मनरेगा कायदा बदलू नका; वर्षातून किमान 200 दिवस काम मिळावे:भारतीय खेत मजदूर युनियनने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन
मनरेगा कायदा बदलू नका. वर्षातून २०० दिवस काम मिळावे. यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, लाल बावटा शेतमजूर युनियन संलग्न भारतीय खेत मजदूर युनियनने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. युनियनने विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर . मजूर शेतीच्या यांत्रिकीकरणाबरोबर विस्थापित झालेले आहेत. शेतीमध्ये काम कमी झाले आहे. मजुरीही अत्यल्प आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. अन्न, वस्त्र,…