Headlines

गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र पोपट देशमुख यांचे निधन:राजकीय वारसा असूनही सादगीने जगले; शांत, संयमी, मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपलं

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ नेते आणि विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र पोपट गणपतराव देशमुख यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच सांगोला आणि मोहोळ तालुक्यात हळहळ व्यक्त…

Read More

स्त्री शिक्षण, बहुजनांच्या उन्नतीसाठी महात्मा फुले यांचे विचार मार्गदर्शक:काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे जयंतीनिमित्त प्रतिपादन‎

महात्मा फुले यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे, हा त्यांचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी आहे. एवढेच नव्हे तर स्त्री शिक्षण, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्या . सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज, शनिवारी…

Read More

India Bangladesh Border Fencing; Suvendu Adhikari BJP

कोलकाता11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी भारत-बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी बीएसएफला जमीन देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अवैध घुसखोरीला आळा घालण्यासाठी 45 दिवसांच्या आत ही जमीन गृह मंत्रालयाकडे सुपूर्द केली जाईल. हावडा येथील नबन्ना येथे नवनिर्वाचित भाजप सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक झाली. मुख्यमंत्री अधिकारी म्हणाले की, हा निर्णय…

Read More

छत्रपती संभाजीनगर-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांवरून संताप:अंबादास दानवेंनी सरकारला धारेवर धरलं; नितीन गडकरींना थेट पत्र

छत्रपती संभाजीनगर ते नाशिक महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेषतः वैजापूरजवळील चार ते पाच किलोमीटरचा पट्टा अत्यंत धोकादायक बनला असल्याचे…

Read More

खरातच्या ‘आर्थिक’ कुंडल्यांची पाेलखाेल:पहाटे 5 पासून ‘तृप्ताबाला’ बंगल्यावर 17 तास सर्च ऑपरेशन; मुंबईच्या पथकाकडून कागदपत्रांची तपासणी

लैंगिक अत्याचार प्रकरणात सध्या अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. खरातची बेहिशोबी मालमत्ता आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार समोर आल्यानंतर सोमवारी (दि. 13) अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाने संयुक्त कारवाई करत नाशिकसह राज्यातील 11 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. नाशिकमधील कर्मयोगीनगर येथील खरातचा ‘तृप्ताबाला’ बंगला आणि कॅनडा कॉर्नरमधील ‘ओक्स प्रॉपर्टी’च्या कार्यालयात…

Read More

ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण:PM मोदींनी सोशल मीडिया डीपी बदलून ऑपरेशनचा लोगो लावला; लिहले- देश सैन्यदलांच्या शौर्याला सलाम करतो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपला डिस्प्ले पिक्चर बदलून ऑपरेशन सिंदूरचा लोगो लावला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू केलेल्या लष्करी कारवाईच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय लष्कराच्या शौर्याला आदरांजली वाहण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. एप्रिल 2025 मध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हे ऑपरेशन सुरू करण्यात आले होते, ज्यात 26 लोकांचा…

Read More

डेटा सेंटर प्रकल्पांना मिळणार गती:करारानंतर कंपन्यांना तत्काळ जागा मिळणार, CM देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश

महाराष्ट्रात डेटा सेंटर क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले असून, मध्य आशियातील नामवंत कंपन्यांकडून येणारी गुंतवणूक लक्षात घेता त्यांना करारानंतर तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या एका विशेष बैठकीत डेटा सेंटर प्रकल्पांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे…

Read More

घोरपडीच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना वाईत बेड्या!:सापळा रचून वनविभागाची धडक कारवाई

वाई तालुक्यात वनविभागाने रचलेल्या सापळ्यात घोरपड व अन्य वन्यजीवांच्या अवयवांची अवैध तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे वन्यजीव अवयवांच्या बेकायदेशीर व्यापाराचा पर्दाफाश झाला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) सातारा यांना २३ मे रोजी घोरपडीच्या अवयवांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार…

Read More

बालरंग कायर्क्रमात पाच कला सादर करत ५० चिमुकल्यांचे अनोखे फ्यूजन:संगीत, नृत्य, गाणी, तबला वादनासह विविध बालगीते सादर

प्रतिनिधी | जळगाव स्वानंद कलायत्री व स्वरवेध फाउंडेशनतर्फे १५ वर्षांआतील मुलांचा ‘बालरंग’ कार्यक्रम भाऊंच्या उद्यानात शनिवारी पार पडला. त्यात ५० चिमुकल्या कलाकारांनी पाच कला सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात निशा जैन व पंडित संजय पत्की यांनी नटराज पूजन व दीप प्रज्वलनाने केली. त्यानंतर अपूर्वा वाणी, भागवत पाटील, पुष्कराज वाणी यांनी मान्यवरांना गौरवले. कार्यक्रमाची सुरुवात ‘ज्योत से…

Read More

युवकांनो, नोकरी मागणारे नव्हे, देणारे बना:अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांचे आवाहन‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर “ग्रामीण आणि मागासवर्गीय भागातील युवक-युवतींनी केवळ नोकरीच्या मागे न धावता यशस्वी उद्योजक होऊन इतरांना नोकऱ्या देणारे बनावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाला सर्वश्रेष्ठ मानले आहे, तेच ज्ञान आणि कौशल्य तुमचे भविष्यातील ‘ब्रेड अँड बटर’ ठरेल,” असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी केले. अहिल्यानगर मध्ये दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री…

Read More