Headlines

पावसाचा फटका:आठ तालुक्यातील 57 हजार‎ हेक्टरवरील पिकांचे नुकसान‎, विक्रमी 40 मंडळांत अतिवृष्टींची झाली नोंद

अमरावती जिल्ह्यात ३० ते ३१ जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार आणि काही तालुक्यांमध्ये ढगफुटीसदृश पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पूर्वी सोयाबीनच्या बियाण्यांमुळे बसलेला फटका ताजाच असताना आता अतिपावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहेत. जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील तब्बल ४१९ गावांतील ५७ हजार…

Read More

'तुला फक्त मुले जन्माला घालण्यासाठी आणले':सोनीपतमध्ये पतीच्या टोमण्यांना कंटाळली महिला; भांडणानंतर आईने मुलाला हौदात बुडवले

सोनिपत येथे आपला दोन वर्षांचा मुलगा चिरांश याची हत्या केल्याचा आरोप असलेल्या प्रियाने पोलीस चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. तिने आपल्या पतीची वाईट वागणूक, त्याचे विवाहबाह्य संबंध, सतत होणारे वाद आणि तिला सहन करावा लागलेला मानसिक तणाव यांबद्दल माहिती दिली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रियाने सांगितले की लग्नापासूनच तिच्या पतीचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होता. तो…

Read More

मूर्तिजापूरात महाराजस्व शिबिर; 820 जणांना प्रमाणपत्रांचे वितरण:नागरिकांना फेरफार, ई-मोजणी, अभिलेख दुरुस्ती सेवा‎

शासनाच्या निर्णयानूसार महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व’ समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात शनिवारी १ ऑगस्ट रोजी कोकणवाडी भागात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ८२० नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी आमदार हरीश पिंपळे व इतर…

Read More

राजापेठ पोलिसांनी पकडले 41 लाखांचे एमडी; 1 अटकेत:महिनाभरापासून पोलिस मागावर : अकोलीत कारवाई‎

राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अकोली मार्गावर पोलिसांनी एका २२ वर्षीय तरुणाकडून तब्बल २७७ ग्रॅम (किंमत ४१.५५ लाख रुपये) एमडी जप्त केली आहे. याचवेळी दहा लाखांची कार असा सुमारे ५१.५५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १) रात्री आठ ते सव्वा आठ वाजताच्या सुमारास झाली. साहिल राजेश मेहरा (२२, रा. शिवाजी संकुल,…

Read More

विकासासाठी सामाजिक जाणीव, प्रेरणास्रोत जपावा:शंकरलाल खंडेलवाल कला,विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन‎

शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्व. शंकरलाल खंडेलवाल उपाख्य काकाजींची जयंती, लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रेरणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगी . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष तारा हातवळणे होत्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार वसंत खंडेलवाल, ज्येष्ठ प्रचारक रविंद्र भुसारी, नरकेसरी प्रकाशनचे प्रबंध…

Read More

RTI कार्यकर्त्याने CJP निधीवर प्रश्न उपस्थित केले:अभिजीत दिपकेंच्या वडिलांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी; निवडणूक आयोग-कर अधिकाऱ्यांना पत्र लिहिले

सुरतचे आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बलद्वारे सीजेपीच्या आंदोलकांसाठी घोषित केलेल्या एक कोटी रुपयांच्या कायदेशीर संरक्षण निधीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. कार्यकर्ते तिवारी यांनी कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) चे संस्थापक अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या मालमत्तेचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या मुलाच्या परदेशातील…

Read More

वंचित, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना ‎अण्णाभाऊंनी फोडली वाचा‎:पंढरपुरात अभिवादनावेळी नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांचे प्रतिपादन

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर नगर परिषदेच्या सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके म्हणाल्या, “लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून, लोककलेतून आणि सामाजिक कार्यातून वंचित, शोषित व…

Read More

साईचरणी जमा होणाऱ्या दानातून फुलतेय जनसेवा:भाविकांच्या देणगीची रक्कम गरजूंसाठी आरोग्य अन् शिक्षणाच्या रूपात होते खर्च

“सबका मालिक एक’ आणि मानवतेची सेवा हाच खरा धर्म असल्याचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांचा सेवेचा मंत्र जपत शिर्डी संस्थानचे कार्य अविरत सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात देश-विदेशातील भाविकांनी साईचरणी कोट्यवधी रुपयांचे दान अर्पण केले. मात्र, हे दान केवळ संस्थानच्या तिजोरीत पडून न राहता, त्यातून सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचार, विद्यार्थ्यांना शिक्षण आणि…

Read More

धरणांत पाणी, तरी खरिप सिंचनाच्या प्रतीक्षेत; सरासरीच्या 52 टक्के पाऊस:मुळा धरण 71टक्क्यांवर तर निळवंडे, भंडारदरा दोन्ही धरणे ओव्हरफ्लो‎

एलनिनो इफेक्टमुळे पावसात मोठा खंड पडत असला तरी जिल्हाभरात सुमारे ६ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. घाटमाथ्यांवर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे भरली; परंतु, पर्जन्यछायेच्या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. आतापर्यंत सरासरीच्या ५२ टक् . आवर्तन गरजेचे असताना धरण प्राधिकरणाकडून सप्टेंबरअखेरपर्यंत पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याच्या निर्णयाकडे बोट दाखवले जात आहे. आवर्तन सोडल्यास भूजलपातळी वाढून विहीर…

Read More

जंतर-मंतर आंदोलनात तोडफोड करणार होता 'जैश' अतिरेकी:बंगाल STF चा दावा- पोलिसांच्या गणवेशात घुसणार होता; गर्लफ्रेंडलाही अटक

पश्चिम बंगाल STF ने दावा केला आहे की, बर्धमान जिल्ह्यातून अटक करण्यात आलेला जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेटिव्ह हमीम मंडलने दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनात तोडफोड करण्याचा कट रचला होता. हमीम, कॉकरोच जनता पार्टीच्या निदर्शनात पोलिसांची वर्दी घालून घुसखोरी करणार होता. STF चे आयजी गौरव शर्मा यांनी सांगितले की, तपासात हे देखील समोर आले आहे की, बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु यांच्यासह…

Read More