Headlines

मनरेगा कायदा बदलू नका; वर्षातून किमान 200 दिवस काम मिळावे:भारतीय खेत मजदूर युनियनने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन‎

मनरेगा कायदा बदलू नका. वर्षातून २०० दिवस काम मिळावे. यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लाल बावटा शेतमजूर युनियन संलग्न भारतीय खेत मजदूर युनियनने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. युनियनने विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर . मजूर शेतीच्या यांत्रिकीकरणाबरोबर विस्थापित झालेले आहेत. शेतीमध्ये काम कमी झाले आहे. मजुरीही अत्यल्प आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. अन्न, वस्त्र,…

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरण:आरोपी चेतन चौधरीला घेऊन पुणे पोलिस लोहगडावर दाखल, 'गेट अ‍ॅनालिसीस' पूर्ण

महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याला घेऊन पोलिसांचे विशेष पथक थेट लोहगड किल्ल्यावर पोहोचले आहे. हत्या नेमकी कशी करण्यात आली, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण घटनास्थळाची पुनर्रचना केली. तसेच, आरोपीच्या चालण्याच्या आणि हालचालींच्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी त्याचे ‘गेट अ‍ॅनालिसीस’ देखील करण्यात…

Read More

पंढरपूर पायी वारीत ‘मोबाइल पानेरीची’भक्तीमय सेवा:संत नगरी अकोटमध्ये प्रसाद मंडळाचा पाणीदार उपक्रम; विविध संस्था, संघटनांचा पुढाकार‎

पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे केवळ एक प्रवास नव्हे, तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पटलावरील एक अनुपम भक्ती चळवळ आहे. संतांनी सुरू ठेवलेला हा पायी वारीचा दैदिप्यमान वारसा आजही वारकरी बांधव तितक्याच श्रद्धा, भक्ती आणि निष्ठेने जपत आहेत. वार . ​या पवित्र वारीमध्ये धर्म, जात, लिंग, उच्च-नीच किंवा श्रीमंत-गरीब अशा सर्वच भेदांच्या भिंती गळून पडतात….

Read More

माजी CEC राजीव कुमार HDFC चे अध्यक्ष:हरियाणा राजस्थानला देणार वार्षिक 580 दशलक्ष घनमीटर पाणी, 1 जुलैच्या घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जनरल उपेंद्र द्विवेदी पदावरून निवृत्त आर्मीत जनरल 2. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांचा सन्मान नियुक्ती (Appointment) 3. राजीव कुमार HDFC बँकेचे नवीन अध्यक्ष HDFC बँक 5. राजस्थान – हरियाणा सरकारची यमुना जल करारावर स्वाक्षरी 6. विमा सुगम पोर्टल सप्टेंबर…

Read More

लाखनवाड्यात डोंगरावर गारगोट्यांची रहस्यमय ‘चादर’:50 मीटर परिसरात लाखो गारगोट्या; अभ्यासकांकडून भूगर्भ शास्त्रीय संशोधनाची परिसरातील नागरिकांची मागणी

तालुक्यातील लाखनवाडा येथे डोंगर पठारावरील एका विशिष्ट सपाट परिसरात गार गोट्यांचा प्रचंड साठा आढळून आला असून, या नैसर्गिक वैशिष्ट्याने नागरिकांसह अभ्यासकांचेही लक्ष वेधले आहे. सुमारे ५० मीटर व्यासाच्या या भागात विविध रंगांच्या लाखो गारगोट्यांनी जमिनीवर जणू काही चादर अंथरल्याचे चित्र दिसून येते. विशेष म्हणजे या परिसराच्या आजूबाजूला किंवा जमिनीच्या आत अशा प्रकारच्या गार गोट्या आढळत…

Read More

करमाळा आयटीआयला ‘मदनदास देवी’ यांचे नाव‎:शिक्षण आणि विद्यार्थी घडविण्याचा केला कार्याचा गौरव; नामांतर सोहळा उत्साहात‎

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतर करून तिला ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ हे नाव देण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह-सरकार्यवाह स्व. मदनदास देवी यांच्या राष्ट्रसेवा, शिक्षण आणि विद्यार्थी घडविण्याच्या कार्याचा गौरव म्हणून हा नामांतर सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता…

Read More

साडेचार वर्षांच्या बालिकेवर कॉक्लियर इम्प्लांट यशस्वी:सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात पार पडली पाचवी यशस्वी शस्त्रक्रिया‎

विभागीय संदर्भ सेवा (सुपर स्पेशालिटी) रुग्णालयामध्ये साडेचार वर्षांच्या बालिकेवर अत्यंत महत्त्वपूर्ण व आव्हानात्मक कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. ही शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागातील पाचवी यशस्वी कॉक्लियर इम्प्लांट सर्जर . बालिका साडेचार वर्षांवरील असल्याने ती कोणत्याही योजनेमध्ये बसत नव्हती. त्यामुळे या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण निधीची उपलब्धता अमरावती जिल्हा नियोजन समितीमार्फत करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर स्पीच थेरपीसाठी…

Read More

Gujarat HC: Hindu Marriage Needs Rituals, Not Just Registration

Marathi News National Gujarat HC: Hindu Marriage Needs Rituals, Not Just Registration | Seven Feras Key अहमदाबाद8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गुजरात उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, केवळ विवाह प्रमाणपत्र मिळाल्याने हिंदू विवाह मानला जाऊ शकत नाही. विवाह तेव्हाच मानला जाईल, जेव्हा हिंदू विवाह कायद्यानुसार ठरलेले विधी आणि परंपरा पूर्ण केल्या असतील. ज्या समुदायांमध्ये सात फेऱ्यांची…

Read More

महाराष्ट्रात पुढचे 8 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा:मुंबई-कोकणासह 29 जिल्ह्यांना अलर्ट, परभणीत ओढ्याच्या पुरात महिला वाहून गेली

राज्यात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून अनेक भागांत पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, १ जुलैपासून पुढील ८ दिवस राज्यात अतिमुसळधार पावसाचा मोठा इशारा (Red/Orange Alert) जारी केला आहे. कोकण, मुंबईसह राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली असून,…

Read More

रिया चक्रवर्ती@34, 'डायन' म्हणून नाकारले गेले:बॉलिवूडचे दरवाजे बंद झाल्याने वाटले अभिनय करता येणार नाही, आता 7 वर्षांनी पुनरागमन

एक काळ असा होता, जेव्हा रिया चक्रवर्ती चित्रपटांपेक्षा जास्त वादांमुळे चर्चेत होती. तिच्याशी संबंधित बातम्यांमध्ये अभिनय कमी आणि आरोप, वादविवाद, ट्रोलिंग आणि चौकशी जास्त दिसत होती. पण या कथेची सुरुवात तिथून होत नाही. याची सुरुवात एका अशा मुलीपासून होते, जी लष्करी कुटुंबातून मुंबईत आली होती आणि अभिनेत्री बनू इच्छित होती. मग प्रवासात नकार मिळाला. यशराजचा…

Read More