Headlines

देशात 70 वर्षांत 20 लाख अपहरण:यापैकी 11 लाख एका दशकातच, एनसीआरबी गुन्हेगारीतील वाटा 3 पटीने वाढला

भारतात अपहरण आणि जबरदस्तीने पळवून नेण्याच्या घटना गेल्या दशकात अनपेक्षितपणे वाढल्या आहेत. अलीकडेच भोपाळमध्ये एका आयएएस अकादमीच्या संचालिकेच्या अपहरणाच्या आणि 1.89 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणामुळे देशातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिकृत आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, 1953 ते 2024 या वर्षांदरम्यान देशात एकूण 20 लाखांहून अधिक अशी प्रकरणे नोंदवली गेली. धक्कादायक बाब म्हणजे, या सात दशकांतील…

Read More

पावसाळा तोंडावर; ‘जलतारा’चे आदेश नाहीत:सिल्लोडमध्ये 3600 शोषखड्ड्यांचे प्रस्ताव रखडले, शेतकऱ्यांत नाराजी‎

तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘जलतारा’ उपक्रमाची कामे अद्याप सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यंदा तालुक्यात सुमारे ३ हजार ६०० जलतारा खड्डे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश अद्याप देण्यात आले नसल्याने प्रत्यक्ष कामांना सुरुवात होऊ शकलेली नाही. विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होण्यास अवघा महिनाभराचा…

Read More

Movie Review; Chand Mera Dil, Ananya Pandey’s Best Career Perdormance, second half is litle boring

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रेटिंग: 3/5 स्टार कालावधी: 2 तास 26 मिनिटे कलाकार- अनन्या पांडे, लक्ष्य ललवानी दिग्दर्शक- विवेक सोनी बॉलिवूडमध्ये प्रेमकथा नेहमीच बनत आल्या आहेत, पण बहुतेक चित्रपटांमध्ये प्रेमाचा प्रवास तिथेच संपतो जिथे नायक-नायिका एकत्र येतात. लग्नानंतर काय होते, जबाबदाऱ्या नात्याला कशा बदलतात आणि प्रेम कधी थकू लागते, या प्रश्नांपासून हिंदी सिनेमा अनेकदा दूर…

Read More

बीड जिल्हा कारागृहातील नवी ऑडिओ क्लिप व्हायरल:जेलमध्ये कराडचा दबदबा? मारहाण, दबाव आणि व्हीआयपी ट्रीटमेंट?

बीड जिल्हा कारागृहातील घडामोडींनी पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. गेल्या काही दिवसांपासून तुरुंगातील कैद्यांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगकडून इतर कैद्यांवर दबाव टाकला जात असल्याचे आरोप यामध्ये करण्यात आले आहेत. आधी अझहर पठाण या कैद्याच्या दोन वेगवेगळ्या क्लिप्स समोर आल्या होत्या, आणि…

Read More

ऊषा उत्थुप यांनी व्हायरल पोस्टवर दिले स्पष्टीकरण:गायिकेने ‘दीदी’ गाण्याला ममता बॅनर्जींच्या निवडणुकीतील पराभवाशी जोडण्याच्या दाव्यांना चुकीचे ठरवले

ज्येष्ठ गायिका उषा उत्थुप यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टवर प्रतिक्रिया दिली, ज्यात त्यांच्या एका गाण्याचा संबंध ममता बॅनर्जींच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभवाशी जोडला गेला होता. गायिकेने हे दावे चुकीचे असल्याचे सांगितले. खरं तर, हे संपूर्ण प्रकरण तेव्हा सुरू झाले जेव्हा X वर एका वापरकर्त्याने उत्थुप यांचे ‘दीदी’ हे बंगाली गाणे गातानाचा व्हिडिओ…

Read More

टँकरमुक्तीसाठी 836 गावांत 15 हजार 348 उपाययोजना:विहिर जलस्त्रोत असलेल्या गावातील योजनांचे होणार बळकटीकरण, उपाययोजना सुचवल्या‎

एलनिनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचे प्रमाण घटणार असून, जिल्ह्याला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ज्या पाणी योजनांना विहिर जलस्त्रोत आहे, त्या विहिरी कोरड्या पडल्याने तेथील पाणी योजना बंद होऊन, टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. हे चित्र बदलवून, टँकरमुक्तीसाठी ८३६ गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाद्वारे १५ हजार ३४८ उपाय योजना करण्यासाठी जिल्हा परिषदेने आराखडा तयार…

Read More

मोरगाव, थेऊर, सिद्धटेक मंदिरे महिनाभरासाठी बंद:10 मे ते 9 जून 2026 या कालावधीत होणार काम

अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिरांच्या जतन व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने भरीव निधी उपलब्ध करून दिला असून कामाचा वेग आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता श्रीक्षेत्र मोरगाव, श्रीक्षेत्र थेऊर आणि श्रीक्षेत्र सिद्धटेक ही तीन मंदिरे १० मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत भाविकांसाठी दर्शनासाठी पूर्णपणे…

Read More

अशोक खरातने हवेतून काढली काजू कतली:स्वतःच्या CA लाच घातला कोट्यवधींचा गंडा; अखेर त्याचा गेम कसा झाला? वाचा इनसाईड स्टोरी

भोंदू अशोक खरातने हवेतून काजू कतली काढल्याची हातचलाखी करून एका चार्टर्ड अकाउंटंटलाच गंडा घातल्याचा अजब प्रकार उजेडात आला आहे. या सीएने खरातने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्याचा ठरवून गेम केला. विशेष म्हणजे भोंदू खरातला आपल्याविरोधात जाळे विणले जात असल्याची खबरबातही लागली नाही. यासंबंधीच्या माहितीनुसार, अशोक खरातचा सीए ललित पोफळे यांनी अत्यंत धाडसाने खरातच्या भोंदूगिरीचा…

Read More

नागपूर हादरले:इन्स्टाग्रामवरील 'प्रेम त्रिकोण' ठरला जीवघेणा, कळमना परिसरात 17 वर्षीय मुलाची क्रूर हत्या

सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतील आकर्षण जेव्हा टोकाच्या द्वेषात बदलते, तेव्हा त्याचे परिणाम किती भयावह असू शकतात, याचा धक्कादायक अनुभव नागपूरच्या कळमना परिसरात आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमातून निर्माण झालेल्या वादाने अवघ्या 17 वर्षांच्या जोहरान मुस्तफा शेख या तरुणाचा बळी घेतला आहे. मैत्रीच्या नावाखाली ‘डेथ कॉल’ घटनेची सुरुवात झाली ती सोशल मीडियावरील मैत्रीतून. जोहरान आणि…

Read More

'कॉकरोच जनता पार्टी':सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा नवा ट्रेंड सुरू करणारा अभिजीत दिपके कोण? वाचा इन्साइड स्टोरी

मागील 3 दिवसांपासून ‘एक्स’ आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ हा एक नवीनच ट्रेंड धुमाकूळ घालत असून, इंटरनेटवर ‘बेरोजगार आणि आळशी लोकांचा आवाज’ असल्याचा दावा करणाऱ्या या उपहासात्मक राजकीय आघाडीने अवघ्या तीन दिवसांत देशभरातील एक लाखांहून अधिक तरुणांना आकर्षित करून इन्स्टाग्रामवर तब्बल 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. या संपूर्ण व्हायरल वादळाच्या केंद्रस्थानी…

Read More