Headlines

हिंगोली जिल्हा परिषदेत प्रशासकीय फेरबदल:गेल्या 10 वर्षांपासून रखडलेल्या विभाग बदल्या अखेर पूर्ण

हिंगोली जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमधून मागील पाच वर्षापासून एकाच विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विभाग बदल्या करण्यात आल्या असून त्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी बुधवारी ता.1 काढले आहेत. या विभाग बदल्यांमुळे जिल्हा परिषद बदल्यांनी ढवळून निघाली आहे. हिंगोली जिल्हा परिषदेचा पदभार हाती घेतल्यापासून जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी सातत्याने…

Read More

वाद निर्माण करणे नेटफ्लिक्सची नवीन रणनीती!:लॉक-अपमध्ये एकापाठोपाठ एक सुरू आहेत वाद, राम कपूरने पार्टनरला फसवण्याचे समर्थन केले

Marathi News Entertainment Bollywood Netflix Show Lock Up Making Headlines Due To Controversy Not Concept, Ram Kapoor Now Justify Cheating Partner After Akanksha Chamola And Sunita Ahuja Controversy 9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नेटफ्लिक्सचा शो ‘लॉक-अप’ सतत चर्चेत आहे. शोमध्ये स्पर्धकांशी संबंधित वाद सतत अधोरेखित केले जात आहेत. कधी शोमध्ये गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाने अचानक घटस्फोटाची…

Read More

चांदी ₹4,070 ने घसरून ₹2.21 लाख किलो:सर्वकालीन उच्चांकावरून ₹1.65 लाख घट, सोने आज ₹1,852 ने घसरून ₹1.40 लाख तोळा

आज म्हणजेच 1 जुलै रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज 1 किलो चांदी 4,070 रुपयांनी घसरून 2.21 लाख रुपयांवर आली आहे. तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 1,852 रुपयांनी घसरून 1.40 लाख रुपयांवर आले आहे. या वर्षी चांदी 1.65 लाख रुपयांनी घसरली या वर्षी सोने-चांदीच्या दरात…

Read More

LIVEराममंदिर चोरी- आरोपी अविनाशच्या घरी मंदिराची पेटी सापडली:लिहिले होते- रामराज्य निधी, QR कोड देखील चिकटवला होता; SIT ला आणखी 15 दिवस मिळाले

Marathi News National Uttar Pradesh Ayodhya Ram Mandir Donation Chori Case LIVE Updates Champat Rai SRJBTK Trust Meeting Funds Fraud Accused Tinnu Yadav Avinash Shukla Video अयोध्याकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात तुरुंगात असलेल्या आरोपी अविनाश शुक्लाच्या अयोध्येतील योग केंद्रातून पोलिसांनी एक पेटी जप्त केली आहे. त्यावर लाल रंगाने ‘रामराज्य कोष’ असे…

Read More

देशात घाणेरडं राजकारण सुरू:पुढच्या पिढीची चिंता वाटते; सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आले नाही- राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अत्यंत तीव्र आणि रोखठोक शब्दांत प्रहार केला आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्याची संस्कृती खराब होत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. ‘गलिच्छ राजकारण आणि सत्तेचा अमरपट्टा’ देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात सध्या अत्यंत घाणेरड्या आणि गलिच्छ पद्धतीने राजकारण सुरू…

Read More

शिवसेनेला केंद्रात 3 मंत्रिपदे?:श्रीकांत शिंदेंसह ओमराजे निंबाळकरांच्या नावाची चर्चा, एकनाथ शिंदे आजच दिल्लीत जाण्याची शक्यता

‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करत उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांना आपल्या गोटात खेचल्यानंतर शिवसेना शिंदे गटाची दिल्लीतील ताकद कमालीची वाढली आहे. याच वाढलेल्या वजनामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी फेरविस्तारामध्ये शिंदे गटाला मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच (1 जुलै) दिल्ली दौऱ्यावर जाण्याची दाट शक्यता असून, यामुळे दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग…

Read More

'ऑपरेशन टायगरचाच भाग म्हणजे ऑपरेशन वरळी':उदय सामंतांचा मोठा दावा; म्हणाले- केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व मिळाल्यास आनंदच होईल

शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका करत, सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतर आता “ऑपरेशन वरळी” सुरू झाल्याचा दावा केला. शिवसेना (शिंदे गट) अधिक मजबूत होत असून, मुंबईसह राज्यभरातून नेत्यांचा पक्षप्रवेश सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘ऑपरेशन टायगरचाच भाग म्हणजे ऑपरेशन वरळी’ सचिन अहिर यांच्या शिंदे गटातील…

Read More

अहिरांनी 6 खासदार फोडले म्हणून बक्षीस? सत्तारांच्या दाव्याने शिवसैनिक गोंधळात:ज्यांना भरभरून दिलं तेच सोडून गेले; आता सामान्य शिवसैनिकांना संधी द्या– सुषमा अंधारे

सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर माझ्याशी संवाद साधला आणि हे सर्व अवघ्या 18 ते 20 तासांत अचानक घडल्याचा दावा केला. मात्र, दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचे आहे. ‘ठाकरे गटाचे 6 खासदार फोडण्यात सचिन अहिर यांचा मोठा सहभाग होता आणि म्हणूनच त्यांना उपसभापतीपद देणे गरजेचे होते’, असे सत्तार…

Read More

शिरूरमध्ये शेततळ्यात बुडून 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू:मोबाइलवरील गाण्यांचा आवाज बंद झाल्यावर शोध सुरू झाला

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगावात शेततळ्यात बुडून तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. सार्थक आकाश आमले (वय 3) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना 30 जून रोजी दुपारी घडली. सार्थकचे वडील आकाश नामदेव आमले (वय 27) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. आकाश आणि त्यांची पत्नी निकिता हे मजुरी करतात. मूळचे नांदेड…

Read More

17 वर्षीय अल्पवयीन चालकाचा थरार, व्हिडिओ:पोलिसांना चकवा देत भरधाव टेम्पोने उडवली चार वाहने, हडपसरमधील घटनेने खळबळ

पुण्यातील वाहतूक कोंडी आणि गर्दीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हडपसर आणि वैदूवाडी परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन टेम्पो चालकाने मोठा थरार उभा केला. काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर पोलिसांची विशेष कारवाई सुरू असताना, एका अल्पवयीन चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून टेम्पो सुसाट पळवला. या पाठलागादरम्यान त्याने चार वाहनांना धडक दिली. जमावाने पाठलाग करून या…

Read More