Headlines

परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही:कठोर कारवाईची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन; विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात‎

नीट पेपरफुटीचे पडसाद उमटणे सुरुच असून, परीक्षेतील गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा फुले-शाहू-आंबेडकर शिक्षक संघटना (पॅक्टो) व अशोक प्रतिष्ठानने दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. नीट पेपरफुटीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रकरणात आधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि नंतर वनस्पतिशास्त्र…

Read More

आज अजितदादा आपल्यात नाहीत…:राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक, कार्यकर्त्यांना केले भावनिक आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 27 वर्षे पूर्ण होत असताना यंदाचा वर्धापन दिन मात्र वेगळ्याच भावनांनी भारलेला आहे. जानेवारी महिन्यात बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. त्यांच्या जाण्याने केवळ पक्षालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, प्रत्येकाला आधार देणारे…

Read More

चालक कर्मचारी यांना नियमित वेतनश्रेणीवर रुजू करण्याची मागणी:महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून परिवहन मंत्र्यांना लेखी निवेदन‎

चालक कर्मचारी यांना नियमित वेतनश्रेणीवर रुजू करून घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना सादर केलेल्या निवेदनातून केली. तसेच याप्रसंगी कामगार सेनेतर्फे ना. सरनाईक यांचा सत्कारही करण्यात आला. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने नियमित वेतनावर कर्मचाऱ्यांना रूजू करून घेण्याच्या मागणीसाठी काही कर्मचाऱ्यांचे उदाहरणंही दिली. अकोला आगार…

Read More

घरांची छप्परे उडाली, संत्रा बागांचे अतोनात नुकसान,:उंबरखेड, भारसवाडीत वादळी वाऱ्याचा बसला तडाखा, शेतकरी आणि ग्रामस्थ झाले हवालदिल‎

मृग नक्षत्र उजाडूनही कडक उन्हाची तीव्रता कायम असल्याने नागरिक आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. अशातच सोमवारी ८ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तिवसा तालुक्यातील वरखेड, उंबरखेड आणि भारसवाडी परिसरात अचानक आलेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने प्रचंड थैमान घातले. या वादळाचा सर्वाधिक फटका उंबरखेड आणि भारसवाडी गावांना बसला असून, शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे अतोनात नुकसान झाले आहे….

Read More

नेत्रदानाची जबाबदारी समाजातील प्रत्येकाने स्वीकारावी- सुरेश साबू:जागतिक नेत्रदान दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांची नियोजन सभा‎

नेत्रदान हे अत्यंत मोठे आणि महान सामाजिक कार्य असून गेल्या १६ वर्षांपासून हरिना फाऊंडेशन या कार्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आता या जनजागृती अभियानाची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाने स्वीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माहेश्वरी पंचायतचे अध्यक्ष सुरेश साबू यांनी केले. आगामी १० जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक नेत्रदान दिनानिमित्त हरिना फाऊंडेशनतर्फे विविध उपक्रमांची जोरदार तयारी सुरू…

Read More

Situation in PoK out of control; 30 deaths, curfew, internet ban but protests, demand cancellation of 12 refugee reservations

Marathi News National Situation In PoK Out Of Control; 30 Deaths, Curfew, Internet Ban But Protests, Demand Cancellation Of 12 Refugee Reservations यासिर आलम | इस्लामाबाद2 तासांपूर्वी कॉपी लिंक पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) १२ राखीव जागा रद्द करण्याच्या मागणीने मोठे बंड उभे केले आहे. सोमवारच्या हिंसेनंतर रावलाकोट, मुझफ्फराबाद, भिंबर आणि कोटलीपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. मंगळवारी…

Read More

समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, तक्रारीमुळे वरुड तालुक्यातील रस्त्यांची कामे ठप्प‎

गेल्या पाच वर्षांपासून वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली पांदण रस्त्यांची कामे एका समाजकंटकाच्या खोट्या तक्रारीमुळे प्रशासनाने अचानक बंद पाडल्याचा आरोप करत तालुक्यातील शेतकरी व मजुरांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विकासकामे ठप्प झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात असून, ही कामे तातडीने पूर्ववत सुरू करावीत. विकासकामात खोडा घालणाऱ्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल…

Read More

शैक्षणिक साहित्यांचे भाव 10%वधारले अन् पालकांवरील आर्थिक ताण वाढला:दोनशेचे दप्तर यंदा तीनशे रुपयांवर; वॉटर बॉटलचा दर 300 ते 1000 रुपये‎

नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होत आहे. त्यामुळे नामवंत कंपन्यांच्या तसेच लोकल निर्मिती असलेल्या विविध कलरच्या सॅक, दप्तरे, वह्या, पाणी बॉटल, टिफीन बॉक्स आदी शैक्षणिक साहित्यांनी बाजारपेठ गजबजली आहे. यंदा वेगवेगळे शैक्षणिक साहित्य १० ते २५ टक्के . गेल्यावर्षी ४४० रुपये डझन असणाऱ्या वह्या आता ४८० रुपयांवर गेल्या आहेत. दोनशे रुपयांचे दप्तर ३०० रुपयांना…

Read More

बार्शीला विधानपरिषदेत नेतृत्व करण्याची चौथ्यांदा संधी शक्य:राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीमुळे सोलापुरातील भाजपला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा?‎

. विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपकडून बार्शीचे राजेंद्र राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) कडून कासेगाव (ता. पंढरपूर) येथील वसंतराव देशमुख यांच्यात दुरंगी सामना होत आहे. महायुतीच्या मतदारांची गोळाबेरीज पाहता राऊत यांचे पारडे जड दिसतेय. राऊत यांची निवड झाल्यास बार्शी तालुक्याला विधान परिषदेवर चौथ्यांदा प्रतिनिधित्व मिळेल. ते वरिष्ठ सभागृहात जाणारे तालुक्यातील…

Read More

5 Cars Buried; Rajasthan Sand Storm; UP-Bihar Rain

भोपाळ/लखनऊ/जयपूर/पाटणा34 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मान्सूनने केरळमध्ये दाखल झाल्याच्या 6 दिवसांत ईशान्येकडील सर्व राज्यांना व्यापले आहे. मंगळवारी तो मिझोराम, मेघालय, सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये पोहोचला. आतापर्यंत 16 राज्यांमध्ये मान्सूनने प्रवेश केला आहे. गुजरात वगळता इतर सर्व राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव आहे. बिहारमध्ये मंगळवारी 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. बेगुसरायमध्ये एका ऑटोवर खांब कोसळला. उत्तर प्रदेशातील…

Read More