Headlines

पंतप्रधानांच्या मार्गावर स्फोटकानंतर आता टाइमर सापडले:दावा- आरोपी जोडू शकले नाहीत; 10 मे रोजी मोदी बंगळुरूला गेले होते

पंतप्रधान मोदींच्या 10 मे रोजीच्या बंगळुरू दौऱ्यादरम्यान सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्यांव्यतिरिक्त आता असे अतिरिक्त साहित्यही जप्त करण्यात आले आहे, ज्यामुळे स्फोट घडवला जाऊ शकतो. पोलिसांना तीन दिवसांनंतर त्याच ठिकाणाहून एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि टाइमर सापडला आहे. हे साहित्य एका पुठ्ठ्याच्या डब्यात होते. पोलिसांनी अशी शक्यता वर्तवली आहे की ज्या लोकांनी तेथे ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यांना ते…

Read More

आता धक्के बसत नाहीत, पण आत्मपरीक्षणाची गरज:आदित्य ठाकरेंनी अहिरांना सर्व काही दिले, तरी समाधान नाही- संजय राऊत

आमच्या पक्षातून जे जे लोकं बाहेर पडले आहेत ते सर्व जण लाभार्थी आहेत. ज्यांना जास्तीत जास्त लाभ मिळाला असे लोकं आम्हाला सोडून जात आहेत. जे 6 खासदार आम्हाला सोडून गेले त्यामधील 5 जण हे काँग्रेसमधून आमच्याकडे आले होते. आमच्या सारख्याचा विरोध असताना त्यांना पदे देण्यात आली, आम्हाला माहिती होते हे जास्त काळ टिकणार नाही. राजकारणात…

Read More

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-1 मध्ये आग लागली:धावपट्टी परिसरातून धूर निघाला, गेट बंद केले; काही वेळातच आगीवर नियंत्रण

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-1 वर गुरुवारी संध्याकाळी आग लागली. अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचली. त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6:10 वाजता आग लागली. प्राथमिक तपासानुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग तळमजल्यावर असलेल्या पॉवर…

Read More

महिलांच्या छळासंदर्भात प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करावा:आमदार सुलभा खोडके यांची अधिवेशनात मागणी‎

महिला अत्याचार व लैंगिक छळाच्या प्रकरणांतील तक्रारींचा राज्य महिला आयोगाकडे प्रलंबित असलेला मोठा भार कमी करून पीडित महिलांना त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी आमदार सुलभा संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे केली. आमदार खोडके यांनी मांडलेल्या लक्षवेधीनुसार, १ एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या १६,६०८ तक्रारी दाखल…

Read More

औंढा नागनाथ येथील मंदिरात कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू:रांजळा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

औंढा नागनाथ येथे कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरीक्षकांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. श्री नागनाथ मंदिरात सुरक्षा पोलीस म्हणून तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर विश्वनाथ कदम (५६) रा. रांजाळा) यांचे सोमवार, २५ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ज्ञानेश्वर कदम हे मागील ११ महिन्यांपासून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोलीस…

Read More

विरोधकांनी प्रश्न विचारले की ती बदनामी?:मग जनतेने काय मरायचे का? ड्रग्जच्या मुद्द्यावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रातील वाढत्या ड्रग्जच्या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच धारेवर धरले आहे. “छत्रपती शिवराय, शाहू-फुले-आंबेडकर आणि संतांच्या संस्कारांचा थोर वारसा असलेला महाराष्ट्र कोणाच्या एका वक्तव्याने बदनाम होऊच शकत नाही. पण जेव्हा आम्ही ‘बदनामी’ शब्द वापरतो, तेव्हा ती राज्याच्या गौरवाबद्दल नसते, तर गल्लीबोळात पसरलेल्या ड्रग्जच्या भीषण…

Read More

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्येचा फैसला लांबणीवर:पद्मसिंह पाटीलांसह 10 जणांच्या भवितव्याचा निर्णय; 2 दशकांपासून खटला चर्चेत

बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणाचा निकाल मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात आज जाहीर होणार होता. मात्र, आता या प्रकरणातील आरोपी वैद्यकीय कारणामुळे न्यायालयात हजर राहू शकत नसल्याने निकालाचे वाचन 16 जूनपर्यंत लांबवणीवर पडले आहे. राज्याचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर नऊ आरोपींविरोधातील हा खटला गेली अनेक वर्षे चर्चेत राहिला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे केवळ…

Read More

कृषीउन्नती मधूनच ग्रामोन्नती, राष्ट्रनिर्मिती साध्य होऊ शकते:ग्राम जयंती महोत्सवात प्रा.नरेंद्र राऊत यांचे प्रतिपादन‎

“शेतीच्या विकासातूनच ग्रामोन्नती, राष्ट्रोन्नती व राष्ट्रनिर्मिती साध्य होऊ शकते,” असे स्पष्ट मत नैसर्गिक शेतीतज्ज्ञ व ग्रामगीतेचे अभ्यासक प्रा. नरेंद्र राऊत यांनी व्यक्त केले. अमरावती येथील श्री गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, राधानगर येथे ग्राम जयंतीनिमित . याप्रसंगी प्रा. राऊत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यातील ‘ग्रामगीता’ या ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, महाराजांनी ग्रामगीता ‘ग्रामनाथाला’ म्हणजेच…

Read More

धुरंधरमध्ये रणवीर-आदित्यची जोडी पुन्हा परत येईल का:सह-निर्माती म्हणाल्या- या वर्षाच्या शेवटी सरप्राईज मिळेल; धुरंधरचा प्रवास अजून संपलेला नाही

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’ च्या यशानंतर, दिग्दर्शक आदित्य धर आता त्यांच्या पुढच्या मोठ्या चित्रपटाच्या तयारीत आहेत. चित्रपटाच्या सह-निर्मात्या ज्योती देशपांडे यांनी पुष्टी केली आहे की या वर्षाच्या शेवटी चाहत्यांना एक मोठे सरप्राइज मिळणार आहे. यानंतर, ‘धुरंधर 3’ मध्ये रणवीर सिंग आणि आदित्य धर यांची जोडी पुन्हा दिसणार का, की या युनिव्हर्सला नवीन कथेसह पुढे…

Read More

अपघातात रिक्षाचालक ठार, मुलगी गंभीर जखमी:जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर हृदयद्रावक घटना

प्रतिनिधी | करमाड मावस बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या रिक्षाचालकावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर घडली. तुलसी हॉटेलजवळ बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. सटाणा येथील राजू जिजा जगधने (३५) हे आपल्या रिक्षातून कौडगाव येथे मावस बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला जात…

Read More