Headlines

Admin

कोल्ही प्रकल्पातील अवैध पाणी उपसा अद्यापही थांबेना:केवळ 33% साठा, खंडाळा परिसरातील विहिरींनी देखील गाठला तळ

वैजापूर तालुक्यातील खंडाळा, कोल्ही, सुदामवाडी, आलापुरवाडी, शिवूर या गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्ही येथील मध्य प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत वाढत्या उष्णतेमुळे झपाट्याने घट होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच अवैधरित्या होत असलेल्या पाणीउपशामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या कोल्ही प्रकल्पात अवघा ३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सदरील गावांचा पिण्याच्या…

Read More

For the first time in Manipur, women are aggressive, roads are blocked during the day, torch marches at night, unrest in the state for 1 week

Marathi News National For The First Time In Manipur, Women Are Aggressive, Roads Are Blocked During The Day, Torch Marches At Night, Unrest In The State For 1 Week केनी देवी | इंफाळ38 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मणिपूरमध्ये सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर, १८ एप्रिलपासून संपूर्ण बंद पाळला जात आहे. जनजीवन ठप्प झाले आहे. या संपूर्ण आंदोलनात…

Read More

गुन्हे रोखण्यासाठी पोलिस पाटलांनी मदत करावी- एसपी:डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडून फुलंब्री पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी, कर्मचाऱ्यांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी गुरुवारी फुलंब्री पोलिस ठाण्याला भेट देत वार्षिक तपासणी पूर्ण केली. सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.०० या वेळेत त्यांनी सविस्तर पाहणी केली. दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत अभिलेख तपासले. तपासणीदरम्यान त्यांनी ठाण्यातील अंमलदारांची किट पाहणी केली. दैनंदिन कामकाजाचे अभिलेख पडताळले. ठाणे परिसर, स्वच्छता याबाबत समाधान व्यक्त केले. आवश्यक…

Read More

दीपिका पदुकोणला हिट चित्रपटानंतरही टोमणे ऐकावे लागले:डिप्रेशनची बळी ठरली, आता बॉक्स ऑफिसवर तिचेच वर्चस्व, नेटवर्थ ₹500 कोटींहून अधिक

दीपिका पदुकोणने 2007 मध्ये ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून पदार्पण करून स्टारडम मिळवले, पण तिला टीका आणि टोमण्यांना सामोरे जावे लागले. तिच्या संवादफेक आणि उच्चारांची खिल्ली उडवण्यात आली, ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचू लागली. करिअरच्या शिखरावर असतानाही, 2014 च्या सुमारास ती नैराश्याची शिकार झाली. तिने थेरपी आणि आत्मविश्वासाच्या मदतीने स्वतःला सावरले. या काळानंतर ‘कॉकटेल’, ‘ये जवानी है…

Read More

अजिंठा वनपरिक्षेत्रात दररोज झाडांची कत्तल:अवैध वृक्षतोड अनियंत्रित, जागोजागी दिसताहेत लाकडाचे ढीग, जंगले होताहेत बकाल‎

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा वनपरीक्षेत्रातील जंगले अवैध वृक्षतोडीमुळे बकाल होत आहेत. तब्बल ८० किमी व्यासाने वेढलेल्या या वनपरीक्षेत्रात परवानगीच्या नावाखाली दररोज झाडांची कत्तल बिनधास्त सुरू आहे. राखीव जंगलासह विविध ठिकाणी झाडे तो . कार्यवाही करण्याच्या सूचना ^ प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सिल्लोडचे सहायक वनरक्षक भामरे यांना तत्काळ चौकशी करून उचित कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या…

Read More

सावळदबारातील दांपत्याचा दुचाकी अपघातामध्ये मृत्यू:जळगाव जिल्ह्यात अपघात; मुलगीही जखमी‎

दुचाकीवरून जामनेरहून सावळदबारा येथे येत असलेल्या सावळदबारा (ता. सोयगाव) येथील पती- पत्नीचा दुचाकी अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तोरनाळा (जि. जळगाव) परिसरात बुधवारी (२२ एप्रिल) घडली. गोपाळ वासुदेव खडके (३५) व त्यांची पत्नी सोनाली गोपाळ खडके (३०) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, दीड वर्षाची मुलगी मुक्ताई ही किरकोळ जखमी होऊन बालंबाल बचावली. गोपाळ…

Read More

Bengal & TN Election Voting: Violence, BJP MLA Attack

कोलकाता/चेन्नई16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी विक्रमी मतदान झाले. बंगालमधील 294 पैकी 152 जागांवर पहिल्या टप्प्यात 92.72% मतदान झाले. काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या. दोन भाजप आमदारांवर हल्ला झाला. तामिळनाडूतील सर्व 234 जागांवर 85.14% मतदान झाले. दोन्ही राज्यांमध्ये स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान झाले आहे. यापूर्वी तामिळनाडूमध्ये 2011 मध्ये सर्वाधिक 78.29%…

Read More

संतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, सोयगावला मोर्चा‎:नायब तहसीलदारांना निवेदन, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील पूजनीय संतांविषयी चुकीचे, आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपावरून गुरुवारी (दि.२३) वारकरी संप्रदाय, सकल हिंदू समाजाने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. सोयगाव नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात वारकरी संप्रदायातील ऋषितुल्य व्यक्तींचा अवमान झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम वारकरी बांधव, सकल हिंदू समाजाच्या…

Read More

राजकारण तापले:राज्यामध्ये अमराठी रिक्षाचालकांना साहित्यिक देणार आता मराठीचे धडे, रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी अनिवार्य

महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आता मराठी भाषेचा डंका वाजणार आहे. १ मेपासून रिक्षा, टॅक्सी, ओला-उबर आणि ई-बाइक चालवणाऱ्या अमराठी चालकांना आता प्रवाशांशी मराठीतच संवाद साधावा लागणार आहे. विशेष म्हणजे ही भाषा शिकवण्यासाठी राज्यातील दिग्गज साहित्यिक आणि संस्थांनी पुढाकार घेतला आहे. लवकरच चालकांसाठी खास मराठी कार्यशाळा सुरू होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली….

Read More

परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणात 4 आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ:जप्त हार्डडिस्क, लॅपटॉपमधील डेटाचे विश्लेषण

परतवाडा येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या आठपैकी चार आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. चौघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता अहफाज खान मन्सूर खानची २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी वाढवण्यात आली तर अन्य तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी हार्ड डिस्क आणि लॅपटॉप जप्त केला होता. त्यामधील डेटा विश्लेषण करणे अद्याप बाकी आहे….

Read More