Headlines

हिंगोली जिल्ह्यातील 85 हजार 316 मतदार वगळले:नवीन 23 मतदान केंद्रांची निर्मिती, उपजिल्हाधिकारी प्रगती चोंडेकर यांची माहिती

हिंगोली जिल्ह्यात मतदार विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून तब्बल 85 हजार 316 मतदार वगळण्यात आले आहेत. गणनापत्रक न जमा केल्यामुळे किंवा इतर विसंगतींमुळे ही नावे प्रारूप मतदार यादीतून कमी करण्यात आली आहेत. तसेच 23 नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आल्याची माहिती निवडणुक उपजिल्हाधिकारी प्रगती…

Read More

हॉलिवूडवर टेक कंपन्या प्रभावी:सिलिकॉन व्हॅलीतील सत्ता-षड्यंत्रांवरचा पडदा उघडला; मोठा प्रश्न – त्यांचे सत्य कधी समोर येईल का?

हॉलिवूडने नेहमीच आपल्या काळातील शक्तिशाली व्यक्ती आणि संस्थांच्या कथा निर्भयपणे चित्रित केल्या आहेत. पण, मोठ्या टेक कंपन्या हे एक नवीन आव्हान आहे. मार्क झुकरबर्गची मेटा, सॅम ऑल्टमनची ओपनएआय आणि एलन मस्कसारख्या टेक दिग्गजांचे जीवन नाटक, सत्ता संघर्ष, वाद आणि खटल्यांनी भरलेले आहे. त्यांच्यावर चित्रपटही बनत आहेत. पण, ज्या कंपन्यांची जबाबदारी चित्रपटांमध्ये दाखवायची आहे, त्या हॉलिवूडच्या…

Read More

अंबानींनी लुटियन्स झोनमध्ये खरेदी केला ₹350 कोटींचा बंगला:कर्मचाऱ्यांसाठी गेस्ट हाऊस बनणार, जॉइंट व्हेंचर किंग बीके मोदी यांनी मालमत्ता विकली

देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी यांनी दिल्लीतील सर्वात पॉश आणि सुरक्षित ‘लुटियन्स बंगलो झोन’ परिसरात 350 कोटी रुपयांचा एक बंगला खरेदी केला आहे. रिलायन्सने स्पष्ट केले आहे की, हा बंगला अंबानी कुटुंबाचे खाजगी निवासस्थान नसेल. पृथ्वीराज रोडवर असलेल्या या आलिशान बंगल्याचा वापर रिलायन्स दिल्लीला येणाऱ्या आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कॉर्पोरेट गेस्ट हाऊस म्हणून करेल….

Read More

Hanuman Ansh Box Office Clash

15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक या दिवसांत आवारापन 2, टॉक्सिक आणि बंटवारा 1947 हे तीन मोठे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये आहेत. तिन्ही चित्रपटांमध्ये मोठी स्टारकास्ट आहे, एका चित्रपटात सनी देओल, एका चित्रपटात केजीएफ स्टार यश आणि एका चित्रपटात इमरान हाश्मी आहेत. बॉक्स ऑफिसवरील संघर्षात आवारापन 2 आणि टॉक्सिक पुढे निघून गेले आणि बंटवारा 1947 मागे राहिला. याच दरम्यान…

Read More

डीजे-लेझरमुक्त गणेशोत्सवाचा ‘पुणे पॅटर्न’ निर्माण करा:मेधा कुलकर्णींचा सवाल- ‘अंगविक्षेप कृष्णाला, गणपतीला आवडेल का?’

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी महाराष्ट्रासाठी गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणारा ‘पुणे पॅटर्न’ तयार करण्याची मागणी केली आहे. डीजे, प्लाझ्मा आणि लेझर लाईटसारख्या गोष्टींवर पूर्णपणे बंदी घालावी, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. कोणत्याही जाती-धर्माचा सण किंवा उत्सव असला तरी कायद्याची…

Read More

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची अचानक एन्ट्री:नेत्यांच्या जेवणाचे नमुने घेतले, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राज्यात सध्या भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मंत्रालयातील खानावळीपासून हॉटेल्स आणि विविध खाद्य आस्थापनांवर तपासण्या करत FDA कडून नमुने घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या ठिकाणी FDA पथकाने अचानक भेट देत नेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाची तपासणी केली. अधिकाऱ्यांनी विविध अन्नपदार्थांचे नमुने…

Read More

श्रावणी सोमवारचा उत्साह:संभाजीनगरात अंबादास दानवेंच्या नेतृत्वात भव्य 'हर हर महादेव' कावड यात्रा; पाहा व्हिडिओ आणि फोटोज

श्रावणी सोमवारच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरात आज भक्तीचा एक अद्भुत आणि चैतन्यमय सोहळा पाहायला मिळाला. शिवसेना नेते आणि आमदार अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेली भव्य ‘हर हर महादेव’ कावड यात्रा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. क्रांतीचौक येथून सुरू होऊन खडकेश्वरपर्यंत मार्गक्रमण करणाऱ्या या विश्वविक्रम मानांकन प्राप्त यात्रेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. जयघोषाने…

Read More

कुटुंबाच्या रक्षाबंधन सोहळ्यात गोविंदा पोहोचले नाहीत:कृष्णा अभिषेकने गोविंदाच्या मुलांसोबत सण साजरा केला; सुनीता आहुजा उपस्थित

अभिनेता आणि विनोदवीर कृष्णा अभिषेकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यात तो आपली बहीण आरती सिंहसोबत मामा गोविंदाची मुले टीना आहुजा आणि हर्षवर्धन आहुजा यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे करताना दिसत आहे. या सेलिब्रेशनमध्ये गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा देखील सहभागी झाली होती, पण गोविंदा कुठेही दिसला नाही. हे सेलिब्रेशन अशा वेळी…

Read More

डॉ. नीलम गोऱ्हे यांचे भटके-विमुक्त समाजाला आवाहन:शिक्षणाने प्रगती साधत योजनांचा लाभ घ्यावा

भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक विद्यार्थी, महिला आणि बालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रभावी प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन शिवसेना नेत्या आणि विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. डॉ. गोऱ्हे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातील ॲम्फी थिएटर सभागृहात आयोजित राज्यस्तरीय ‘भटके-विमुक्त दिवस’ कार्यक्रमात…

Read More

‘विकास हवा, पण निसर्गाच्या किंमतीवर नको’:पर्यावरण संवर्धनासाठी शासनासोबत नागरिकांचा सक्रिय सहभागही गरजेचा; राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विकास आणि पर्यावरण यांच्यात संघर्ष नसून, दोन्हींची सांगड घालून शाश्वत विकास साधणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. निसर्गाचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असून, येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा सोपविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. भामला फाउंडेशन आणि पंचशील रिअॅलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More