Headlines

Badshah Vs Yo Yo Honey Singh Controversy; Rapper Clash & Viral Video

27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रॅपर बादशाह आणि यो यो हनी सिंग यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. कॉमेडियन समय रैना यांच्या शोमध्ये समयने बादशाहला त्याच्या ‘बादशाह’ या स्टेज नावाबाबत प्रश्न विचारला. बादशाहने उत्तर दिले की हे नाव त्याने स्वतः ठेवले आहे. यानंतर सोशल मीडियावर त्याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. त्यात तो या…

Read More

नामस्मरण म्हणजे केवळ शब्द नव्हे, तर तो एक कृतीशील जीवनमार्ग:शिंदे मळ्यात संत नामदेव संजीवन सोहळा शास्त्री महाराज यांचे निरुपण‎

संत नामदेवांच्या जीवनातून आपण समतेचा, सेवा भावनेचा आणि निर्भीड भक्तीचा मार्ग शिकू शकतो. नामस्मरणातून खरे समाज परिवर्तन घडते. नामस्मरण म्हणजे केवळ शब्द नव्हे, तो एक कृतीशील जीवनमार्ग आहे, असे निरुपण नवनाथ महाराज शास्त्री यांनी केले. . नामदेव शिंपी समाज ट्रस्टच्या वतीने सावेडी येथील शिंदे मळ्यातील श्री संत नामदेव महाराज मंदिरात संतश्रेष्ठ श्री संत नामदेव महाराज…

Read More

मुंबई- आगीत अडीच वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू:चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू; अग्निशमन दल घटनास्थळी; कारण अस्पष्ट

मुंबईतील विलेपार्ले परिसरात मंगळवारी रात्री एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत अडीच वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू झाला. ही आग इमारतीच्या ११ व्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाने दोन महिला, एक पुरुष आणि एका मुलासह चार जणांना वाचवून रुग्णालयात पाठवले. शांता भवन नावाच्या इमारतीत रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात…

Read More

तेलंगणात ऑटो-ट्रकची धडक, 6 जण ठार:6 जखमींना रुग्णालयात पाठवले; संगारेड्डीच्या सत्वार येथील दुर्घटना

तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यात मंगळवारी रात्री ऑटो-रिक्षा आणि ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात इतर 6 जण जखमी झाले आहेत. हा अपघात जहीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्वार गावात झाला. जखमींना बिदर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी अपघातातील मृतांबद्दल दुःख व्यक्त केले. अपघाताशी संबंधित छायाचित्रे… ऑटोमध्ये 11 महिला प्रवासी होत्या….

Read More

पुलाच्या कामामुळे माळीवाडा-जैतापूर रस्ता चिखलमय:पर्यटक, नागरिक त्रस्त, पाण्याची डबकी अन् खड्ड्यांमुळे चिवटीबारी मार्गावरील प्रवास धोकादायक‎‎

बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दुर्गम आदिवासी भागाला जोडणाऱ्या माळीवाडा-जैतापूर रस्त्याची पावसामुळे दैना झाली आहे. जैतापूरजवळील नाल्यावर सुरू असलेल्या पुलाच्या कामासाठी केलेल्या मातीच्या भरावावर पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे व पाण्याची डबकी निर्माण झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. पुलाच्या बांधकामामुळे रस्त्यावर आलेल्या…

Read More

कंगना रनोटने नसीरुद्दीन शाहांना कोल्हा म्हटले:म्हणाल्या- ते देशाचे खातात आणि शेजाऱ्यांसाठी लढतात; पीयूष मिश्रांच्या विधानाचे समर्थन

भाजप खासदार तथा खासदार कंगना रनोट यांनी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाने सोशल मीडिया पोस्टमध्ये नसीरुद्दीन शाह यांना ‘कोल्हा’ म्हणत लिहिले की, ते या देशाचे खातात, पण शेजारील देशासाठी लढतात. हा वाद देशातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बॉलिवूड कलाकारांच्या शांततेवरून सुरू झाला होता. नसीरुद्दीन शाह यांनी शांत राहणाऱ्या कलाकारांची तुलना तोंडात हाड धरलेल्या…

Read More

लासलगाव कृृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना रोख रकमेचा पर्याय द्यावा:ऑनलाईन पेमेंटची सक्ती नको, शहर विकास समितीची निवेदनाद्वारे मागणी‎

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार रोख रक्कम उपलब्ध करून द्यावी, तसेच ऑनलाईन पेमेंटची सक्ती करू नये, अशी मागणी लासलगाव शहर विकास समितीने केली आहे. याबाबत जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री गिरीश महाज . लासलगाव बाजार समिती कांदा खरेदी-विक्रीसाठी देशातील महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक असून, नाशिकसह विविध जिल्ह्यांतील हजारो शेतकरी येथे शेतमाल…

Read More

संतांचा जन्म लोकांच्या कल्याणासाठीच झाला- ज्ञानेश्वर महाराज बेलदारवाडीकर:पालखेड येथे संत सावता महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात‎

वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे मंगळवारी संत शिरोमणी सावता महाराज यांचा ७३१ वा संजीवनी समाधी सोहळा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. रविकांत महाराज वसेकर (संत सावता महाराज वंशज) यांच्या प्रेरणेने पालखेड येथील भगवान पारेश्वर मंदिरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वर महाराज बेलदारवाडीकर यांच्या कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले. महाराजांनी संत तुकाराम महाराजांच्या…

Read More

दावा- अरुणाचलमध्ये चिनी घुसखोरीची बातमी खोटी:शेजारी राष्ट्राच्या हालचालींवर लष्कराची नजर; MEA म्हणाले- अरुणाचल भारताचा अविभाज्य भाग

अरुणाचल प्रदेशात चिनी घुसखोरी झाल्याचा दावा भारतीय लष्कराने फेटाळून लावला आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, लष्कराने मंगळवारी सांगितले की, लष्कर आणि भारत-तिबेट सीमा पोलीस चीनच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून आहे. सोशल मीडियावर केले जाणारे घुसखोरीचे दावे चुकीचे आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) देखील सांगितले की, अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे. चीनने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांना चिनी नावे देण्याचा…

Read More

जायकवाडी पंपहाऊसची नगराध्यक्षांकडून पाहणी:मोटार दुरुस्तीचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश‎

पैठण शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत व नियमित ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा विद्याताई भूषण कावसानकर यांनी सोमवारी जायकवाडी येथील पंपहाऊसला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील तांत्रिक व्यवस्थेची पाहणी केली. जायकवाडी पंपहाऊस ही पैठण शहराच्या पाणीपुरवठ्याची मुख्य जीवन वाहिनी आहे. नगराध्यक्षा कावसानकर यांनी दुरुस्तीसाठी काढण्यात आलेल्या मोटारीच्या कामाचा सविस्तर आढावा…

Read More