Headlines

उपजिल्हा रुग्णालयाच्या गलथान कारभाराविरोधात रुग्णाचे उपोषण:चुकीचे इंजेक्शन आणि ऑपरेशन केल्याचा आरोप‎

येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप रुग्णाला गंभीर शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या या गलथान कारभाराविरोधात आणि संबंधित दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी सागर दत्तात्रय गंगथडे या रुग्णाने गुरुवार, दि. ०२ जुलै पासून उपजिल्हा रुग्णालय येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्ते…

Read More

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत घेतली नाही

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. ‘सर्गी’ टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉक्टर आणि अभियंत्यांचा हा प्रयोग वैद्यकीय जगात एक मोठा बदल घडवून आणू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी कोणताही विशेष रोबोट तयार करण्यात आला नव्हता. डॉक्टरांनी बाजारात उपलब्ध असलेल्या दोन सामान्य…

Read More

निवडणूक आयोगाच्या नोटिशीला काँग्रेसने दिले उत्तर:म्हटले- निवडणूक आयोगाची कारवाई दुर्भावनेने प्रेरित, खरगे यांनी मोदींना दहशतवादी म्हटले होते

काँग्रेसने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या ‘दहशतवादी’ विधानावर निवडणूक आयोगाला उत्तर दिले आहे. पक्षाने म्हटले आहे की, या प्रकरणात आदर्श आचारसंहितेचे (MCC) उल्लंघन झालेले नाही आणि कोणत्याही कायद्याचेही उल्लंघन झालेले नाही. काँग्रेसने आपल्या उत्तरात आरोप केला की, निवडणूक आयोगाची नोटीस “दुर्भावनेने प्रेरित” आहे आणि ती योग्य चौकशीशिवाय जारी करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी…

Read More

इंडिगोचे केबिन बॅग-ओन्ली भाडे लॉन्च:7 किलोपर्यंतची बॅग सोबत नेल्यास स्वस्त तिकीट मिळेल, आजपासून बुकिंग सुरू

इंडिगोने फक्त केबिन बॅग (म्हणजे ‘हातात घेऊन जाण्याची बॅग’) घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक नवीन आणि स्वस्त ‘इंडिगो लाइट’ भाडे सुरू केले आहे. याची मर्यादा 7 किलो असेल. भारतातील सर्वात मोठ्या देशांतर्गत एअरलाइनने हे पाऊल हवाई तिकिटांच्या किमती कमी करण्यासाठी उचलले आहे, जेणेकरून मोठ्या सामानाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमी पैसे द्यावे लागतील. यापूर्वी गेल्या महिन्यात…

Read More

चीफ पोस्टमास्तर जनरल होत येळीच्या सुपुत्राने रचला इतिहास:या पदावर विराजमान होणारे जिल्ह्यातील पहिले अधिकारी, जि. प. शाळा ते आयआयटी असा प्रवास‎

ग्रामीण भागात गुणवत्ता ठासून भरलेली असते, फक्त गरज असते ती जिद्दीची आणि कष्टाची. हेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील येळी गावचे सुपुत्र रामचंद्र किसन जायभाये यांनी. भारतीय डाक सेवेतील (IPoS) १९९९ बॅचचे वरि . रामचंद्र जायभाये हे यापूर्वी नवी दिल्ली येथील पोस्टल संचालनालयात जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांनी देशभरात…

Read More

आई म्हणते, ‘माझी किडनी घे’; पण 5 लाखांअभावी थांबले जीवनदान:खंडाळ्यातील कारभारी मगर यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी

तालुक्यातील खंडाळा येथील कारभारी पांडुरंग मगर (४५) यांच्यासमोर सध्या जीवन-मरणाचा अत्यंत खडतर संघर्ष उभा राहिला आहे. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे (किडनी) पूर्णपणे निकामी झाली आहेत. त्यांचे आयुष्य सध्या डायलिसिसवर अवलंबून आहे. डॉक्टरांनी केवळ किडनी प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) हाच कारभारी यांना वाचवण्याचा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा या कठीण प्रसंगी एका आईचे वात्सल्य धावून आले आहे….

Read More

मुख्य परीक्षेतील पर्यायी विषयही रद्द:एमपीएससी क गटाच्या 2619 जागांची ऑनलाइन परीक्षा; कंपनीच्या सहभागावर विद्यार्थ्यांचे प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट ‘क’ च्या 2,619 जागांसाठी संयुक्त पूर्व परीक्षेची घोषणा केल्याने लाखो तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र या भरती प्रक्रियेत सप्टेंबर 2026 पासून लागू होणाऱ्या ऑनलाइन (सीबीटी) परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता आहे. परीक्षा घेण्याची जबाबदारी वादग्रस्त ठरलेल्या खासगी कंपनीकडे सोपवणे, नॉर्मलायझेशन प्रक्रिया राबवणे आणि मुख्य परीक्षेतील पर्यायी विषय रद्द करण्याचा…

Read More

“रिल्स’मध्ये अडकलेला मेंदू पुन्हा डोक्यात नेण्याचे आव्हान:जिल्हा वाचनालयातर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत आयोजित कार्यक्रमात तांदळे यांचे वक्तव्य‎

“मानवी संवेदना कुंठित होत चाललेल्या आजच्या काळात, मोबाईलवर दीड मिनिटांच्या रिल्स पाहणाऱ्या तरुण पिढीचा मेंदू केवळ अंगठ्यात येऊन अडकला आहे. वाचन, संवाद आणि पुस्तकांच्या माध्यमातून हा मेंदू पुन्हा डोक्यात नेऊन ठेवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. समृद . “जगातील सर्व क्रांत्या पुस्तकांच्या विचारांतूनच झाल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्यासमोर ब्रिटिशांचे आव्हान होते, तर आता पाश्चात्त्य मानसिकतेचे गुलाम…

Read More

महायुतीत विनायक मेटेंच्या पश्चात 'शिवसंग्राम'ची उपेक्षा:अद्याप स्वबळाचा निर्णय नाही, पण…; कार्यकर्त्यांचा संयम सुटल्यास थोपवणे अवघड जाईल- ज्योती मेटे

शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनानंतर महायुतीमध्ये शिवसंग्राम पक्षाला दुय्यम वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे यांनी केला आहे. विनायक मेटे यांच्या हयातीत पक्षाला महायुतीत जो सन्मान आणि वाटा मिळत होता, तो आता त्यांच्या पश्चात मिळत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि तीव्र नाराजी पसरली आहे. आगामी निवडणुकांमध्ये याचे थेट परिणाम…

Read More

जावरा ते वरुडा मार्गाची दुरवस्था; काँग्रेस आक्रमक:10 दिवसांत बांधकाम सुरू न झाल्यास आंदोलन‎

तालुक्यातील जावरा फाटा ते वरुडा या ग्रामीण मार्ग क्र. तीनची दुरवस्था झाली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पंकज वानखडे यांना निवेदन दिले . दहा दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने…

Read More