विद्यार्थ्यांची सुरक्षा बसचालकांची जबाबदारी:गणूरच्या होरायझन अकॅडमीत आरटीओ अमोल पवार यांचे आवाहन
विद्यार्थ्यांची सुरक्षा ही केवळ प्रशासनाचीच नाही, तर चालक आणि वाहकांचीही नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे शालेय बस चालवताना वेगावर पूर्ण नियंत्रण ठेवावे, ओव्हरटेकिंग टाळावे आणि मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद करावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी योग्य ती खबरदारी घेत वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मालेगावचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अमोल पवार यांनी केले. मविप्र संचलित गणूर येथील…