संभाजीनगर 43.6 अंश:राज्यातील 14 जिल्ह्यांना आजपासून 4 दिवस उष्णतेचा यलो अलर्ट
राज्यातील तापमान वाढत आहे. विशेषत विदर्भात पारा चांगलाच तापला आहे. गेल्या काही दिवसांपासून उच्चांकी असलेल्या भुसावळचे तापमान मंगळवारी ४५.८ अंशांवर होते. सकाळी सात वाजेपासूनच गरम वारे वाहत असल्याने जिवाची काहिली होत आहे. ही स्थिती सध्या तरी बदलणार नाही. राज्यातील १४ जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत मंगळवारी कमाल…