Headlines

Hanuman Ansh Box Office Clash

15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक या दिवसांत आवारापन 2, टॉक्सिक आणि बंटवारा 1947 हे तीन मोठे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये आहेत. तिन्ही चित्रपटांमध्ये मोठी स्टारकास्ट आहे, एका चित्रपटात सनी देओल, एका चित्रपटात केजीएफ स्टार यश आणि एका चित्रपटात इमरान हाश्मी आहेत. बॉक्स ऑफिसवरील संघर्षात आवारापन 2 आणि टॉक्सिक पुढे निघून गेले आणि बंटवारा 1947 मागे राहिला. याच दरम्यान…

Read More

डीजे-लेझरमुक्त गणेशोत्सवाचा ‘पुणे पॅटर्न’ निर्माण करा:मेधा कुलकर्णींचा सवाल- ‘अंगविक्षेप कृष्णाला, गणपतीला आवडेल का?’

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी महाराष्ट्रासाठी गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणारा ‘पुणे पॅटर्न’ तयार करण्याची मागणी केली आहे. डीजे, प्लाझ्मा आणि लेझर लाईटसारख्या गोष्टींवर पूर्णपणे बंदी घालावी, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. कोणत्याही जाती-धर्माचा सण किंवा उत्सव असला तरी कायद्याची…

Read More

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत FDA ची अचानक एन्ट्री:नेत्यांच्या जेवणाचे नमुने घेतले, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राज्यात सध्या भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मंत्रालयातील खानावळीपासून हॉटेल्स आणि विविध खाद्य आस्थापनांवर तपासण्या करत FDA कडून नमुने घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या ठिकाणी FDA पथकाने अचानक भेट देत नेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जेवणाची तपासणी केली. अधिकाऱ्यांनी विविध अन्नपदार्थांचे नमुने…

Read More

श्रावणी सोमवारचा उत्साह:संभाजीनगरात अंबादास दानवेंच्या नेतृत्वात भव्य 'हर हर महादेव' कावड यात्रा; पाहा व्हिडिओ आणि फोटोज

श्रावणी सोमवारच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरात आज भक्तीचा एक अद्भुत आणि चैतन्यमय सोहळा पाहायला मिळाला. शिवसेना नेते आणि आमदार अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेली भव्य ‘हर हर महादेव’ कावड यात्रा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडली. क्रांतीचौक येथून सुरू होऊन खडकेश्वरपर्यंत मार्गक्रमण करणाऱ्या या विश्वविक्रम मानांकन प्राप्त यात्रेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. जयघोषाने…

Read More

कुटुंबाच्या रक्षाबंधन सोहळ्यात गोविंदा पोहोचले नाहीत:कृष्णा अभिषेकने गोविंदाच्या मुलांसोबत सण साजरा केला; सुनीता आहुजा उपस्थित

अभिनेता आणि विनोदवीर कृष्णा अभिषेकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर रक्षाबंधन सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यात तो आपली बहीण आरती सिंहसोबत मामा गोविंदाची मुले टीना आहुजा आणि हर्षवर्धन आहुजा यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे करताना दिसत आहे. या सेलिब्रेशनमध्ये गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा देखील सहभागी झाली होती, पण गोविंदा कुठेही दिसला नाही. हे सेलिब्रेशन अशा वेळी…

Read More

डॉ. नीलम गोऱ्हे यांचे भटके-विमुक्त समाजाला आवाहन:शिक्षणाने प्रगती साधत योजनांचा लाभ घ्यावा

भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक विद्यार्थी, महिला आणि बालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रभावी प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन शिवसेना नेत्या आणि विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. डॉ. गोऱ्हे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातील ॲम्फी थिएटर सभागृहात आयोजित राज्यस्तरीय ‘भटके-विमुक्त दिवस’ कार्यक्रमात…

Read More

‘विकास हवा, पण निसर्गाच्या किंमतीवर नको’:पर्यावरण संवर्धनासाठी शासनासोबत नागरिकांचा सक्रिय सहभागही गरजेचा; राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विकास आणि पर्यावरण यांच्यात संघर्ष नसून, दोन्हींची सांगड घालून शाश्वत विकास साधणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. निसर्गाचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असून, येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा सोपविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. भामला फाउंडेशन आणि पंचशील रिअॅलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

दिल्लीत 47 लाख नावे SIR मसुदा यादीतून बाहेर:महाराष्ट्रातील 2 कोटी 7 लाख नावे वगळली; 30 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख

महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये SIR अंतर्गत 31 ऑगस्ट रोजी ड्राफ्ट मतदार यादी म्हणजेच प्रारूप मतदार यादी जारी करण्यात आली. दिल्लीमध्ये एकूण 1 कोटी 45 लाख मतदार आहेत. यापैकी 47 लाख 56 हजार 722 मतदारांची नावे ड्राफ्ट यादीतून वगळण्यात आली आहेत. तर, महाराष्ट्रात सुमारे 2 कोटी 7 लाख मतदारांची नावे सध्या ड्राफ्ट रोलमध्ये नाहीत. डिजिटायझेशनसाठी फॉर्म जमा…

Read More

असहकार आंदोलनानंतर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला जाग:तीनवर्षापुर्वी पासूनचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

हिंगोली जिल्हयात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या असहकार आंदोलनानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने आता तीन वर्षापुर्वीपासूनच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठीचे प्रस्ताव मागविले आहेत. हिंगोली जिल्हयात ५६३ ग्रामपंचायती असून सुमारे ३०० पेक्षा अधिक ग्रामपंचायत अधिकारी कार्यरत आहेत. जिल्हयात उत्कृष्ठ काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिला जातो. मात्र जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या दुर्लक्षामुळे मागील…

Read More

Swiggy Food on Train Service Grows 12x; Biryani & Lassi Demand Surges

मुंबई/पुणे3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय रेल्वेने प्रवास करताना आता घरच्या जेवणाची किंवा स्टेशनवरच्या तेलकट वड्याची चिंता करण्याची गरज उरलेली नाही. भारतातील आघाडीची ऑन-डिमांड डिलिव्हरी कंपनी ‘Swiggy’ ने रेल्वे प्रवाशांच्या खाण्यापिण्याच्या सवयी पूर्णपणे बदलून टाकल्या आहेत. स्विगीच्या ‘Food on Train’ सेवेने गेल्या 2 वर्षांत (August 2024 ते August 2026) तब्बल 12 पट मोठी भरारी घेतली आहे….

Read More