Headlines

दर्यापूरमध्ये वीज प्रश्नावरून नगरसेवकांचा महावितरणवर मोर्चा:अभियंत्यांच्या कार्यालयासमोर लावले 'बेशरम'चे झाड

दर्यापूर शहरात अनियमित वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ नगरसेवकांनी आज महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. अभियंत्यांच्या कार्यालयासमोर ‘बेशरम’चे झाड लावून त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बुधवारी दुपारी नगरसेवकांनी थेट विद्युत वितरण कार्यालयावर…

Read More

शेततळ्यातील पाणी पाहण्याचा मोह बेतला जिवावर:गावामध्ये हळहळ, खुल्ताबाद तालुक्यातील धामणगाव तांडा येथील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू‎

शेततळ्यात साचलेले पाणी पाहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलाचा पाय घसरला. तो खोल पाण्यात पडला. त्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना खुलताबाद तालुक्यातील धामणगाव तांडा येथे सोमवारी दुपारी घडली. मयुर प्रभू राठोड असे मृत विद् . सोमवारी दुपारी मयूर हा आपल्या चार ते पाच मित्रांसोबत गावालगतच्या डोंगर परिसरात करवंदे खाण्यासाठी गेला होता….

Read More

यंदा 730 विद्यार्थ्यांना मिळणार शेतीविषयक प्रशिक्षण:3 नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार; महाज्योतीसाठी 728 कोटींचा निधी मंजूर- सावे

महाज्योतीच्या माध्यमातून यंदाच्या शैक्षणिक वर्षात ७३० विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राशी संबंधित विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी ३ नामांकित संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून, महाज्योतीसाठी ७२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची घोषणा बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली. विधान परिषदेत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना ते…

Read More

नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक विचारसरणी स्वीकारा:जिल्हा कोषागार कार्यालयात दत्तात्रय वारकड यांचे आवाहन‎

सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मानवी जीवनावर विघातक परिणाम होत आहेत. अशा परिस्थितीत नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक आणि बलाढ्य विचारसरणी स्वीकारावी, असे आवाहन प्रेरणादायी वक्ते आणि लेखक दत्तात्रय वारकड यांनी केले. येथील जिल्हा कोषागार कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘जीवनातील ताणतणावापासून मुक्ती व आनंदी जीवन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी…

Read More

दिल्ली उच्च न्यायालयाने विचारले- संपूर्ण टेलिग्रामवर बंदी का घातली?:सरकारचा दावा- हे गुन्हेगारांचे आवडते व्यासपीठ, म्हणून NEET च्या पुनर्परीक्षेपूर्वी बंदी घातली

सरकारने दावा केला आहे की, टेलिग्रामचा वापर सायबर क्राईम, परीक्षा पेपर लीक, चाइल्ड पोर्नोग्राफी, दहशतवादाशी संबंधित प्रचार आणि आर्थिक फसवणुकीसाठी केला जात आहे. दिल्ली उच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने सांगितले की, टेलिग्रामच्या गोपनीयता आणि अनामिकता राखणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे ते गुन्हेगारांचे आवडते नेटवर्क बनले आहे. गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर टेलिग्रामने दाखल केलेल्या…

Read More

एक गाव जिथे सापांशी खेळतात मुले:माणसांना बसण्यासाठी फ्रीज; रुग्णालयात बदललेली बाळं, 38 वर्षांनी कुटुंबाला भेटली

महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे, जिथे मुलं विषारी सापांसोबत खेळतात. तर, जपानमध्ये उष्णतेपासून वाचण्यासाठी माणसांना बसता येईल असा फ्रिज बनवण्यात आला आहे. तिकडे, अमेरिकेत 38 वर्षांपूर्वी हॉस्पिटलमध्ये बदलले गेलेले दोन मुलं, एका ख्रिसमस गिफ्टमुळे त्यांच्या खऱ्या कुटुंबाला भेटले. राजस्थानमध्ये 15 वर्षांच्या मुलीने 35 हजार माचिसच्या डब्यांचे म्युझियम बनवले. तर, जपानमध्ये भुताच्या घरात रात्र घालवण्यासाठी लोकांना…

Read More

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा धोका

युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी ऑनलाइन फसवणूक, बनावट ओळख आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, असे सरकारने विचारले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, सरकारने टेलिग्रामला विचारले आहे की, त्याला युझरनेम फीचर सुरू ठेवण्याची परवानगी का…

Read More

India Bullet Train First Glimpse; Surat-Bilimora Launch Expected 2026

अहमदाबाद9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक सोमवारी समोर आली आहे. दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाच्या गेट क्रमांक 4 वर मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे (MAHSR) चा फोटो लावण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने विश्वास व्यक्त केला आहे की, याच वर्षी गुजरातच्या सुरत आणि बिलिमोरा दरम्यान (सुमारे 50 किमी) देशातील पहिली बुलेट ट्रेन चालवली जाऊ शकते….

Read More

खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई:विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचा इशारा; खरिपाचे चोख नियोजन करण्याचे निर्देश

मराठवाड्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी मंगळवारी प्रशासनाला यंदाच्या खरिप हंगामासाठी चोख नियोजन करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी खतांचा मुबलक साठा असल्याचे नमूद करत खते व इतर कृषी निविष्ठांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचाही इशारा दिला. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विभागीय खरीप पूर्वतयारी बैठक आणि खरीप नियोजनाचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात झाला. या बैठकीत विभागीय…

Read More

धामणगाव (वैद्य) येथे भीषण आग, 25 घरे भस्मसात:शेतमालकावर गुन्हा दाखल, पालकमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव (वैद्य) येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या भीषण आगीत सुमारे २५ घरे भस्मसात झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, गावाशेजारील शेतात जाळण्यात आलेल्या धुरामुळे आणि अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत गावात पोहोचली. काही क्षणांतच…

Read More