निधीअभावी 47 गावांमध्ये जलजीवनची कामे थांबली:जिल्हा परिषदेला 18 कोटी रुपयांच्या शासकीय निधीची प्रतीक्षा
मेळघाटातील नऊ गावांमध्ये सध्या २० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असतानाच, जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल ४७ गावांमध्ये सुरू असलेली कामे निधीअभावी थांबली आहेत. या कामांसाठी केंद्र शासनाचे १५ कोटी आणि राज्य शासनाचे ३ कोटी असे एकूण १८ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. हा निधी वारंवार पाठपुरावा करूनही न मिळाल्याने जिल्हा परिषदेचे अधिकारी हतबल झाले असून, कंत्राटदारांनी कामे…