Headlines

भागवत शास्त्र आपल्या मनातील मृत्यूची भीती नाहीशी करते:त्याचे वाचन गरजेचे, न्हावी येथील भागवत कथेत राहुल भोळे यांचे निरूपण‎

भागवत शास्त्र हे माणसाच्या मनातील मृत्यूची भीती नाहीशी करणारे श्रेष्ठ शास्त्र आहे, असे निरूपण सावरगावकर राहुल महाराज भोळे यांनी केले. येथील सद्गुरु नारायणनाथ मंदिरामध्ये अधिक मासाचे (पुरुषोत्तम मास) औचित्य साधून आयोजित श्रीमद् भागवत पुराण कथा वाचन व गीता पारायण सोहळ्यात ते बोलत होते. कथेचे वाचन करताना भोळे यांनी सांगितले की, अभिमन्यू पुत्र राजा परीक्षित याला…

Read More

CJP Founder Abhijit Deepak Threatens Nationwide Protest Over Education Minister Resignation

Marathi News National CJP Founder Abhijit Deepak Threatens Nationwide Protest Over Education Minister Resignation नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी देशभरात आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांनी रविवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ संदेश जारी करत म्हटले- जर 13 जूनपर्यंत शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही, तर…

Read More

देशमुख यांच्या जाण्याने नगरचा चालता-बोलता इतिहास हरपला:उद्योजक राजगुरू यांनी जागवल्या ज्येष्ठ पत्रकार देशमुख यांच्या आठवणी‎

अहिल्यानगर शहरावर जीवापाड प्रेम करणारे ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक आणि नगरच्या इतिहासाचे गाढे जाणकार भूषण देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने नगरच्या सांस्कृतिक, पत्रकारिता आणि बौद्धिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी नगरचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी समर्पित केले होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना उद्योजक शैलेश राजगुरू यांनी एका प्रसंगाचा…

Read More

शरीरात लपवलेले साडेपाच कोटींचे सोने मुंबई विमानतळावर जप्त:कर्मचाऱ्यांसह 7 अटकेत, डीआरआयचीकारवाई

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ‘ऑपरेशन गोल्डन नेक्स्ट’ राबवून सोन्याच्या तस्करीचे मोठे जाळे उद्ध्वस्त केले आहे. तस्करांनी सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी प्रवाशांच्या शरीरात सोने लपवल्याचे समोर आले आहे. या कारवाईत ५.५० कोटी रुपये किमतीचे ३.४ किलो सोने जप्त केले असून विमानतळावरील ३ कर्मचाऱ्यांसह ७ जणांना अटक केली आहे.विमानतळावर उतरल्यानंतर हे सोने सुरक्षितपणे बाहेर…

Read More

मान्सूनने ईशान्य व्यापला, महाराष्ट्रात मात्र संथगतीने चाल:15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता कमी – मुख्यमंत्री

देशात नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, ३-४ दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या आणखी काही भागांत मान्सून पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. असे असले तरीही हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर मान्सूनची वाटचाल संथगतीने होणार आहे. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपूर्वी समाधानकारक पावसाची शक्यता अत्यंत कमी असल्याचा इशारा…

Read More

INDIA Alliance Meet Delhi | Mamata Banerjee Joins; Congress Says 23 Parties

नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NDA सरकारला घेरण्यासाठी 2 वर्षांनंतर I.N.D.I.A ब्लॉकची आज दुपारी 12 वाजता दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये बैठक आहे. काँग्रेसचा दावा आहे की यात 23 विरोधी पक्ष सहभागी होतील. मात्र, पक्षाने या पक्षांची नावे सांगितलेली नाहीत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, 23 पक्ष भाजप सरकारच्या धोरणांविरोधात एकत्र येत आहेत. त्यांनी एक्स…

Read More

Retired Cop Kisan Patil Grows Worlds Costliest Miyazaki Mangoes in Jalgaon

पारंपरिक शेतीला फाटा देत काहीतरी वेगळे करण्याची जिद्द मनात असेल, तर मातीतून सोने पिकवता येते हे जळगावच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. स्थानिक गुन्हे शाखेतून निवृत्त झालेले आणि मूळचे नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील असलेले किसन नजन पाटील यां . पहिल्याच बहारात त्यांनी तब्बल 8 किलो आंब्यांचे यशस्वी उत्पादन घेतले असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या आंब्याला…

Read More

सुप्रिया सुळेंचे व्याही भाजप आ.लखानींकडे पत्नीसह तब्बल 75कोटींहून अधिकची संपत्ती:पत्नीच्या नावेही 30 कोटी 99 लाख 162 रुपयांची मालमत्ता

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अरुण हनुमंत लखानी हे बिनविरोध निवडून आले आहेत. उद्योग क्षेत्रात सक्रिय असलेले लखानी हे कोट्यधीश आहेत. त्यांच्याकडे तब्बल ४५ कोटी २८ लाख ३९ . विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीच्या नावेही ३० कोटी ९९ लाख १६२ रुपयांची मालमत्ता असल्याने हे दांपत्य मिळून ७६ कोटी रुपयांहून…

Read More

मान्सून तळकाेकणात दाखल, दाेन दिवसांत महाराष्ट्र व्यापणार:युरोपीय हवामान संस्थेने इशारा देत केला दावा

देशात मान्सूनची वाटचाल तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिली. शनिवारी मान्सून गोवा ओलांडून महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील देवगड शहरात दाखल झाला. दुसरीकडे, आंध्र प्रदेशच्या रायलसीमा भागातील अनंतपूरसह तामिळनाडूच्या चेन्नईमध्येही त्याने धडक दिली. एवढेच नाही, तर ईशान्येतील मिझोराम आणि मणिपूरमध्येही मान्सून पोहोचला आहे. शनिवारी मान्सूनच्या उत्तरेकडील सीमेचे पश्चिम टोक सुमारे १६५ किमी पुढे सरकले, तर पूर्व टोक सुमारे ४५० किमी…

Read More

द इंडिया स्टोरी:काजल अग्रवाल आणि श्रेयसच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या ‘द इंडिया स्टोरी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा थोडी वेगळी असणार आहे. यात खाण्यापिण्याच्या वस्तूंमधील भेसळ आणि शेतीत रसायनांच्या चुकीच्या वापराकडे लक्ष वेधले आहे. टीझरमध्ये चित्रपटाची झलकही दिसली आहे. एक मिनिट २६ सेकंदांच्या टीझरमध्ये कलिंगडाला इंजेक्शन लावताना दिसत आहे. दूध आणि पनीरमध्ये भेसळ केली जात आहे….

Read More