Headlines

पुरेसा पाऊस, पूरक हवामानामुळे गव्हाच्या उत्पादनात 30% वाढ:गतवर्षी 43485 इतकी तर यंदा जिल्ह्यात एकूण 71529 इतकी पेरणी‎

. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. शेत जमिनीला वेळेत मशागत न करता आल्याने इतर पिक पेरणीला प्राधान्य न देता शेतकऱ्यांनी गहू पेरणीकडे सर्वाधिक लक्ष दिले आहे. पुरेसा पाऊस व पूरक हवामानामुळे यंदा गव्हाचा उतारा चांगला मिळत असून, उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सध्या सुरू…

Read More

'ॲट्रॉसिटी'अंतर्गत मृत व्यक्तींच्या 889 वारसदारांना शासकीय नोकरी:पुणे जिल्ह्यातील 18 वारसदारांना मिसाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण

सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंगळवारी माहिती दिली की, ‘ॲट्रॉसिटी’ कायद्यांतर्गत मृत झालेल्या व्यक्तींच्या 889 पात्र वारसदारांना शासन सेवेत संधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अनुसूचित जाती आणि जमातींवरील अत्याचारग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागात आयोजित कार्यक्रमात मिसाळ बोलत…

Read More

भाजप विरुद्ध शिवसेना महायुतीत नवा संघर्ष:भूमाफिया असल्याच्या आरोपांनंतर पलटवार; सरनाईक गटाकडून मेहतांना नोटीस

भाईंदर पाडा येथील भूखंड वादावरून सत्ताधारी महायुतीत नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सरनाईक यांच्या विहंग समूहाने मेहतांना कायदेशीर नोटीस बजावली असून, बदनामीकारक आणि खोटी विधाने तात्काळ थांबवावीत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण…

Read More

बंगालमध्ये ममता दीदींची 'मुघलशाही' संपणार! त्या घरी जाणार- चंद्रेशखर बावनकुळे:देवस्थान इनामी जमिनींचा प्रश्न सुटणार, सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत

पश्चिम बंगालमध्ये यंदा विक्रमी मतदान झाले असून हे मतदान ममता बॅनर्जी यांच्या विरोधातील जनक्षोभ दर्शवते. मुघलशाही पद्धतीने काम करणाऱ्या ममता बॅनर्जी आता घरी जाणार हे निश्चित आहे, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पश्चिम बंगालच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील पाणीटंचाई आणि देवस्थान जमिनींच्या कायद्याबाबतही महत्त्वपूर्ण माहिती दिली….

Read More

संत्रा बागा उद्ध्वस्त; कृषी विभागाचा ‘ऑनलाइन’ प्रयोग ठरला अपयशी:कृषी विभाग ऑनलाईन, संत्र्याची झाडे तोडण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय‎

घाटलाडकीसह परिसरातील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्याऐवजी कृषी अधिकारी ऑनलाइन माध्यमांवर, झूम बैठकीतून सल्ला देण्यात व्यस्त असल्याचा आरोप शेतकऱ्यांद्वारे केला जात आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट सुविधा नसल्यामुळे ऑनलाइन मार्गदर्शनाचा त्यांना कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे “कृषी विभाग ऑनलाईन, शेतकरी ऑफलाईन” अशी विसंगत परिस्थिती…

Read More

उल्हासनगरमध्ये महिलेला विवस्त्र करून काढली धिंड:केस कापून घातला चपलांचा हार; मंदिरात प्रवेशाच्या वादातून अमानुष कृत्य

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेला बेदम मारहाण करून, तिचे केस कापून आणि चपलांचा हार घालून विवस्त्र अवस्थेत तिची धिंड काढण्यात आली. या अमानुष अत्याचाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत तीन आरोपींना अटक केली आहे. हा सर्व प्रकार मंदिरात प्रवेश करण्याच्या…

Read More

मुंबईतील कुटुंब मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा:फॉरेन्सिक अहवालानंतर तज्ज्ञ डॉक्टरांची नवी चौकशी; पायधुनी मृत्यूकांडात वळण

मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या डोकाडिया कुटुंबाच्या सामूहिक मृत्यू प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, फॉरेन्सिक तपासात या चौघांच्या शरीरात ‘झिंक फॉस्फाईड’ हे विषारी रसायन आढळून आल्यानंतर संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या दोन मुली आयशा व झैनब यांचा संशयास्पद…

Read More

शहरातील इंधनाचा 20 टक्के पुरवठा बाधित; पेट्रोल-डिझेलची रेशनिंग सुरू:जिल्ह्यातील शेकडो पेट्रोलपंपांना मनमाडमधून आणावे लागतेय इंधन‎

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर समुद्रमार्गे होणारा कच्च्या तेलाचा (क्रूड ऑईल) पुरवठा कमालीचा विस्कळीत झाला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींची थेट झळ आता बसू लागली आहे. पेट्रोल पंपांना होणारा पुरवठा सुमारे २० टक् . पुरवठा घटल्यामुळे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप कोरडे पडले असून ते बंद ठेवावे लागत आहेत. शहरात २० तर जिल्ह्यात सुमारे १२५…

Read More

Ranveer Singh Dhurandhar 3 Shooting Rumors; FWICE Ban Controversy

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फरहान अख्तरचा ‘डॉन 3’ चित्रपट सोडल्यामुळे रणवीर सिंह वादात सापडला आहे. फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE (फिल्म फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉईज) ने सोमवारी अभिनेत्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे ‘डॉन 3’ चा वाद संपेपर्यंत तो कोणताही चित्रपट करू शकणार नाही. दुसरीकडे, रणवीर सिंह सोमवारी रात्री उशिरा मुंबईहून रवाना झाला आहे, ज्यामुळे ‘धुरंधर…

Read More

एमपी-यूपी आणि राजस्थानमध्ये तापमान 40°C वर पोहोचले, उष्णतेच्या लाटेचा इशारा:दिल्ली-पंजाबमध्ये 40 किमी प्रतितास वेगाने धुळीचे वादळ येईल, जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे बर्फवृष्टी

गेल्या 15 दिवसांपासून वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तीव्र उष्णतेला ब्रेक लागला होता, पण आता उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतात तापमान वाढू लागले आहे. हवामान विभागाच्या मते, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, सौराष्ट्र कच्छ, बिहार आणि झारखंडमध्ये या आठवड्यात पारा 40°C च्या पुढे जाईल. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेशातील 30 जिल्ह्यांमध्ये आज धुळीच्या…

Read More