Headlines

The homes of 1.40 crore people in Kolkata-Mumbai will sink into the sea, the sea level is rising at an unprecedented rate

Marathi News International The Homes Of 1.40 Crore People In Kolkata Mumbai Will Sink Into The Sea, The Sea Level Is Rising At An Unprecedented Rate न्यूयॉर्क3 तासांपूर्वी कॉपी लिंक समुद्राची वाढती जलपातळी मोठा धोका बनली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार दक्षिण आशियातील डेल्टा क्षेत्रांत कोलकाता, मुंबई आणि ढाकासारख्या शहरांमध्ये १ कोटी ४० लाखाहून अधिक लोकांना…

Read More

कृषी विभागाचा आकृतिबंध मंत्रिमंडळाच्या मंजुरीपूर्वीच फुटला:मंडळ कृषी आणि उपविभागीय कृषी कार्यालये हाेणार बंद; अनावश्यक अतांत्रिक पदांमध्ये केली वाढ

शेतकरी आणि सरकार यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरणारी मंडळ कृषी कार्यालये आणि उपविभागीय कृषी कार्यालये यांना टाळे ठोकण्यात येणार आहे. कृषी विभागाने तयार केलेला हा नवा आकृतिबंध मंत्रिमंडळाच्या मंजुरीपूर्वीच बाहेर आला आहे. यामध्ये फील्डवरील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करून कार्यालयातील अतांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. या नवीन आकृतिबंधानुसार, कृषी विभागाच्या सर्वच योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आता अवघड…

Read More

टीएमसी कार्यालयात सकाळी 4:30 वाजता तोडफोड केल्याचा आरोप:अभिषेक म्हणाले- भाजप कार्यकर्ते शस्त्रांसह घुसले; महापालिकेने याच कार्यालयातून साइनबोर्ड काढला होता

तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी आरोप केला आहे की, गुरुवारी सकाळी सुमारे 4:30 वाजता भाजपच्या लोकांनी कोलकाता येथील कॅमक स्ट्रीटवरील त्यांच्या पक्षाच्या कार्यालयावर हल्ला केला. अभिषेकने सोशल मीडियावर व्हिडिओ देखील शेअर केला. त्यांनी दावा केला की, शस्त्रांसह आलेल्या हल्लेखोरांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली, फोन हिसकावून घेतले आणि कार्यालयाची तोडफोड केली. अभिषेक यांच्या मते, TMC…

Read More

जळगाव ड्रग्ज कनेक्शन यूपीपर्यंत, 200 कोटींचा मुद्देमाल केला जप्त:प्रयागराजमध्ये पोलिसांनी केली कारवाई, 21 तस्करांना बेड्या

​जळगावातून जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जच्या साठ्यावरून पोलिसांनी उत्तर प्रदेशात रॅकेटचा पर्दाफाश केला. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने प्रयागराजमध्ये धाड टाकून एमडी ड्रग्ज तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला. आतापर्यंत २०० कोटींचा ७० किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. २१ तस्करांना अटक केली. या प्रकरणात गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून आतापर्यंत २१ आरोपींना बेड्या…

Read More

महिला-बालकल्याणासाठी 2.55 ‎कोटींच्या विकासकामांना मंजुरी‎:बचत गट विक्री केंद्रे, अंगणवाडी व शाळा दुरुस्तीला प्राधान्य

अहिल्यानगर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीची पहिली महासभा सभापती दीपाली बारस्कर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शहरातील महिला व बालकांच्या आरोग्य, शिक्षण, क्रीडा, महिला बचत गट, स्वच्छतागृह, अंगणवाडी, शाळा खोल्या व योगाभवन आ . सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार बजेटच्या पाच टक्के म्हणजे २ कोटी ५५ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. महिला व…

Read More

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 6 वा दिवस:बीडच्या आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू; धाराशिव अन् परभणी जिल्ह्यात कडकडीत 'बंद'

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव आंतरवाली सराटीत दाखल होत असतानाच, गुरुवारी एक दुर्दैवी घटना घडली. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दशरथ रायकर…

Read More

नेप्ती चौकातील दररोजच्या वाहतूक कोंडीला पूर्णविराम:तीन मुख्य मार्गांवर मध्यभागी बॅरिकेट्स अन् अतिक्रमण हटवल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा‎

शहर आणि परिसरातील अत्यंत गजबजलेल्या नेप्ती चौकात होणारी रोजची वाहतूक कोंडी, वाहनचालकांची मनमानी आणि त्यातून निर्माण होणारी समस्या निकाली निघणार आहे. सतत होणाऱ्या कोंडीमुळे अनेकदा रुग्णवाहिका अडकून पडण्याचे गंभीर प्रकार घडले होते. या समस्येवर कायमस्वर . या पाहणी दौऱ्यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व त्यांचे सहकारीही उपस्थित होते. चौकातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत…

Read More

एसटी बसचे एनसीएमसी कार्ड काढल्यानंतरही रिचार्जसाठी तांत्रिक अडथळे:प्रवासी त्रासले, सर्व्हर डाऊन, ऑनलाइन व्यवहार पूर्ण न होणे,रिचार्ज प्रक्रियेत अडथळे ही नित्याचीच बाब‎

महिला व ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ मिळण्यासाठी १ सप्टेंबरपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य केले आहे. मात्र, कार्ड काढल्यानंतर त्यात रिचार्ज (टॉप-अप) करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन कराव . ^एनसीएमसी सुरू झालेले हे स्मार्ट कार्ड सार्वजनिक वाहतुकीच्या डिजिटल परिवर्तनातील महत्त्वाचा टप्पा आहे. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना सुरुवातीला काही अडचणी येणे…

Read More

Mobile Fraud Scam In Gujarat; Gang Targets Poor In Patan & Banaskantha

अहमदाबाद52 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गुजरातच्या पाटण आणि बनासकांठा जिल्ह्यातील राधनपूर, सामी, सांतलपूर आणि भाभरसह अनेक भागांमध्ये एक संघटित टोळी महागडे मोबाईल फोन फसवून घेण्याचा घोटाळा करत आहे. पाटण-बनासकांठा येथे गेल्या दोन महिन्यांत अशा प्रकारे 100 हून अधिक मोबाईल फोन फसवून घेतल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्याबाबत राधनपूर मोबाईल असोसिएशन आणि पीडित व्यापाऱ्यांनी पोलिसांत लेखी तक्रार…

Read More

विदर्भस्तरावरील दहीहंडी युवा स्वाभिमानकडून रद्द:आमदार रवी राणा यांची पत्रकार परिषदेत माहिती‎

युवा स्वाभिमान पार्टीची रविवारी ६ सप्टेबरला होणारी विदर्भस्तरीय दहिहांडी रद्द करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेला दहीहंडी समर्पित करून मृत्यूमुखी पडलेल्या बालकांना श्रद्धांजली अर्पण केल्याची माहिती आ. रवी राणा यांनी बुधवारी २ सप्टेंबरला दुपारी १ वाजता वायएसपी-भाजप भवन, शंकरनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. दहीहंडीसाठी कौल घेतला का, असे विचारले…

Read More