Headlines

शेतकऱ्यांसाठी माती तपासणीचे ॲप लाँच:बॅटमॅन चित्रपट अभिनेता जॉन नोलन यांचे निधन; 13 एप्रिलच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. केंद्रीय मंत्री गडकरी उन्नत कृषी महोत्सवाचा समारोप करतील 13 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात 3 दिवसीय उन्नत कृषी महोत्सवाचा समारोप करतील. कृषी महोत्सवात ॲप आणि प्लॅटफॉर्म देखील लॉन्च करण्यात आले सॉइल (मृदा) मोबाईल…

Read More

राज्यातील धरणांत 44% पाणी, मराठवाड्यात सर्वात कमी 25%:धरणांतील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा 15% घटला

ऐन पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्याने राज्यातील धरणसाठ्यात चिंताजनक घट झाली आहे. जलसंपदा विभागाने १४ जुलै रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, राज्यातील ३०२९ प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ४३.९३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ५९.४३ टक्के होता. म्हणजेच एका वर्षात पाणीसाठ्यात जवळपास १५.५० टक्क्यांची घट झाली असून, मराठवाड्याची स्थिती सर्वाधिक गंभीर आहे. राज्यातील…

Read More

पॉस मशीनद्वारे विक्री असूनही बार्शीत युरियाचा मेळ बसेना:शेतकरी हैराण, पारदर्शकतेला युरिया, डीएपी खतांच्या कृत्रिम तुटवड्यापुढे कृषी विभाग हतबल‎

रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी खत दुकानात पॉस (पॉईंट ऑफ सेल) उपकरणाद्वारे खतांची विक्री बंधनकारक करण्यात आली. खत विक्रीचे डिजीटली ट्रॅकींग होत असल्याने दुकानातील खतांचा साठा समजणे सोपे झाले आहे. परंतु, बार्शी तालुका मात्र याला अपवाद असल्याचे द . सन २०१८ पासून डीबीटी प्रणाल सर्वत्र टप्प्याटप्प्याने राबवण्यात आली. खतांच्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली अंतर्गत किरकोळ…

Read More

वाढत्या उन्हात शेतकऱ्यांची पिके जगवण्यासाठी कसरत:बागायत क्षेत्रात केलेल्या कपाशीच्या लागवडी उष्णतेने उगवणीपूर्वी जळू लागल्या‎

मृग नक्षत्र सुरू होऊनही राहुरी तालुक्यात अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने बळीराजा पुरता चिंतेत सापडला आहे. जमिनीत उष्णता असल्याने अनेक शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पाण्याची सोय असल्याने कपाशीची आगाऊ लागवड केली, त्यांच्यावर आता . मशागती आटोपल्या, पण कृषी विभागाचा ‘वेट अँड वॉच’चा सल्ला तालुक्यात खरिपाच्या शेतीची मशागत होऊन तब्बल दोन आठवडे उलटले…

Read More

दिरंगाईचा फटका:अकोट-अकोलासह शेगाव काँक्रीट मार्गावर पडल्या भेगा, महिनाभरात दोन बळी, अपघातांचे सत्र वाढल्याने नागरिक संतप्त

अकोट ते अकोल्यासह शेगाव हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा काँक्रीट मार्ग सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अलिकडेच उभारण्यात आलेल्या या महामार्गावर अनेक ठिकाणी भल्या मोठ्या व खोल भेगा पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा…

Read More

CJP चे आज पंजाबमध्ये आंदोलन:अमृतसरमध्ये रस्त्यावर उतरणार; दीपके म्हणाले- सर्वजण एकजूट झाले, तर NEET विद्यार्थ्यांना न्याय मिळेल

पंजाबमधील अमृतसरमध्ये आज कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करणार आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यात सहभागी होणार आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ जारी करून ही माहिती दिली. दीपके यांनी सांगितले की, आज संध्याकाळी 4 वाजता ते अमृतसरला पोहोचतील. त्यांनी तरुणांना अमृतसर गोल्डन गेटवर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, NEET आणि…

Read More

दर्यापूर तालुक्यामध्ये बारावी बोर्डाचा निकाल ८८.८८ टक्के:हर्षीका कलंत्रीने विज्ञान शाखेत मिळवले ९०.१७ टक्के गुण‎

बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर अमरावती येथे शनिवारी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी असा जल्लोष साजरा केला. छायाचित्र ः अक्षय नागापुरे, अमरावती. प्रतिनिधी | दर्यापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी २ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला. या निकालात शहरातील एकवीरा कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स…

Read More

Sunetra Pawar Completes Census 2027 Self-Enumeration; Urges Public Participation

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ‘जनगणना २०२७’ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आपली ‘स्व-गणना’ पूर्ण केली आहे. त्यांनी नागरिकांना या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. . सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ‘जनगणना २०२७’ ही केवळ आकडेवारीची नोंदणी नाही, तर शाळा, रुग्णालये आणि विविध कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते. राज्यातील प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाला पायाभूत सुविधांचा…

Read More

सत्यजीत रे यांची 34वी पुण्यतिथी:सरकारकडून कर्ज घेऊन पहिला चित्रपट बनवला; नेहरूंचा माहितीपट बनवण्यास नकार, मृत्यूशय्येवर ऑस्कर स्पीच

एका चित्रपट निर्मात्याने एक चित्रपट बनवण्याचा विचार केला, कारण त्यात ॲक्शन नव्हती, रोमान्स नव्हता, गाणी नव्हती, त्यामुळे कोणताही निर्माता पैसे गुंतवण्यासाठी तयार झाला नाही. तेव्हा त्यांनी चित्रपटासाठी आपली बचत, एलआयसी पॉलिसी आणि अगदी पत्नीचे दागिनेही गहाण ठेवले आणि कसेबसे शूटिंग सुरू केले. पण मध्येच पैसे संपल्यामुळे शूटिंग थांबले, तेव्हा सरकारने कर्ज समजून चित्रपट बनवण्यासाठी पैसे…

Read More

छत्तीसगडमध्ये एअर ॲम्ब्युलन्स कोसळल्याची बातमी:जशपूरच्या डोंगरातून आगीच्या ज्वाळा उठत आहेत; बचावासाठी पथक रवाना

छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यातील नारायणपूर-चारभाठी परिसरात एअर ॲम्ब्युलन्स (विमान) कोसळल्याची बातमी आहे. आरा डोंगरातून आगीच्या ज्वाळा उठत आहेत. माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. असे सांगितले जात आहे की, घटनास्थळ चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. तिथे पोहोचण्यात खूप अडचणी येत आहेत. तथापि, अद्याप घटनेची अधिकृत पुष्टी झालेली नाही. बातमी अपडेट केली…

Read More