पंढरपूर पायी वारीत ‘मोबाइल पानेरीची’भक्तीमय सेवा:संत नगरी अकोटमध्ये प्रसाद मंडळाचा पाणीदार उपक्रम; विविध संस्था, संघटनांचा पुढाकार
पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे केवळ एक प्रवास नव्हे, तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पटलावरील एक अनुपम भक्ती चळवळ आहे. संतांनी सुरू ठेवलेला हा पायी वारीचा दैदिप्यमान वारसा आजही वारकरी बांधव तितक्याच श्रद्धा, भक्ती आणि निष्ठेने जपत आहेत. वार . या पवित्र वारीमध्ये धर्म, जात, लिंग, उच्च-नीच किंवा श्रीमंत-गरीब अशा सर्वच भेदांच्या भिंती गळून पडतात….