Headlines

अमरावती बारावीचा निकाल 0.96 टक्क्यांनी घसरला:मुलींची आघाडी कायम, तिन्ही शाखांमध्ये अमरावतीची बाजी

अमरावती मंडळाचा बारावीचा निकाल यावर्षी ०.९६ टक्क्यांनी कमी लागला आहे. गेल्यावर्षी ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, तर यावर्षी ही संख्या घसरून ९०.९२ टक्क्यांवर थांबली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी १ लाख ४८ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ४७ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले आणि १ लाख ३४ हजार…

Read More

विकास लवांडे प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी फजिती:आधी गुन्हेगार ठरवत जामीन अर्जाला विरोध, मग नजरचूक म्हणत माघार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक झाल्यानंतर आता पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांनी लवांडे यांच्या नावावर असा गुन्हा दाखवला, जो त्यांनी कधी केलाच नव्हता. मात्र दुसऱ्याच दिवशी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये हा प्रकार ‘नजरचुकीने’ घडल्याची कबुली पुणे पोलिसांनी दिली….

Read More

लेणी-घृष्णेश्वर मंदिर मार्गावर वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची सुटका होणार:चौपदरी वेरूळ बायपासच्या कामाला सुरुवात; 6 महिन्यांत होणार पूर्ण रस्ता

वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरात वर्षानुवर्षे भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना हैराण करणारी वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. वेरूळ घाटातून १.६५ किलोमीटर लांबीच्या चौपदरी बायपासचे काम सुरू झाले असून, ते पुढील ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आ . वेरूळ लेणी हे जागतिक वारसास्थळ, तर घृष्णेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने येथे वर्षभर देश-विदेशातील…

Read More

धरणगावात इंधन टंचाईचे विदारक चित्र:डिझेलसाठी शेतकरी दुपारपासून उपाशीपोटी रांगेत; पंपचालकाचे मन हेलावले, रात्री दिले जेवण

आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे अत्यंत गंभीर आणि विदारक पडसाद आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या संकटामुळे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरासह परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. डिझेल मिळवण्यासाठी बळीराजाला चक्क पेट्रोल पंपावरच रात्रभर मुक्काम ठोकण्याची वेळ आली आहे. बुधवारी रात्री याच इंधन टंचाईच्या गर्दीतून…

Read More

Railway Recruitment 6565 Vacancies; NALCO 268, DPCC 150 Jobs

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीमध्ये रेल्वेमध्ये 6565 पदांच्या भरतीचे नोटिफिकेशन जारी झाल्याची माहिती. या भरतीसाठी 30 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल. NALCO मध्ये 268 पदांसाठी भरती निघाली आहे. त्याचबरोबर दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीत 150 जागांसाठी भरती. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया येथे पहा… 1. रेल्वेमध्ये 6565 पदांच्या भरतीचे नोटिफिकेशन जारी, 30…

Read More

“पडावं स्वतःच्या प्रेमात अन् पाहावं देवानं काय दिलंय…’:अनघा तांबोळींच्या काव्याने रंगले वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प‎

“साहित्य, कथा, कादंबरी आणि काव्य हे दुसरं काही नसून आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांचा आणि समाजमनाचा आरसा असते,” असा सूर वसंत व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पातून उमटला. “कविता ऐकताना माणूस त्यात पूर्णपणे हरवून जातो; त्यातील आनंद, दुःख, प्रेम आणि . केवळ कौतुक आणि मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन कवयित्री तांबोळी यांनी त्यांच्या रचनांमधून आजच्या सामाजिक वास्तवातील विदारकता आणि मध्यमवर्गीयांचे…

Read More

वॅलेंटीना इंडस्ट्रीजकडून ४३ कोटींची फसवणूक:आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी, दोन हजार गुंतवणूकदार बळी

गुंतवणूकदारांना १ ते ५ टक्के मासिक व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वॅलेंटीना इंडस्ट्रीजच्या दोन संचालकांविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या कार्यालयावर आणि निवासस्थानी छापेमारी करत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. प्राथमिक तपासात फसवणुकीचा आकडा ४३ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. वॅलेंटीना इंडस्ट्रीजचे…

Read More

लोकसभा-विधानसभेत 33% आरक्षण समर्थनार्थ करमाडमध्ये महिलांची रॅली

लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ करमाडला शुक्रवारी आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिलांची रॅली काढण्यात आली. महिलांच्या भजनी मंडळाचा गजर झाला, घोषणांनी करमाड गाव दणाणून गेले होते. नारीशक्ती वंदना अधिनियमाला पाठिंबा देण्यासाठी फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघाली. रॅलीत आणि नंतरच्या कार्यक्रमात जि. प. उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल,…

Read More

शेतकऱ्यांच्या निधीत वाढ; कृषी धोरणात बदल करण्याची मागणी, भारत कृषक समाजाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक‎

डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापीत केलेल्या अराजकीय भारत कृषक समाजाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक गुजरातच्या अहमदाबाद येथे राष्ट्रीय अध्यक्ष अजय वीर जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत देशातील सर्व राज्यांतील राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सहभागी झाले होते. बैठकीत अध्यक्षांनी मागील वर्षातील उपक्रम, यश आणि या वर्षाच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, कृषी धोरण आणि देशातील…

Read More

Baramati Pawar Family Succession Politics; Third Generation Gears Up for 2029 Election

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती मतदारसंघाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत राजकीय चर्चांना मोठी चालना मिळाली आहे. पवार कुटुंबातील पुढचा राजकीय वारसदार कोण, याबाबत आता विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे पवार घराण् . एकीकडे खासदार सुप्रिया सुळे आणि कुटुंबातील काही सदस्य सार्वजनिकरित्या पवार विरुद्ध पवार, होणार नसल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात मतदारसंघात सुरू…

Read More