Headlines

जगन्नाथांना जलाभिषेक . इस्कॉन राधा-दामोदर मंदिरात भाविकांची मांदियाळी:आजपासून पंधरा दिवस भगवंताला वनौषधी काढा, डाळखिचडीचा प्रसाद

जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर भगवान जगन्नाथ यात्रेस सोलापुरात सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी देवाला जलाभिषेक केला जातो. जलाभिषेकामुळे भगवंत पंधरा दिवस आजारी पडतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे देवाच्या डोक्याला शाल बांधण्यात येते. दूध, हळद, दालचिनी, वनऔषधीपासून काढा दिला जातो. डाळ खिचडीचा प्रसाद देण्याची प्रथा आहे. त्याच पध्दतीने सोलापुरातील जुना कुंभारी नाका येथील इस्कॉन मंदिरात रविवारी…

Read More

2025 मध्ये 4.4 कोटी भारतीयांनी पहिल्यांदाच कर्ज घेतले:दक्षिणेकडील महिला सोने, तर उत्तर भारतातील व्यवसायासाठी घेत आहेत कर्ज

भारतीय कर्ज बाजाराचे स्वरूप बदलत आहे. पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांच्या (न्यू टू क्रेडिट) शर्यतीत महिला पुरुषांना टक्कर देत आहेत. क्रेडिट एजन्सी क्रिफ हाय मार्कच्या ‘ब्रिजिंग द गॅप’ अहवालानुसार, फेब्रुवारी 2026 पर्यंत 12 महिन्यांत महिलांचा सहभाग 41% झाला आहे, जो फेब्रुवारी 2022 पर्यंत 33% होता. म्हणजेच, 10 पैकी 4 नवीन कर्जदार महिला आहेत. विशेष म्हणजे, टीव्ही, फ्रीज,…

Read More

शेतकऱ्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून 70 लाख लुटले:मोबाइल रिचार्ज करणे महागात पडले, अमरावतीच्या दांपत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शेतजमीन विक्रीतून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांवर डोळा ठेवून एका ६४ वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्यात आले आहे. केवळ मोबाइल रिचार्ज करण्याच्या निमित्ताने ओळख वाढवून, अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत एका दांपत्याने या वृद्धाला तब्बल ७० लाख रुपयांनी लुटले. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी दांपत्याविरुद्ध खंडणीचा…

Read More

हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.८६%:यंदा निकालाची टक्केवारी घसरली; काॅपीमुक्त अभियानाचा परिणाम, मुलींनीच मारली बाजी

हिंगोली जिल्ह्याचा यावर्षी बारावीचा निकाल ८२.८६ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाची टक्केवारी ६ टक्क्यांनी घसरली आहे. कॉपीमुक्त अभियानामुळे निकालावर परिणाम झाल्याचे शैक्षणिक वर्तुळातून बोलले जात आहे. तर अपेक्षे प्रमाणे यावर्षीही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधून १४४९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४१९८ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यामध्ये ३८३…

Read More

गुलमोहरची "पाच' गोलने सरशी, तर "फिरोदिया'ची टायब्रेकरमध्ये बाजी!:दोन्ही संघ उपांत्य फेरीत; आज अंतिम फेरीसाठी महासंग्राम

शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला मैदानावर सुरू असलेल्या ‘ॲलेक्स कप’ फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी गुलमोहर स्पोर्टस क्लब आणि फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमी यांनी विजयाची मोहोर उमटवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. वेगवान पासिंग आणि अचूक फिनिशिंगच्या जोरावर हे सामने प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरले. दिवसातील पहिला सामना गुलमोहर फुटबॉल क्लब आणि अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच गुलमोहरच्या खेळाडूंनी…

Read More

मांगी येथे केबल चोरट्यांचा धुमाकूळ, 130 हून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान:गेल्या 3 महिन्यांत दुसऱ्यांदा चोरी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप

पांडे करमाळा तालुक्यात शेती पंपाच्या केबल व तांब्याच्या तारा चोरीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी देण्याची गरज असताना चोरट्यांनी पुन्हा एकदा मांगी तलावाच्या सांडवा परिसरातील शेतकऱ्यांना लक्ष्य केले आहे. शनिवार दि. ३० मे रोजीच्या मध्यरात्री झालेल्या चोरीत १३० हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या १५ हजार फुटांहून अधिक…

Read More

बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू:आईच्या कुशीतून ओढून नेले; भंडाऱ्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होत असताना, १५ एप्रिल रोजी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. विर्शी शेतशिवारात ही घटना घडली. आशिका काशिनाथ मिरी (वय ५) असे मृत बालिकेचे नाव आहे. ती छत्तीसगडमधील बलोदा (बाजार) जिल्ह्यातील सुहेला गावची रहिवासी होती आणि तिचे कुटुंब विर्शी येथे विटाभट्टीवर कामासाठी आले होते. बुधवारी…

Read More

पारनेर बाजार समिती सभापतिपदी बेलकर:उपसभापतिपदी संदीप सालके बिनविरोध

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गंगाराम बेलकर तर उपसभापतिपदी संदिप सालके यांची बिनविरोध निवड झाली.मावळते सभापती किसनराव रासकर आणि उपसभापती किसनराव सुपेकर यांनी आपले राजीनामे दिल्याने, गुरुवारी (९ एप्रिल) पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. बाजार समितीच्या सभागृहात, सहायक निबंधक तथा अध्यासी अधिकारी विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक…

Read More

राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार:धुळ्यात परप्रांतीयांकडून नियमबाह्य जमीन खरेदी, शेतकरी नसताना जमीन घेणाऱ्यांचा शोध सुरू- बावनकुळे

राज्यातील सर्व ख्रिश्चन मिशनरींच्या नावावर असलेल्या जमिनींची महसूल विभागाकडून कसून तपासणी केली जाणार आहे. येत्या तीन महिन्यांत जमाबंदी आयुक्तांमार्फत ही चौकशी पूर्ण केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रश्नावर बोलाताना त्यांनी ही माहिती दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रामुख्याने नाशिकमधील ख्रिश्चन मिशनरींच्या ताब्यातील जमिनींचे सर्व…

Read More

Khabar Hatke- Everest Conquered No Legs | Wife Divorce JCB House Break | Himachal Women Married 3 Times In 5 Months | 12 Minutes 40 Mangoes

Marathi News National Khabar Hatke Everest Conquered No Legs | Wife Divorce JCB House Break | Himachal Women Married 3 Times In 5 Months | 12 Minutes 40 Mangoes | Lock And Chain In Women Neck लेखक: आराध्य तिवारी6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हिमाचल प्रदेशात एका महिलेने 5 महिन्यांत 3 विवाह केले. तर, रशियाच्या डबल एम्प्युटी…

Read More