Headlines

कष्टकऱ्यांच्या अश्रूला साहित्याचे रूप देणारे अण्णा भाऊ साठे- प्रा.राहुल माहुरे:फुले-आंबेडकर विद्वत सभेकडून जयंतीचे आयाेजन; मान्यवरांकडून मार्गदर्शन‎

फुले-आंबेडकर विद्वत सभा जिल्हा शाखा अकोलाच्या वतीने लोकशाहीर डॅा. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रा. राहुल माहुरे यांचे ‘अण्णाभाऊ साठे जीवन चरित्र व आंबेडकरी चळवळीतील योगदान’ या विषयावर अशोक वाटिका सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…… यांनी कष्टकऱ्यांच्या अश्रूला साहित्याचे रूप दिले, असे प्रा. माहुरे म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समन्वयक, फुले-आंबेडकर विद्वत सभा.डॉ….

Read More

कुत्र्यांचा हल्ला, मच्छरांचा उद्रेक; साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त:साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती; नगरपालिकेचे दुर्लक्ष‎

मूर्तिजापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले असून आरोग्य व सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहर पोलीस स्टेशन परिसरासह विविध भागात शेकडो भटके कुत्रे मुक्तपणे वावरत असून, स्थानिक नागरिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी कुत्र्यांचे टोळके रस्त्यावर फिरत असल्याने महिला, ज्येष्ठ…

Read More

भोजशाळा प्रकरणी आज SCत सुनावणी:इंदूर हायकोर्टाच्या मंदिर घोषित करण्याच्या निर्णयाला आव्हान; मुस्लिम पक्षाच्या 5 याचिका

मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील ऐतिहासिक भोजशाळेशी संबंधित प्रकरणी आज 12 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. ही सुनावणी इंदूर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम समाजाने दाखल केलेल्या 5 याचिकांवर होईल. यापूर्वी 5 आणि 6 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती, परंतु ती होऊ शकली नाही. इंदूर उच्च न्यायालयाने 15 मे 2026 रोजी भोजशाळेला माता सरस्वतीचे मंदिर घोषित करत…

Read More

टीईटी पेपरफुटीचे सोलापूर कनेक्शन:पोलिस प्रशिक्षण अकॅडमीचा चालक अटकेत; 26 विद्यार्थ्यांचे पेपर सापडले, प्रकाश पवार भिवंडी पोलिसांच्या ताब्यात

‘टीईटी’ पेपर फुटी प्रकरणाचे कनेक्शन आता सोलापूरपर्यंत आल्याचे उघड झाले आहे. भिवंडी पोलिसांनी आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे. त्यापैकी काहींच्या जबाबातून सोलापूरमधील पोलिस भरती पूर्वप्रशिक्षण केंद्राचा चालक प्रकाश पवार (रा. सोरेगाव) याचाही रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पवारला अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधारांना परीक्षार्थींची कागदपत्रे पुरवल्याचा त्याच्यावर ठपका आहे. न्यायालयाने त्याला 15 ऑगस्टपर्यंत…

Read More

राज ठाकरे थेट 'वर्षा'वर:मुख्यमंत्री फडणवीसांसोबत महत्त्वाची बैठक, राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी भाजप आणि महायुतीवर सातत्याने टीका करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सकाळी ८.२० वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे यांचा ताफा मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचला. भाजपवर आक्रमक भूमिका घेत असतानाच राज ठाकरेंनी घेतलेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क…

Read More

घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली:2 जणांचा मृत्यू; 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

मुंबईत रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर-साकीनाका परिसरात एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. येथील चिरागनगर परिसरात गौसिया चाळीवर अचानक डोंगराचा मोठा कडा (दरड) कोसळल्याने दोन ते तीन घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, आणखी ५ ते ६ जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात…

Read More

एमपीत पुढील 24 तासांत 4 इंच पावसाचा अंदाज:मुंबईत पावसानंतर दरड कोसळून 2 ठार; यूपीच्या 12 जिल्ह्यांना पूरस्थितीचा इशारा

देशाच्या मध्य आणि पूर्व भागात मान्सून सक्रिय आहे. सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक भागांत परिस्थिती बिकट झाली आहे. मान्सूनच्या तीन प्रणालींमुळे (सिस्टम्स) ही स्थिती निर्माण झाली असून, त्या अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात आर्द्रता खेचून घेत आहेत. हवामान खात्यानुसार, इंदूर-उज्जैन विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये…

Read More

राज्यात पावसाचा पुन्हा कमबॅक:मुंबईसह 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; काही भागांत गारपिटीची शक्यता

राज्यात मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह देशातील तब्बल १९ राज्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासूनच राज्याच्या अनेक भागांत पावसाची संततधार सुरू आहे. कुठे कोणता अलर्ट? (राज्यातील पावसाची स्थिती) हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी आज सतर्कतेचे इशारे जारी केले आहेत….

Read More

जालन्याची रेशीम कोष बाजारपेठ असेल टॅक्स फ्री:24 तासांत पैसे खात्यावर‎, वैज्ञानिक ग्रेडिंग, ड्रायिंग अन् डिजिटल लिलावाची सुविधा

रेशीम कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना ‎आता कर्नाटकच्या रामनगर‎ बाजारपेठेपर्यंत जावे लागणार‎ नाही. त्यासाठी जालन्यातच रेशीम ‎कोष बाजारपेठ विकसित करण्यात ‎आली आहे. कर्नाटकच्या ‎बाजारपेठेत 1 टक्के शुल्क‎ आकारले जाते. ते येथे माफ ‎राहणार आहे. शिवाय कोषाचे ‎वैज्ञानिक ग्रेडिंग उपलब्ध असेल.‎ड्रायिंगची अत्याधुनिक सुविधा‎ असेल. लिलाव आणि व्यवहार ‎डिजिटल होतील. येथे शेतकरी ‎आणि व्यापाऱ्यांसाठी निवासाची ‎सुविधाही उपलब्ध करून देण्यात‎…

Read More

यंदाच्या श्रावणात खुलताबादेत भद्रा मारुतीचे दर्शन तासाभरातच होणार:शुक्रवार अन् शनिवारी 10 लाखांपेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता

श्रावण महिन्यात घृष्णेश्वराच्या दर्शनासोबतच भद्रा मारुती मंदिरामध्ये भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. यंदा 10 लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे. विशेषतः शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी भाविकांची मोठी गर्दी असणार आहे. त्यासाठी भद्रा मारुती विश्वस्त मंडळाने विशेष नियोजन केले आहे. भाविकांना अवघ्या तासाभरातच दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच पावसापासून बचावासाठी तीन…

Read More