्या आत्महत्या:नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज

‘नीट’ परीक्षेचा निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाला. या निकालानंतर पुण्याच्या हडपसर भागातील महंमदवाडीत एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. अनुष्का चौगुले (रा. सॅफ्रॉन हिल सोसायटी, महंमदवाडी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आई घरातील कामात व्यग्र…

Read More