Headlines

Milind Parande Pathankot Visit | Cockroach Janta Party| CJP| Abhijeet Dipke| Saurav Das

Marathi News National Milind Parande Pathankot Visit | Cockroach Janta Party| CJP| Abhijeet Dipke| Saurav Das| Ashutosh Ranka, पठाणकोट2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनासंदर्भात विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. परांडे म्हणाले की, या आंदोलनात सुमारे २,८०० हिस्ट्रीशीटर, ६० मारेकरी आणि १००…

Read More

भाजप नेते विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी:व्हायरल ऑडिओ क्लिप्स भोवल्या, पक्षाने सर्व जबाबदाऱ्यांतून केले मुक्त

भाजपचे माजी महामंत्री आणि नंदुरबारचे नेते विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सातत्याने काही कथित ऑडिओ कलिप्स व्हायरल होत होत्या. याच कारणावरून त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असून पक्षाकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे. पत्रकात विजय चौधरी यांना पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात येत असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला…

Read More

पाक राष्ट्रपती झरदारी म्हणाले- आम्ही येथे हिंदूंना सहन करतो:जावेद अख्तर संतापले, म्हणाले- स्वतः भुट्टोंशी लग्न करून चर्चेत आले; ट्रोलर्सनाही फटकारले

भारतीय संवाद लेखक आणि गीतकार जावेद अख्तर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या त्या विधानावर संतापले, ज्यात त्यांनी म्हटले होते की ते पाकिस्तानातील हिंदूंना सहन करतात. जावेद अख्तर यांनी त्यांच्यावर टीका करत त्यांना असंवेदनशील म्हटले आहे. जेव्हा काही लोक जावेद अख्तर यांच्या विधानाचा निषेध करू लागले, तेव्हा त्यांनी एकेकाला फटकारले आहे. झरदारी म्हणाले- आम्ही हिंदूंना…

Read More

राहुल गांधींनी भाषेचे भान ठेवणे गरजेचे:पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा एकेरी उल्लेख करणे शोभत नाही- हसन मुश्रीफ

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, गांधी यांनी विरोधी पक्षनेता म्हणून आपली भूमिका पार पाडताना भाषेचे भान राखणे गरजेचे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा एकेरी उल्लेख करणे राहुल गांधींना शोभत नाही. त्यांनी या दोन्ही नेत्यांचा योग्य तो सन्मान राखलाच पाहिजे,…

Read More

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; विकास प्रकल्पांसह संघटनात्मक फेरबदलांवर खलबतं

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा व महत्त्वपूर्ण भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील विविध पायाभूत विकास प्रकल्पांची सद्य:स्थिती, केंद्र सरकारच्या समन्वयातून राबवल्या जाणाऱ्या योजना आणि राज्यासाठी आवश्यक असलेल्या केंद्रीय सहकार्याबाबत पंतप्रधान मोदींशी सविस्तर चर्चा केली. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत या भेटीची…

Read More

लष्कराने गडचिरोलीत 1500 विद्यार्थ्यांना करिअरचे मार्गदर्शन केले:दुर्गम भागातील तरुणांना 'अग्निवीर' योजनेची दिली माहिती

भारतीय लष्कराच्या नागपूर येथील आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसने गडचिरोली जिल्ह्यात एक विशेष मार्गदर्शन उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत १,५०० हून अधिक विद्यार्थ्यांना भारतीय लष्करातील करिअर संधी आणि भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून नागपूर आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसने गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती सत्रे आयोजित केली होती. स्थानिक तरुणांना लष्कराच्या भरती प्रक्रियेतील विविध…

Read More

BJP Slams Sanjay Raut Over Nashik Roads; Navnath Ban Counter Attacks

नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे, महापालिकेतील कथित गैरव्यवहार आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला . नाशिकचे खड्डे बुजवण्याची जबाबदारी फडणवीस-महाजनांची नवनाथ बन म्हणाले की, नाशिकमधील खड्डे बुजवण्यासाठी नाशिक महापालिका आणि जिल्हा प्रशासन सक्षम असून हे काम…

Read More

नाशिकमधील खड्ड्यांवरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक:मनमानी केल्यास महापालिकेचे गेट तोडून घुसू, संजय राऊतांचा प्रशासनाला इशारा

नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिक महानगरपालिकेवर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिकमधील ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांसह सामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली असून, जनतेचा रोष व्यक्त करणारा हा मोर्चा आता थेट महानगरपालिकेवर धडकला आहे. नाशिकच्या शालिमार…

Read More

सोने ₹1,703 ने वाढून ₹1.54 लाख तोळा:या महिन्यात ₹11 हजारने महाग झाले, चांदी आज ₹2,531 ने वाढून ₹2.36 लाख प्रति किलो

सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव १,७०३ रुपयांनी वाढून १.५४ लाख रुपयांवर पोहोचला आहे. एक किलो चांदीची किंमत २,५३१ रुपयांनी वाढून २.३६ लाख रुपयांवर पोहोचली आहे. या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये केवळ १७ दिवसांत सोने ११ हजार आणि चांदी…

Read More

अखेर पालकमंत्रिपदे जाहीर:रायगडची धुरा भरत गोगावलेंकडे, तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांची वर्णी; महायुतीतील 'पॉवर गेम'चा तिढा सुटला

राज्यात महायुती सरकारची स्थापना झाल्यापासून सर्वाधिक चर्चेत असलेला आणि मित्रपक्षांमध्ये प्रतिष्ठेचा बनलेला रायगड व नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदांचा तिढा अखेर सुटला आहे. अनेक महिन्यांच्या राजकीय रस्सीखेचीनंतर रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांची, तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांची अधिकृत वर्णी लागली आहे. महायुतीतील पॉवर गेमच्या पार्श्वभूमीवर घेतलेला…

Read More