Headlines

म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा:रस्ते, ड्रेनेज कामांना गती देण्यासाठी पाटील यांच्या सूचना

उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हाळुंगे गावातील रस्ते, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याच्या लाईनच्या समस्यांची तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला यावर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे या कामांना गती मिळणार आहे. म्हाळुंगे गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. ऑर्चिड हॉटेल ते…

Read More

मनोज जरांगेंच्या आंदोलनाने ओबीसी आरक्षणाला कोणताही धोका नाही:परिणय फुके यांचा दावा, म्हणाले- आरक्षणाची लढाई रस्त्यावर नव्हे तर न्यायालयात

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे ओबीसी आरक्षणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असा दावा भाजप नेते आणि माजी मंत्री परिणय फुके यांनी केला आहे. आरक्षण हे आंदोलनाच्या दबावावर नव्हे, तर संविधान आणि कायद्याच्या चौकटीत दिले जाते. त्यामुळे कोणत्याही आंदोलनामुळे कोणत्याही जातीचा समावेश थेट आरक्षणाच्या यादीत करता येत नाही, असे फुके यांनी स्पष्ट…

Read More

अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस व्यापक असावे: जनरल मनोज पांडे:सुरक्षा, पर्यावरणासाठी माहिती, तंत्रज्ञान एकत्र आणावे

भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस’ (UDA) केवळ सुरक्षा आणि देखरेखीपुरते मर्यादित न ठेवता सागरी पर्यावरण, जलवाहतूक सुरक्षा, संसाधनांचा शाश्वत वापर आणि पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी व्यापक असावे, असे मत व्यक्त केले. पुण्यात मंगळवारी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुण्यातील मेरीटाइम रिसर्च सेंटर आणि नवी दिल्लीतील इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स…

Read More

हिंजवडी आयटी पार्कमधील 15 लाख नोकऱ्या धोक्यात:आदित्य ठाकरेंचा धक्कादायक दावा, राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची मागणी

राज्याच्या विविध शहरांच्या आणि जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी चाकणनंतर नुकतीच पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कची पाहणी केली. या पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधील तब्बल 15 लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने आणि मांडलेल्या आकडेवारीने मोठी खळबळ उडाली असून, राज्य सरकारने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष…

Read More

चंद्रशेखरन बॉम्बे हाऊसमध्ये दाखल, पण AGM टळण्याची चिन्हे:सर रतन टाटा ट्रस्टला कोरम पूर्ण करण्यात अपयश; 3 मोठे निर्णय रखडणार

मुंबईतील टाटा समूहाच्या ‘बॉम्बे हाऊस’ या मुख्यालयात आज 18 ऑगस्ट रोजी टाटा सन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) बोलावण्यात आली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पोहोचले आहेत, परंतु कायदेशीर आणि तांत्रिक अडचणींमुळे ही बैठक कोणत्याही निर्णयाशिवाय पुढे ढकलली जाऊ शकते. या घडामोडी आणि टाटा समूहाच्या भविष्यावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी ही प्रश्नोत्तर…

Read More

Gold & Silver Price Drop in India; IBJA Market Update

10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदीचा भाव 1,920 रुपयांनी घसरून 2.34 लाख रुपयांवर आला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 5 रुपयांनी कमी होऊन 1.54 लाख रुपयांवर आहे. यंदा सोने-चांदीच्या दरात चढ-उतार या वर्षी सोने-चांदीच्या दरात…

Read More

शाहरुखच्या मन्नत बंगल्यात आढळले दोन साप:रेस्क्यू टीमने 8 फूट लांबीच्या एकाला पकडले; दुसऱ्याचा शोध सुरू

शाहरुख खानच्या मुंबईतील मन्नत या प्रसिद्ध बंगल्यात 17 ऑगस्ट रोजी लॉनमध्ये दोन साप दिसले. सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ बचाव पथकाला बोलावण्यात आले. पथकाने एक साप पकडला आहे, मात्र दुसरा साप अजूनही बंगल्यातच आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री 8 वाजता एका सर्पमित्राला मन्नतमध्ये दोन साप दिसल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर बंगल्यात शोधमोहीम सुरू करण्यात आली, ज्यात…

Read More

अन्नभेसळीविरोधात तुकाराम मुंढेंचा धडाका:CM देवेंद्र फडणवीसांकडून कारवाईचे कौतुक, म्हणाले- अशी धडक कारवाई सुरू राहील

आयएएस तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यापासून संपूर्ण राज्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि आरोग्यास हानीकारक उत्पादनांवर कारवाईचा धडाका लावला आहे. एफडीएच्या पथकांकडून दररोज राज्यभरात धाडी टाकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तसेच अस्वच्छता बाळगणाऱ्या हॉटेल्स, डेअरी व दुकानांचे परवाने थेट निलंबित केले जात आहेत. दरम्यान, मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या धडक आणि…

Read More

कुंपणच शेत खातंय!:जनतेच्या घामाचा पैसा लुटतायत; कुंभमेळ्याच्या कथित गैरव्यवहारावरून नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप

राज्यातील वाळूघाट, कुंभमेळ्याच्या कामांमधील कथित गैरव्यवहार आणि मतदारयादीच्या प्रक्रियेवरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘कुंपणच शेत खातंय’ अशी टीका करत सरकारच्या काळात जनतेच्या घामाचा पैसा लुटला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. नागपुरात पत्रकार परिषदेत पटोले यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला. भंडाऱ्यातील वाळूघाटांच्या…

Read More

SCने फाशीची व्यवस्था रद्द करण्याची याचिका फेटाळली:मृत्यूसाठी विषारी इंजेक्शन किंवा गोळी घालण्यासारख्या पद्धतींची मागणी केली होती

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फाशीची शिक्षा देण्याची सध्याची व्यवस्था रद्द करण्याच्या याचिकेला फेटाळले. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने सांगितले की, सध्या फाशीला असंवैधानिक घोषित करण्याचा कोणताही आधार नाही. याचिकेत फाशीला क्रूर, अमानवीय आणि वेदनादायक म्हटले होते. त्याऐवजी विषारी इंजेक्शन, गोळी मारणे यांसारख्या चार पर्यायी पद्धतींनी मृत्यूची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती….

Read More