Headlines

पूरग्रस्त 16 जणांचे वाचले प्राण:जिल्हा बचाव पथकाने एकाच रात्री दोन आव्हानांवर केली मात

अमरावती जिल्ह्यातील संग्रामपूर आणि राजुरा येथे आलेल्या पुरामध्ये अडकलेल्या १६ जणांना जिल्हा शोध व बचाव पथकाने एकाच रात्री सुरक्षित बाहेर काढले. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पथकाने धाडसी बचावकार्य करत अनेकांचे प्राण वाचवले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर येथे बेंबळा नदीला आलेल्या पुरामुळे ९ जण छतावर अडकले होते. मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी रात्री ११ च्या सुमारास अचानक वाढले…

Read More

विभागीय आयुक्तांकडून 22 महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार:संवेदनशीलता आणि शिस्तीतून लोकाभिमुख प्रशासन घडवण्याचे आवाहन

महसूल दिनानिमित्त विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना संवेदनशीलता आणि शिस्तीतून लोकाभिमुख प्रशासन घडवण्याचे आवाहन केले. महसूल विभाग हा शासनाचा कणा आणि मुख्य चेहरा आहे. सामान्य जनता शासनाचे प्रतिनिधी म्हणून महसूल प्रशासनाकडे पाहते. त्यामुळे या विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या वर्तनात शिस्त, संवेदनशीलता आणि सहानुभूती आणून…

Read More

CBI Files FIR Against Anil Ambani; Reliance Capital EPFO Fraud Case

39 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक CBI ने रिलायन्स कॅपिटल लिमिटेड आणि त्याचे माजी अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या विरोधात FIR दाखल केली आहे. कंपनीवर EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला 1816.22 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांनी शनिवार, 1 ऑगस्ट रोजी ही माहिती दिली. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 21 जुलै रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे…

Read More

अमरावतीत माजी सैनिकांच्या समस्यांवर ऑनलाईन तोडगा:कर्नल नवनीत दुग्गल यांच्या 'ऑन स्पॉट' ऑर्डरने प्रश्न मार्गी

नागपूर येथील उत्तर महाराष्ट्र व गुजरात सब एरिया हेडक्वार्टरमधून कर्नल (वेटरन्स) नवनीत दुग्गल यांनी शनिवारी अमरावतीला भेट दिली. माजी सैनिकांच्या सैन्य प्रशासनाशी संबंधित विविध समस्या जाणून घेऊन त्यावर त्वरित तोडगा काढणे हा त्यांच्या भेटीचा उद्देश होता. त्यांनी उपस्थितांच्या समस्या समजून घेत संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांशी ऑनलाईन संपर्क साधून तात्काळ ‘ऑन स्पॉट’ आदेश दिले. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे अनेक…

Read More

सुवेंदू म्हणाले- CAA चे अर्ज 6 महिन्यांत निकाली काढले जातील:कोणाचीही नागरिकत्व रद्द होणार नाही; आज 300 लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्र दिले

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी घोषणा केली की, राज्यात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) अंतर्गत सर्व प्रलंबित अर्जांचा निपटारा पुढील 6 महिन्यांत होईल. ते म्हणाले की, हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी बनवला आहे, कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही. न्यू टाऊन येथे आयोजित सीएए प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात सुवेंदू यांनी उत्तर 24 परगणा येथील मतुआ समुदायाच्या सुमारे…

Read More

गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक:आरोपींना 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी; 25 ते 30 कुटुंबं संकटात

मोर्शी शहरातील दीप कॉलनी परिसरात एका दाम्पत्याने इतर दोन आरोपींसह नागरिकांची तब्बल ७ कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. जादा परताव्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मोर्शी पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनुसार, आरोपी दाम्पत्याने सुरुवातीला नातेवाईक आणि परिचितांकडून एक…

Read More

महाराजस्व शिबिरात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नाही:सभापती गरड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली तीव्र नाराजी

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानात जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण न दिल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे या प्रकाराबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते शनिवारी (१ ऑगस्ट) बीड बायपास येथील सूर्या लॉन्स येथे…

Read More

Aditya Thackeray Writes Letter To Maharashtra DGP Over Student Protest Cases

दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला, तरी या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत अद्याप मोठा संभ्रम कायम आहे. अ . राज्य शासनाच्या गृह विभागाने ३१ जुलै २०२६ रोजी पोलिस महासंचालक कार्यालयाला पत्र पाठवून विद्यार्थी आंदोलनातील गुन्हे विहित मार्गाने मागे घेण्याचे आणि कोणतीही…

Read More

Antilia Case Update: Sachin Vaze, Pradeep Sharma Face UAPA Charges

देशातील उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने . आरोपींनी दाखल केलेले डिस्चार्ज अर्ज आणि विविध कायदेशीर प्रक्रियांमुळे गेली पाच वर्षे आरोप निश्चितीची प्रक्रिया रखडली होती. मात्र, आता विशेष न्यायालयाने कठोर…

Read More

कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी वाहिनी विलगीकरणाची कामे वेगाने करा:महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांचे निर्देश

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत कृषी वाहिनी विलगीकरणाची कामे वेगाने करा. तसेच स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांचे शंकानिरसन तसेच ग्राहक मेळावे घेऊन प्रबोधन करा, असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी दिले. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाची आढावा बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी…

Read More