Headlines

शेतकऱ्यांनी काढला ट्रॅक्टर महामोर्चा; प्रशासन हादरले:एकरी 300 ते 1 हजारांचा विमा देत फसवणूक; सरकारविरोधी घोषणा‎

तुटपुंजी विमा रक्कम देऊन शेतकऱ्यांची बोळवणूक करण्यात आली असून, एकरी ३०० ते एक हजार रुपयांचा विमा देत फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदने दिली. भेटी घेत व्यथा मांडली. तरीही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी एकजुटीची वज्रमूठ बांधून शुक्रवारी (दि.१५) ट्रॅक्टर महामोर्चा काढून प्रशासनाला हादरा दिला….

Read More

‘खतरों के खिलाडी’मध्ये विशाल सिंहचे पुनरागमन होणार:म्हणाला- माझ्यामध्ये खूप उणिवा होत्या; महेंद्रसिंह धोनीच्या बोलण्याने मला बदलले

टीव्ही अभिनेता विशाल आदित्य सिंह पुन्हा एकदा ‘खतरों के खिलाडी 15’ या रिॲलिटी शोमध्ये दिसणार आहे. यापूर्वीही विशाल या शोचा भाग होता आणि अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. आता ‘डर का नया दौर’ या थीम असलेल्या या सीझनमध्ये तो पुन्हा एकदा शोमध्ये परत येत आहे. दैनिक भास्करशी खास बातचीत करताना विशालने आपल्या भीतीबद्दल, संघर्षाबद्दल, हृदय तुटण्याच्या…

Read More

वसमतजवळ भीषण अपघात:शेतातील काम आटोपून परतताना ट्रॅक्टर कालव्यात कोसळला, 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू

वसमत तालुक्यातील अकोली शिवारात ट्रॅक्टर कालव्यात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. 17 पहाटे उघडकीस आली आहे. वसमत ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. घरातील एकुलता एक मुलगा गेल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील अकोली येथील ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली माधव कदम (18) याचे अकोली शिवारात शेत…

Read More

लोकरंगद्वारा नाट्य प्रशिक्षण शिबिराचा श्रीगणेशा:अभिनेता बनण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज, भारत गणेशपुरे; उद्घाटनाला मान्यवर उपस्थित‎

लोकरंग द्वारा आयोजित तीन दिवशीय अभिनय तथा नाट्य प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ झाला.‎ १७ मेपर्यंत चालणाऱ्या या नाट्य‎तथा अभिनय प्रशिक्षण शिबिराचे‎आयोजन करण्यात आले असून‎.भारत गणेशपुरे आणि अंकुरजी‎वाढवे हे दोन प्रसिद्ध अभिनेते‎नाट्य प्रशिक्षणाचे धडे या‎शिबिरामध्ये सर्वांना देत आहेत. ‎जिल्हाभरातील प्रशिक्षणार्थ्यांनी या‎नाट्य प्रशिक्षण शिबिरात सहभाग‎नोंदविला असून उद्घाटन‎समारंभा नंतर लगेच या शिबिराचा‎प्रारंभ झाला. सुरुवातीला सर्वांचा‎परिचय करून घेत दोन्ही‎अभिनेत्यांनी प्रशिक्षण…

Read More

शेतीच्या शाश्वततेसाठी हवे एकात्मिक प्रयत्न:आ. सावरकर यांचे प्रतिपादन, कृषी विद्यापीठाचा पाणी फाउंडेशनसोबत सामंजस्य करार‎

शेती व ग्रामीण भागाचा विचार करता देशांतर्गत कृषी विद्यापीठे व तत्सम संशोधन संस्थांच्या निरंतर प्रयत्नातून काळसुसंगत फायदेशीर शेती तंत्रज्ञान मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही त्याचा अपेक्षित वापर होत नाही. त्यामुळे गावखेड्याकडील शेतकरी विशेषतः युवावर्ग शे . आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी शेती ही शाश्वत होणे आवश्यक आहे. ग्रामविकासाशी संबंधित शासकीय, निमशासकीय विभाग, पाणी…

Read More

‘लिंकिंग', कर्ज नाकारणाऱ्यांवर कारवाई:पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बँका आणि खत कंपन्यांना कडक इशारा‎

खरीप हंगाम अवघ्या महिनाभरावर आला असून यंदा काही महत्त्वाच्या रासायनिक खतांची प्रचंड टंचाई सुरू झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या खत किंवा बियाण्यांच्या विक्रीच्या वेळी विक्रेत्यांकडून ‘लिंकिंग’ (मुख्य खतासोबत दुसरे नको असलेले उत्पादन घेण्याची सक्ती) केले जाते. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत, लिंकिंग करण्यास बाध्य करणाऱ्या उत्पादक कंपन्या तसेच…

Read More

महिलांनी आत्मरक्षणासाठी दुर्गा बनणे काळाची गरज:प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांचे मत‎

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसवण्यासाठी आणि स्वसंरक्षण करण्यासाठी महिलांना दुर्गा बनणे काळाची गरज आहे. आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, भ्रमणध्वनीच्या अति वापरापासून स्वतः आणि आपल्या पाल्यांना देखील दूर ठेवा. अनोळखी व्यक्तीला सामाजिक माध्यमांवर मित्र बनवू नका, असे आवाहन सुप्रसिद्ध प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख…

Read More

जयपूर-भोपाळसह 19 शहरांमध्ये हीट ॲक्शन प्लॅन अपूर्ण:20 शहरांमध्ये फक्त अहमदाबादमध्ये लागू; 2025 मध्ये 40 हजार प्रकरणे, 110 मृत्यू

शहरांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी तयार केलेला हीट ॲक्शन प्लॅन बहुतेक शहरांमध्ये पाणपोई लावणे, सल्लागार सूचना जारी करणे आणि रुग्णालयांमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यापुरता मर्यादित आहे. 2016 मध्ये सरकारने पहिल्या टप्प्यात दिल्ली, अहमदाबाद, इंदूर, भोपाळ, जयपूर आणि चेन्नईसह 20 शहरांसाठी ही योजना सुरू केली होती. उष्णतेच्या लाटेचा (लू) प्रभाव कमी करणे आणि उन्हाळ्यात सामान्य कामकाज सुरू ठेवणे हा…

Read More

कुमकुमची आंतरराष्ट्रीयस्तरावर सुवर्ण झेप:वर्ल्ड आर्चरी स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व्ह संघाने वाजवला डंका‎

चीनमधील शांघाय येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व्ह संघाने शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या सुवर्ण विजेत्या महिला संघात येथील मणीबाई गुजराती हायस्कुलच्या कुमकुम अनिल मोहोडचाही समावेश आहे. कुमकुमच्या या उल्लेखनीय यशामुळे अमरावती शहरासह शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुमकुम मोहोड ही मणीबाई गुजराती हायस्कूल आणि जुनियर…

Read More

10 कोटीतून ‘हत्ती तलावा’ला येणार नयनरम्य पर्यटन केंद्राचे रूपडं:संगीतमय कारंजे, बोटिंग, स्वच्छता आणि नयनरम्य उद्यानामुळे अक्कलकोटच्या वैभवात पडणार भर‎

. अक्कलकोट संस्थानाच्या काळातील हत्तीखाना व तलावाचे ऐतिहासिक महत्त्व पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अक्कलकोटमधील ऐतिहासिक हत्ती तलावाच्या मजबुतीकरण आणि सुशोभीकरणासाठी शासनाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, ज्यामुळे हे स्थळ आकर्षक पर्यटन केंद्र बनेल. या प्रकल्पात संगीत कारंजे, स्वच्छता आणि परिसराचा विकास या कामांचा समावेश आहे. अक्कलकोटकरांच्या आणि स्वामीभक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला ऐतिहासिक…

Read More