Headlines

Femina Miss India 2026 Saadhvi Satish Sail

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भुवनेश्वर येथे आयोजित ६१व्या फेमिना मिस इंडिया २०२६ मध्ये गोव्याच्या साध्वी सतीश सैलने ‘मिस इंडिया वर्ल्ड २०२६’ चा मुकुट पटकावला, तर महाराष्ट्राची राजनंदिनी पवार फर्स्ट रनर-अप आणि डॉ. श्री अद्वैता सेकंड रनर-अप ठरल्या आहेत. तिन्ही विजेत्यांनी दैनिक भास्करशी खास बातचीत करताना त्यांचा प्रवास, आव्हाने आणि पुढील योजना शेअर केल्या आहेत. त्यांनी…

Read More

डाळिंबाची फळे तोडून फेकून दिली, शेडनेट फाडले:10 हजार बांबू जाळले, घरातील लोक आखाडी पाहण्यास गेल्याची संधी साधली‎

तालुक्यातील वीरगाव येथे अंबिका मातेचा यात्रोत्सव सुरू असतानाच, एका प्रगतशील शेतकऱ्याला अज्ञात समाजकंटकांनी लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवठाण रोडवरील विठ्ठल श्रीपत कुमकर यांच्या शेतातील उभ्या डाळिंबाची नासधूस करून १० हजार बांबूंचा . बुधवारी रात्री वीरगाव येथे यात्रेनिमित्त ‘आखाडी’चा (दशावतार) कार्यक्रम होता. कुमकर आणि घरातील इतर सदस्य हा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. घरात…

Read More

स्थानिक कलाकारांनी जिंकली मने छावा थीम, आदिवासी नृत्याला दाद:सहाव्या दिवशी गीत, नृत्यांची धमाल, रात्री उशिरापर्यंत जल्लोष‎

. श्री भगवंत महोत्सव २०२६ निमित्त सहाव्या दिवशी आयोजित कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी आपल्या विविधांगी कलेचे अप्रतिम सादरीकरण करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ग्रुप डान्स, रिमिक्स डान्स, लोकनृत्य, लावणी, हिंदी व मराठी गीते, भक्तिगीते, एकांकिका, ऐतिहासिक नाटके, ऑर्केस्ट्रा व वादन अशा विविध सादरीकरणांनी प्रेक्षकांची मने जिंकली. शाहरुख थीम, त्रिपुरा लोकनृत्य, छावा थीम, ऑपरेशन सिंदूर ग्रुप डान्स, वेस्टर्न…

Read More

AIIMS Director Dr. Srinivas Joins Niti Aayog

काही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. डॉ. एम श्रीनिवास नीती आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले 26 एप्रिल रोजी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) दिल्लीचे संचालक डॉ. एम श्रीनिवास नीती आयोगाचे सदस्य बनले. डॉ. श्रीनिवास, डॉ. व्ही.के. पॉल यांची जागा घेतील….

Read More

बागेश्वरबाबाच्या प्रतिमेला मारल्या चपला:शिवरायांच्या अवमानप्रकरणी उद्धवसेनेची पोलिसांत तक्रार; प्रतिमा पायदळी तुडवली‎

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. बेताल वक्तव्य करणाऱ्या, बागेश्वर बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या प्रतिमेला चपला मारत प्रतिमा पायदळी तुडवण्यात आली. तसेच याप्रकरणी तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक मागणी उद्धवसेनेच्या वतीने करण्यात आली. शहरप्रमुख आशिष गावंडे यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

धुरंधरच्या यशानंतर रणवीर सिंहचे पहिले विधान:म्हटले- खिलजीपेक्षा जास्त कठीण होते हमजाची भूमिका साकारणे; मला माझे 300% द्यावे लागले

‘धुरंधर’ फ्रँचायझीच्या जबरदस्त यशानंतर चित्रपटाचा मुख्य अभिनेता रणवीर सिंगचे पहिले विधान समोर आले आहे. रणवीरने म्हटले आहे की, चित्रपटात हमजाची भूमिका साकारणे त्याच्यासाठी ‘पद्मावत’मधील अलाउद्दीन खिलजीपेक्षा जास्त कठीण होते. रणवीर सिंहचे व्यावसायिक भागीदार निकुंज बियानी यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालानुसार, निकुंजने ‘धुरंधर: द रिवेंज’ हा चित्रपट पाहिल्यानंतर रणवीरला विचारले…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशीही 46 अंशाच्या पुढे; नागरिक घरांमध्ये कैद

शहराचे तापमान सलग दुसऱ्या दिवशी ४६ अंशाच्या वर कायम होते. रविवारी ४६.९ नोंदवले गेल्यानंतर सोमवारी तापमान ४६.३ अंश होते. यापूर्वीची २९ एप्रिल २०२९ रोजी अकोल्यात ४७.२ अंश तापमानाची नोंद झाली होती. रात्री ८ वाजताही तापमान २६.५ अंशांवर रहात आहेत. दरम्यान, येथील शासकीय रुग्णालयातील (जीएमसी) उष्माघात कक्षात दोन उष्माघात सदृश रुग्ण दाखल झाले असल्याचे रुग्णालय सूत्रांनी…

Read More

अधिक मासामध्ये गर्दी,विठ्ठल मंदिर संवर्धनाची कामे 17 मेपर्यंत पूर्ण करा:जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केली मंदिर परिसरातील कामाची पाहणी‎

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी अधिक मासात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत बाजीराव पडसाळी येथील सुरू असलेली कामे दि.१७ मे पर्यंत गुणवत्तापूर्ण व गतीने पूर्ण क . श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा बाबत भक्तनिवास येथे बैठक…

Read More

पंचायतराज व्यवस्थेत एआय आणणार कामकाजात सुलभता- आनंद भंडारी

भारतीय लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशाने अमलात आलेली ७३ वी घटना दुरुस्ती आणि त्यातून आकाराला आलेली त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था ही खऱ्या अर्थाने स्वावलंबी ग्रामव्यवस्थेचा कणा ठरत आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण, लोकसहभाग आणि पारदर्शकता यामुळे ग्रामीण विकासाला नवी गती मिळाली असून, पंचायतराज व्यवस्था सक्षम ग्रामव्यवस्थेच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी…

Read More

खते, बियाण्यांची टंचाई नको, काळाबाजार रोखण्यासाठी उपाययोजना करा- आमदार लंघे

नेवासे येथे तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. आगामी हंगामाच्या तयारीचा आढावा आणि बदलत्या हवामान परिस्थिती, पावसाचे अनिश्चित स्वरूप आणि शेतकऱ्यांसमोरील विविध आव्हाने लक्षात घेता त्यावर नियोजनबद्ध व परिणामकारक तयारीवर विशेष भर देण्यात आला. खते व बियाण्यांचा तुटवडा होऊ नये तसेच काळाबाजार रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांनीही…

Read More