Headlines

केमच्या कुंकात रासायनिक घटक; समितीने बैठकीत व्यक्त केली चिंता:विधिमंडळ अंदाज समितीच्या आढावा बैठकीमध्ये केली पोलखोल‎

विधिमंडळ अंदाज समितीच्या पाच आमदारांच्या पथकाने पंढरपूर शहराला भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. मात्र, या संपूर्ण दौऱ्यात समितीने शहरातील केवळ एकाच रस्त्याची पाहणी करून विठ्ठल दर्शन घेत पुढच्या तालुक्यात प्रयाण केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. . सोलापूर केमचे प्रसिद्ध असलेल्या कुंकवामध्ये रासायनिक घटक आहेत. त्याचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, अशी पोलखोल शनिवारी विधिमंडळाच्या…

Read More

वैज्ञानिक दृष्टिकोनामधूनच सक्षम भारताची निर्मिती शक्य:डमरे यांचे प्रतिपादन; सुलाखे कॉलेजमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन दिन उत्साहात‎

सामाजिक ऐक्य, परस्पर सन्मान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हीच सक्षम राष्ट्राची खरी ताकद असून विद्यार्थ्यांनी चिकित्सक विचारसरणी विकसित करून विवेकाच्या आधारावर निर्णय घेण्याची सवय अंगीकारावी, असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या जे. पी. डमरे यांनी केले. . बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना दिवस व राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन उत्साहात…

Read More

लँडिंग करताना इंडिगो विमानाची शेपटी धावपट्टीवर आदळली:178 प्रवासी होते, पायलटने दुसऱ्या प्रयत्नात उतरवले; गोरखपूरची घटना

गोरखपूर विमानतळावर एक विमान दुर्घटना टळली. इंडिगोच्या विमानाची लँडिंग होत असताना त्याचा मागील भाग (शेपटी) जमिनीला धडकला होता. यानंतर वैमानिकाने विमान पुन्हा हवेत उडवले. काही वेळाने एअर ट्रॅफिक कंट्रोलची (ATC) मंजुरी मिळाल्यानंतर विमानाची पुन्हा लँडिंग करण्यात आली. ही घटना 19 ऑगस्ट रोजी घडली. पण ती आज समोर आली. दिल्लीहून येणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E 2381 मध्ये…

Read More

सलग सुट्यांमुळे वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनासाठी भाविकांची गर्दी:अन्नछत्र मंडळात घेतला महाप्रसाद;‎ तासाभरात सहा हजार भाविकांचे दर्शन‎

अक्कलकोट श्रावण मास सुरुवात होऊन सलग शनिवार रविवार, सलग सुट्यामुळे शनिवारी पहाटेपासून वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गर्दी झाली होती. दिवसभरात सुमारे ५० हजारपेक्षा जास्त भाविकांनी स्वामींचे दर्शन घेतले. शनिवारी पहाटे पाच वाजल्यापासूनच मुक्कामी असलेल्य . सेल्फीची क्रेझ वटवृक्ष मंदिरातील ऐतिसाहिक वटवृक्ष, रुद्राक्ष स्वामी चित्र, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ प्रांगणातील अजानबाहू स्वामीची मूर्ती, स्वामी वाटिका,…

Read More

गौडगाव भक्तिमय; हनुमान दर्शनासाठी भाविकांची रांग:हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ; अन्नछत्र मंडळाकडून उत्तम नियोजन‎

अक्कलकोट स्टेशन | गौडगाव (ता. अक्कलकोट) येथील हेमाडपंथी श्री जागृत मारुती मंदिरात श्रावणी शनिवारनिमित्त हजारो भाविकांनी गर्दी केली. पहाटेपासूनच मारुतीरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्रासह परराज्यांतून आलेल्या . भाविकांनी श्रद्धेने मारुतीरायाचे दर्शन घेत पूजा केली. ‘जय हनुमान’, ‘श्री मारुतीराया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी श्री…

Read More

विद्यार्थिनींनो भीती बाळगू नका, अडचणी सांगा:पोलिस दादा सदैव तुमच्या मदतीला, भाळवणीतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सहायक पोलिस अधीक्षक डगळे यांचा संवाद‎

Marathi News Local Maharashtra Solapur Students, Don’t Be Afraid, Tell Us About Your Problems; Police Dada Is Always There To Help You, Assistant Superintendent Of Police Dagle’s Conversation At New English School In Bhalwani उपरी8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक उपरी छेडछाड, पाठलाग, सोशल मीडियावरून होणारा त्रास, बालविवाह किंवा अन्यायाला सामोरे जावे लागल्यास मुलींनी भीतीपोटी गप्प बसू…

Read More

समस्या:वाढीव भाड्यामुळे कुर्डुवाडी पालिकेचे 100 गाळे धूळखात, पालिकेला महसूल मिळेना, बेरोजगार तरुणांना दुकान मांडता येईना‎

​कुर्डुवाडी1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक कुर्डुवाडी शहरात नगरपालिकेचे सुमारे १०० गाळे अनामत रक्कम आणि वाढीव दुकान भाड्यामुळे धूळखात पडून आहेत. या गाळ्यांतून नगरपालिकेला कोणताही महसूल मिळत नाही आणि बेरोजगारांना रोजगारासाठी जागाही उपलब्ध होत नाही. त्यामुळे कुर्डुवाडीतील व्यापाऱ्यांना या गाळ्य Source link

Read More

आजच्या काळात ज्ञान आणि स्वकष्टानेच यश मिळणे शक्य:आजच्या विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत‎

मुलांनी शिक्षण घेऊन नोकरी शोधण्यापेक्षा उद्योजक व्हावे. छोट्या मोठ्या व्यवसायातूनच उंच झेप घेता येते. ज्ञान हे यशाचा मूलमंत्र आहे. युवकांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे व त्यात उत्तुंग भरारी गाठण्यासाठी अहोरात्र कष्ट करावेत. विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. मोबाइल रील मधून वेगळे होऊन रियल आयुष्यामध्ये जगण्याच्या संधी शोधाव्यात असे प्रतिपादन उद्योजकव लेखक एन. बी. धुमाळ यांनी…

Read More

मोबाइल टाळा आणि क्षमतेनुसार ध्येय निश्चित करा:माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांचे विद्यार्थ्यांना आवाहन‎

शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेबरोबरच त्यांच्या अभ्यासातील सातत्य, वेळेचे नियोजन आणि मेहनतीची कसोटी पाहणारी परीक्षा आहे. परीक्षेत मिळालेले यश अंतिम ध्येय न मानता भविष्यातील मोठ्या यशाची पहिली पायरी म्हणून विद्यार्थ्यांनी त्याकडे पाहावे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीचे आणि क्षमतेचे क्षेत्र ओळखून त्यानुसार ध्येय निश्चित करावे. अडचणी आल्या तरी खचून न जाता सातत्याने प्रयत्न करण्याची वृत्ती…

Read More

वेळेत निदान अन् नियमित तपासणीनेच कॅन्सरवर मात:डॉ. शिंदे यांचे प्रतिपादन, शिबिरात 110 रुग्णांची तपासणी‎

कॅन्सर हा शब्द ऐकल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे; मात्र भीतीपोटी तपासणी टाळणे योग्य नाही. कॅन्सरचे लवकर निदान झाल्यास उपचारांचे परिणाम अधिक चांगले मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात कोणताही असामान्य बदल जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नियमित तपासणी, संतुलित आहार, व्यसनांपासून दूर राहणे, आरोग्याबाबत जागरूकता या गोष्टी कॅन्सरविरोधातील लढ्यात…

Read More