Headlines

NEET Paper Leak | Maharashtra, Rajasthan CBI Lists Parents

जयपूर/मुंबई/बंगळूरु/पाटणा28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सीबीआय चौकशीत उघड झाले आहे की, नीटचा पेपर ५ राज्यांमध्ये विकला गेला होता. सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आणि दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे. एजन्सीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून आणि डिजिटल गॅजेट्स तपासल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. सीबीआयचे म्हणणे आहे की, पुढील आरोपींच्या अटकेनंतर पेपरफुटीचे प्रकरण आणखी मोठे…

Read More

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- SIR अवैध नाही:हा निवडणूक आयोगाचा अधिकार; बिहार SIR विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती

सर्वोच्च न्यायालयाने बिहार निवडणुकीपूर्वी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण, म्हणजेच एसआयआर (SIR) प्रक्रियेला वैध आणि घटनात्मक ठरवले आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले की, निवडणूक आयोगाला एसआयआरसाठी विशेष प्रक्रिया अवलंबण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, निवडणूक आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे आणि त्याला निष्पक्ष व शुद्ध मतदार यादी सुनिश्चित करण्याचा अधिकार…

Read More

गोपीचंद पडळकर यांचे जयंत पाटलांवर तोंडसूख:म्हणाले – आर. आर. पाटलांचा मुलगा आमदार झाला याचे जयंत पाटलांना सर्वात मोठे दुःख

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. विशाल पाटील खासदार व्हावे अशी जयंत पाटलांची इच्छा होती का? सगळ्या नेत्यांच्या मुलांचे लॉन्चिंग झाले. पण त्यांच्या मुलाचे झाले नाही. त्यातही त्यांना आर आर पाटलांचा मुलगा (रोहित पाटील) आमदार झाला, अजित पवारांचा पोरगा खासदार झाला याचे…

Read More

CM Devendra Fadnavis on Nasrapur Child Abuse Case Target Oppositon

नसरापूर येथील चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नागरिकांचा संताप आणि रोष स्वाभाविक असला, तरी लोकशाहीत न्याय प्रक्रियेला महत्त्व आहे. या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षाच व्हावी, यासाठी र . नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी रात्री पुण्याच्या नवले पुलावर जनआक्रोशाचा उद्रेक झाला. संतप्त…

Read More

कथाकारांनी मराठी साहित्य समृद्ध केले- ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले:शंकर पाटील, मिरासदार, माडगूळकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'कथाकार सन्मान' प्रदान

ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी द. मा. मिरासदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर या तीन कथाकारांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केल्याचे मत व्यक्त केले. या तिन्ही कथाकारांची कथाकथन करण्याची स्वतःची बलस्थाने होती आणि त्यांनी सभोवतालची माणसे व त्यांचे जगणे प्रामाणिकपणे मांडले, असे गोडबोले म्हणाल्या. मराठी साहित्यविश्वातील या तीन दिग्गज कथाकारांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘विदिशा विचार मंच’…

Read More

वर्षभरात उद्यान देखभालीवर 98 हजार, कर्मचाऱ्यांच्या पगारावर 4.90 कोटी खर्च:महापालिकेच्या 33 पैकी निम्म्याहून अधिक उद्यानात सुविधाच नाहीत‎

शहरात महापालिकेची सुमारे ३३ उद्याने आहेत. त्यापैकी तीन उद्याने खासगी संस्थेकडे देण्यात आली आहेत. मात्र, उर्वरित ३० पैकी ठराविक १० ते १५ उद्याने वगळता उर्वरीत उद्याने भकास अवस्थेत आहेत. या उद्यानात नागरिकांना विरंगुळ्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी स . दिवसेंदिवस वाढत्या नागरीकरणामुळे नागरिकांकडून क्रीडांगणे, उद्याने उभारण्याची, उद्याने विकसित करण्याची मागणी होत आहे. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेक…

Read More

महापालिकेत आत्मे दिसतात, तिथे मुडदे गाढले जायचे:पालिकेचे ग्रहण सुटण्यासाठी इमारत बदला, मंत्री संजय शिरसाट यांचे अजब विधान

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महापालिकेच्या इमारतीबाबत केलेल्या एका अजब आणि खळबळजनक विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. “ज्या जागेवर महापालिकेची इमारत उभी आहे, तिथे पूर्वी मुडदे गाढले जायचे. हा कब्रस्तानचा भाग असल्याने तिथे आत्मे फिरतात आणि त्यामुळेच तुम्ही बेचैन होता,” असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी यांनी केले आहे. या विधानामुळे…

Read More