सरकारने जरांगे पाटलांच्या 90% मागण्या पूर्ण केल्या!:गिरीश महाजन यांचे मोठे विधान; कुंभमेळा व अजितदादांच्या अपघातावरही भाष्य
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकार पूर्णपणे सकारात्मक असून, मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास 90टक्के मागण्या शासनाने पूर्ण केल्या आहेत, असा दावा राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित जलसंधारण मंत्र्यांच्या ‘जलमंथन’ परिषदेनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनासह तापी मेगा…