Headlines

चारी नसल्याने सांडपाणी तुंबले; आडगाव बुद्रुक येथे ग्रामस्थांचे पाण्यात आंदोलन:ग्रामस्थ संतप्त; प्रशासनाने दखल घेताच तात्काळ कामाला सुरुवात‎

तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आडगाव ते मालोदेवाडीदरम्यान रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, आडगाव खुर्द भागात या रस्त्याची उंची प्रमाणापेक्षा जास्त वाढल्याने गावातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, गावातील मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी तुंबल्याने नागरिकांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे…

Read More

बोरटेंभेजवळ महामार्ग खचला; अपघाताचा धोका वाढला:इगतपुरी तालुक्यातील घटना;‎त्वरित दुरुस्तीची मागणी‎

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील इगतपुरीजवळील बोरटेंभे परिसरात रस्ता खचून महामार्गाच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसमोर अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला असून परिसरात चिंतेचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने खड्ड्याभोवती तातडीने बॅरिकेड्स उभारण्यात आले असून वाहनचालकांना सावधगिरीचा…

Read More

शेतकरी बांधवांनी शेती आधुनिक पद्धतीने करावी- सभापती बोंबले:पुढील वर्षांपासून 10 शेतकऱ्यांचा पंचायत समितीतर्फे गौरव‎

बदलत्या हवामानामुळे शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यावर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलसंधारण, पीक नियोजन, हवामानाशी सुसंगत शेतीपद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती वैशाली बोंबले यांनी केले. त्या माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती सभागृहात आयोजित कृषी दिन कार्यक्रमात बोलत होत्या. या वेळी उपसभापती संजय लघाने,…

Read More

13th day of CJP agitation, Sonam Wangchuk’s health deteriorates, Abhijit Deepke’s ‘Chai Pe Charcha’ program with protesters

Marathi News National 13th Day Of CJP Agitation, Sonam Wangchuk’s Health Deteriorates, Abhijit Deepke’s ‘Chai Pe Charcha’ Program With Protesters नवी दिल्ली32 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जंतरमंतर येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली. त्यांच्या रक्तातील साखर ६० पर्यंत खाली आली. रक्तदाब कमी झाला आहे. या आंदोलनाला आता सीपीआय…

Read More

जामठीत वसंतराव नाईक जयंतीनिमित्त अभिवादन:कृषी दिनानिमित मान्यवरांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी जामठी येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर अल निनोच्या परिणामांविषयी सविस्तर माहिती दिली. कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची निवड, तसेच फळबाग लागवडीबाबत त्यांनी…

Read More

दुर्लक्ष:पैठण एमआयडीसीतील सांडपाणी, विषारी वायुमुळे नागरिकांचे आरोग्य, शेती धोक्यात

एमआयडीसी परिसरातील रासायनिक (केमिकल) उद्योगांमधून बाहेर पडणाऱ्या दूषित सांडपाण्यामुळे आणि विषारी वायूमुळे मुधळवाडी, कारखाना परिसर, नारायणगाव आणि वाहेगाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना फुफ्फुसाचे गंभीर आजार जडले असून, शेती पूर्णपणे नापीक झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक…

Read More

लोहगाव जिल्हा परिषद प्रशालेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व जनजागृती कार्यशाळा:लोहगाव जिल्हा परिषद प्रशालेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व जनजागृती कार्यशाळा‎

विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांनी कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता स्वतः सक्षम व सुरक्षित राहावे आणि सजग नागरिक बनावे. शिक्षणासोबतच चांगले संस्कार, कायद्याचे पालन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक कविता जगताप यांनी केले. लोहगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत १ जुलै रोजी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व जनजागृती…

Read More

अमरनाथ यात्रा आजपासून, पहिला जत्था काश्मीरमध्ये पोहोचला:यात 4800 हून अधिक प्रवासी, प्रत्येक 2 किमीवर ऑक्सिजन बूथ; बालटाल मार्गावर 12 ठिकाणी वॉटरप्रूफ डोम

आजपासून पुढील 57 दिवस ग्रेटर हिमालयाच्या उंच दऱ्यांमध्ये बाबा बर्फानीचा जयघोष घुमणार आहे. अमरनाथ यात्रा सुरू झाली आहे. 28 ऑगस्टपर्यंत 4 लाखांहून अधिक भाविक 3,888 मीटर उंचीवर असलेल्या पवित्र गुहेत नैसर्गिकरित्या तयार झालेल्या शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकतील. गुरुवारी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहिल्या तुकडीला जम्मूच्या भगवती बेस कॅम्पमधून बालटाल आणि पहलगामसाठी रवाना केले. या…

Read More

सिल्लोड शहरात अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे गुन्हेगारीत वाढ:सिल्लोड शहर पोलिस स्टेशनला 51 कर्मचारी व 5 अधिकारी अशी मंजूर संख्या‎

सिल्लोड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी पोलिसांची संख्या मात्र २५ वर्षांपूर्वी जी होती तीच असल्याने अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर शहराच्या सुरक्षेचा भार पडत असून यामुळे सिल्लोड शहरात गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. . २०११ च्या जनगणनेनुसार सिल्लोड शहराची ५८ हजार लोकसंख्या आहे. परंतु आजच्या परिस्थितीत सिल्लोड शहराची लोकसंख्या ८० हजारांच्या आसपास असल्याचे चित्र आहे. या…

Read More

मुस्लिम समाजाने गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा- डॉ. खान:मायनॉरिटी एज्युकेशनल ऑर्गनायझेशनतर्फे जाहीर सत्कार‎

छत्रपती संभाजीनगर सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थित्यंतरे वेगाने घडत आहे. अशा वेळी मुस्लिम समाजाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. संयमित, सकारात्मक आणि शिस्तबद्ध वागणुकीतून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवण्यावर भर द्यावा. त्यानेच समाजाची सर्वांगीण प्रगती साधता येईल, असे प्रतिपादन माजी खासदार तथा माजी मंत्री डॉ. फौजिया खान यांनी केले. सामाजिक कार्य तसेच राज्यसभेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल फेडरेशन ऑफ…

Read More