Headlines

पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांचा मध्यरात्री छापा:15 बांगलादेशींसह अल्पवयीन मुलीची सुटका, 18 जणांवर कारवाई

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवार पेठेतील ‘डिस्को’ आणि ‘माचीस’ या इमारतींवर मध्यरात्री छापा टाकत एका मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसह 15 बांगलादेशी नागरिकांची सुटका करण्यात आली. एकूण 18 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यात 11 महिला, 3 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. ही मोहीम सोमवारी रात्री…

Read More

पंजाबमध्ये रेल्वे रुळावर स्फोट पाकिस्तानने घडवला:मालगाडी जात असताना स्फोट झाला, बॉम्ब लावणाऱ्याचे तुकडे झाले

पंजाबमधील पटियाळा येथील राजपुरा येथे अंबाला-अमृतसर रेल्वे फ्रेट कॉरिडॉरमागे दहशतवाद्यांचा हात असू शकतो. रेल्वेच्या विशेष पोलीस महासंचालक शशी प्रभा द्विवेदी यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी पोहोचून सांगितले की, यामागे पाकिस्तानचा हात असू शकतो. त्यांनी हे देखील उघड केले की, ज्यावेळी स्फोट झाला, त्यावेळी रुळावरून मालगाडी जात होती. यामुळे मालगाडीला नुकसान झाले नाही, परंतु चालकाला धक्का बसला….

Read More

मुंबईतील पोलिसही मनोहरमामाचे भक्त; भोंदूगिरीचा बाजार लाखोंपर्यंत:पुण्यात फ्लॅट्स तर गाणगापुरात मठ, पोलिस कोठडीचा आज शेवटचा दिवस

करमाळ्याचा भोंदूबाबा मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांच्या पोलिस कोठडीचा आज (मंगळवारी) शेवटचा दिवस आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. भोंदूबाबाच्या मायाजालात मुंबईतील काही वरिष्ठ पोलिस अधिकारीही ‘भक्त’ म्हणून . या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सोलापूरचे गुन्हे अन्वेषण शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, कुर्डूवाडी व करमाळा पोलिस स्टेशनचे पथक, सायबर पथक आणि…

Read More

सोन्याचा 1.51 लाखांचा दर असूनही सराफ बाजार “हाऊसफुल्ल’:लग्नसराईमुळे खरेदीस गर्दी, सुरक्षित गुंतवणूक म्हणून ‘डिजिटल गोल्ड’कडे वाढताेय कल‎

आखाती देशांतील युद्धामुळे सोन्याच्या दराने उच्चांकी भरारी घेतली आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात लग्नसराईच्या अक्षता पडत आहेत. या पार्श्वभूमीवर सराफ बाजारात गर्दी वाढत आहे. सोन्याचे वाढते भाव आणि लग्नासाठीची अपरिहार्यता या कात्रीत सापडलेला ग्राहक आता स्मार . मागील ३० दिवसांत सोन्याच्या दरात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. महिन्याच्या सुरुवातीला १ लाख ४५ हजार हजार ते १ लाख…

Read More

आनंदाचे अश्रू आणि जुन्या आठवणी; घोटवीत 24 वर्षांनंतर भरली शाळा:पाचपुते विद्यालयात स्नेहमेळावा उत्साहात, माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला मदत‎

श्रीगोंदे4 तासांपूर्वी कॉपी लिंक तालुक्यातील घोटवी येथील तुळसाई पाचपुते माध्यमिक विद्यालयाच्या सन १९९९-२००० या प्रथम बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २४ वर्षांनंतर एकत्र येत ‘स्नेहमेळावा व कृतज्ञता सोहळा’ अत्यंत भावनिक वातावरणात साजरा केला. आयुष्याच्या धावपळीत विखुरलेले हे मित्र प Source link

Read More

ISRO Opens Astronaut Cadre to Public for Gaganyaan Mission

3 तासांपूर्वी कॉपी लिंक भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) पहिल्यांदाच आपले अंतराळवीर कॅडर सामान्य नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रोच्या अंतराळवीर निवड समितीने याची शिफारस केली आहे. मात्र, याचे निकष अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. समितीच्या शिफारशीत म्हटले आहे की, गगनयान मिशनच्या अंतराळवीरांच्या दुसऱ्या तुकडीत वायुसेनेच्या 6 वैमानिकांसह 4 सामान्य नागरिक तज्ञांचा…

Read More

बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने चौघांचा मृत्यू:किडनी निकामी झाल्याने मृत्यू, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये दावा; परिसरात कलिंगडाची विक्री बंद

मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली होती. या मृत्यूंविषयी राज्यात वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात असताना आता या मृतांचा पोस्टमार्टेम अहवाल समोर आला आहे. त्यात हे चारही मृत्यू किडनी निकामी झाल्यामुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन दोकाडिया,…

Read More

ठाकरेंना पराभूत करण्यासाठी राऊतांचा गटच सक्रिय!:ठाकरेंची विधान परिषदेतील उपस्थिती 50 टक्केही नाही, त्यांना जागा अडवू नये- नवनाथ बन

उद्धव ठाकरे यांनी जर विधान परिषद निवडून लढवली तर संजय राऊत यांचा गट त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ठाकरेंनी निवडणूक लढवू नये म्हणून संजय राऊत गट सक्रिय आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे 6 वर्षे विधान परिषद होती त्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा एकही…

Read More

श्रीरामपुरात जलयात्रेतून घुमला जलसंवर्धनाचा संदेश:जलयात्रेचे श्रीरामपूरवासियांनी केले उत्साहात स्वागत, शहरात उत्साह अन् जल्लोषाचे वातावरण‎

Marathi News Local Maharashtra Ahmednagar The Message Of Water Conservation Spread Through The Jal Yatra In Shrirampur, The People Of Shrirampur Welcomed The Jal Yatra With Enthusiasm, There Was An Atmosphere Of Enthusiasm And Celebration In The City श्रीरामपूर4 तासांपूर्वी कॉपी लिंक श्रीरामपूर शहरात आज जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश देणाऱ्या ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेचे…

Read More

India Heatwave: 6 Cities Above 46°C; Banda Hottest at 47.6°C

Marathi News National India Heatwave: 6 Cities Above 46°C; Banda Hottest At 47.6°C | Heatstroke Units Ordered नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनऊ3 तासांपूर्वी कॉपी लिंक उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सोमवारी उष्णतेने सर्व विक्रम मोडले. बांदा 47.6°C तापमानासह जगातील सर्वात उष्ण शहर ठरले. येथे यापूर्वी 30 एप्रिल 2022 आणि 25 एप्रिल 2026 रोजी सर्वाधिक 47.4°C तापमानाची नोंद झाली होती….

Read More