Headlines

CBSE Revaluation Application Glitches | Students Stressed Over Last Date

लेखक: उन्नति झाबक10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सीबीएसईने 19 मे पासून उत्तरपत्रिकेच्या स्कॅन केलेल्या प्रतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली. याची अंतिम तारीख 23 मे निश्चित करण्यात आली होती, परंतु तांत्रिक अडचणींमुळे वेबसाइट गेल्या 5 दिवसांपासून सतत क्रॅश होत आहे. बोर्डाचे अध्यक्ष राहुल सिंह यांनी सांगितले होते की, वेबसाइटवर अनधिकृतपणे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे विद्यार्थ्यांची…

Read More

Rohit Pawar Demands Shakti Act After Mumbai Child Abuse Incident

सरसकट सर्वच खटल्यात तातडीने न्याय मिळत नाही, म्हणूनच आरोपी निर्ढावले आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, तातडीने शक्ती कायद्यासारखा कायदा लागू करणं आवश्यक आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील . रोहित पवारांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटलंय की, नसरापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याची घटना ताजी असतानाही मुंबईत…

Read More

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत:राज्यात भाजपची सूत्रे बावनकुळेंकडे जातील, संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी

“भारतीय जनता पार्टीची वाटचाल देशातील लोकशाही मोडीत काढण्याच्या दिशेने सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे भारतातही ‘राष्ट्राध्यक्ष पद्धत’ लागू करण्याच्या हालचाली केंद्रात सुरू आहेत,” असा अत्यंत गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकार, २०२९ च्या निवडणुका आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत अनेक…

Read More

यंत्रणा कोलमडली:तब्बल 25 हजार शाळाबाह्य मुले प्रवाहाबाहेर राहणार; ‘समग्र’तील कर्मचारी संपाचा परिणाम

नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात अवघ्या काही दिवसांवर आली असताना, राज्यातील पहिली ते आठवीतील ५० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आहे. समग्र शिक्षा योजनेतील कर्मचाऱ्यांना २ एप्रिलपासून पुनर्नियुक्ती देणे अपेक्षित असताना, केंद्र शासनाने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. परिणामी, संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. राज्यात आधीच शिक्षणापासून वंचित असलेल्या २५ हजार शाळाबाह्य मुलांना पुन्हा मुख्य…

Read More

सारसबाग बंद निर्णयावरून काँग्रेसचा महापौरांवर हल्लाबोल:'भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न' म्हणत प्रश्नचिन्ह

पुणे शहरातील सारसबाग दोन दिवस बंद ठेवण्याच्या निर्णयावरून काँग्रेसने पुणे महानगरपालिका प्रशासन आणि महापौर मंजूषा नागपुरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सुरक्षेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून शहरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते चंदूशेठ कदम यांनी केला. ऐतिहासिक सारसबाग २८ आणि २९ मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता….

Read More

Sachin Sawant Alleges MH-CET Scam; Questions 100 Percentile for Low Scores

नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचा सनसनाटी आरोप काँग्रसेचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. नीट परीक्षेच्या पेपर लिक प्रकरणात महाराष्ट्रासह देशभरात सीबीआयकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आ . सचिन सावंत म्हणाले, देशभरात नीट पेपरफुटीने विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. आयुष्याचा महत्त्वाच्या टप्प्यावर…

Read More

2000 out of 7500 petrol pumps in the state are dry; Queues of vehicles in Sambhajinagar, petrol-diesel stock sufficient for a month- Bhujbal

Marathi News National 2000 Out Of 7500 Petrol Pumps In The State Are Dry; Queues Of Vehicles In Sambhajinagar, Petrol diesel Stock Sufficient For A Month Bhujbal नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिका-इराण युद्धामुळे तेल कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे दर ९० पैसे प्रतिलिटरने वाढवले. यामुळे दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत वाढून ९८.६४ रुपये तर डिझेलची ९०.६७…

Read More

तमाशा क्षेत्रातील योगदानाचा गौरव:तमाशा कलावंत मंगला जावळे, हरी डावाळे यांना लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर पुरस्कार जाहीर

अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेच्या वतीने लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या स्मृत्यर्थ कोल्हापूर येथील गायन पेटी तबलावादक उस्ताद हरी किसन डावाळे तसेच जावली तालुक्यातील तमाशा गायिका सौ. मंगला लहू जावळे यांना गायन कलेतील योगदानाबद्दल यमुनाबाई वाईकर तमाशा कलावंत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याच नावाने महाराष्ट्रातील गुणी व…

Read More

हिंगोली जिल्ह्याच्या तापमानात लक्षणीय वाढ:उष्माघातापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली असून उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. उष्माघात हा गंभीर ठरू शकतो, मात्र योग्य…

Read More

मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली:सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी

मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस प्रशासन तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळी पाहणीनंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात अचानक बदल झाला….

Read More