Headlines

Admin

स्थळपाहणी, वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा:महिला लोकशाही दिन;‎प्रकरण दाखल नाही‎

विभागीय लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या प्रकरणांवर विहीत कालमर्यादेत कार्यवाही करुन अंतिम अहवाल सादर करणे, संबंधित अर्जदारास केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांच्या संदर्भात प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन चौकशी अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश विभागीय अप्पर आयुक्त संजय जाधव यांनी दिले आहे. विभागीय लोकशाही दिनानिमित्त आयुक्तालयाच्या सभागृहात त्यांनी सोमवारी…

Read More

छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना- आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू:36 लोक भाजले; वेदांता मृतांच्या कुटुंबीयांना 35-35 लाख रुपये भरपाई आणि नोकरी देणार

छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात वेदांता पॉवर प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी बॉयलरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत 16 मजुरांचा मृत्यू झाला. 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 जणांचा रायगड मेडिकल कॉलेजमध्ये, 5 जणांचा जिल्हा रुग्णालय रायगडमध्ये आणि 2 जणांचा रायपूरच्या कालडा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण 36 लोक भाजले आहेत, 18 जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू…

Read More

आपल्या काकीसाठी पुतण्या मैदानात!:सुनेत्रा पवारांच्या प्रचारात रोहित पवारांचाही सहभाग, कन्हेरी मंदिरात नारळ फोडून केला प्रारंभ

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असून त्यांच्या पत्नी व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तसेच त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ देखील झाला आहे. त्यांच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे सर्व नेते उपस्थित होते. मात्र…

Read More

सूर्याचा प्रकोप!:अकोला अन् कलबुर्गी ठरली जगातील सर्वाधिक उष्ण शहरे, पारा 44 अंशांवर

राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून सूर्याच्या प्रखर किरणांनी नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट असताना विदर्भावर मात्र सूर्याची विशेष वक्रदृष्टी पाहायला मिळत आहे. अकोला शहरात सलग तिसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, जागतिक नकाशावरही अकोल्याने मंगळवारी उष्णतेचा उच्चांक गाठला. ‘एल्डोराडो’ या जागतिक हवामान संकेतस्थळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी अकोला आणि…

Read More

कर्तव्यदक्षतेला भावूक निरोप; नव्या नेतृत्वाचे उत्साही स्वागत:जिल्हा परिषदेत रंगला जुन्या-नव्या सीईओंच्या आदरातिथ्याचा सोहळा‎

आतापर्यंतच्या प्रशासकीय प्रवासात अनेक जिल्हे आले, पण अमरावतीने दिलेले प्रेम आणि इथल्या ग्रामीण जनतेसाठी काम करताना मिळालेले समाधान शब्दांत मांडता येणार नाही,”असे भावनिक उद्गार जिल्हा परिषदेच्या स्थानांतरित सीईओ संजिता महापात्र यांनी काढले. . सांगली-मीरज-कुपवाड महापालिकेच्या आयुक्त म्हणून बदली झाल्यामुळे येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांत र्फे त्यांना निरोप तसेच नवे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांचा स्वाागत समारंभ घेण्यात…

Read More

3003 Vacancies; BRO 899, MP PCB 28

3 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीत SSC मध्ये 3003 पदांसाठी भरतीची माहिती. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये 899 रिक्त जागांची. तसेच मप्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 14 जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. SSC मध्ये 3003 पदांसाठी भरती, 10वी, 12वी पास अर्ज करा कर्मचारी निवड आयोगामार्फत फेज 14 भरती परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया…

Read More

प्रणिती शिंदेंच्या विचारांचा ऱ्हास झालाय:खरात प्रकरणी त्यांनी चिंता करण्याची गरज नाही, हिशोब पूर्ण होणारच, मंत्री गोरेंचे प्रत्युत्तर

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी अशोक खरात यांचे एन्काउंटर होऊ शकते असे म्हटले आहे. यावर बोलताना जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे की, मला अलिकडच्या काळात प्रणिती शिंदे यांचे वक्तव्याचे कौतुक वाटते आहे, त्या असे का वागत आहेत? का असे बोलत आहे? काँग्रेसच्या विचारांचा जो ऱ्हास झाला आहे तसाच खासदार प्रणिती शिंदे यांच्या विचाराचा ऱ्हास झाला…

Read More

गीतकार हसरत जयपुरी यांची 104वी जयंती:भाचे डब्बू मलिक म्हणाले- शेवटच्या श्वासापर्यंत मामांच्या हातात पेन आणि पुस्तक होते

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गीतकार हसरत जयपुरी यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त, त्यांचे भाचे डब्बू मलिक यांनी त्यांच्याशी संबंधित अनेक खास आठवणी शेअर केल्या. त्यांनी सांगितले की हसरत जयपुरी केवळ एक उत्कृष्ट शायरच नव्हते, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत साधेपणा आणि आपुलकी जपणारे व्यक्ती देखील होते. चौपाटीवर खेळणी विकण्यापासून आणि बस कंडक्टरच्या नोकरीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास…

Read More

डॉ. पंजाबराव देशमुख हे हरितक्रांतीचे जनक:डॉ. किशोर साबळे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘समता पर्व’निमित्त व्याख्यान‎

अमरावती3 तासांपूर्वी कॉपी लिंक देश स्वतंत्र झाला त्यावेळी आपल्या देशात अन्नधान्याचे उत्पादन ५० .८३ टक्के होते व दरदिवशी ३९५ ग्रॅम अन्नधान्य एका माणसाकरीता उपलब्ध होते. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी क्रांती घडवून आणली त्यामुळे आज देश अन्नधान्याच्या बाबतीत केवळ सक्षम झाल Source link

Read More

सरकारने घेतले 'फरार गँग'चे पालकत्व:आरोपी फरार झाले की, त्यांना सरकारी सेफ पॅसेज मिळाला, ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने राज्यातील विविध प्रकरणातील फरार गँगचे पालकत्व घेतल्याची तिखट टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री गुन्हेगारांना कडक शासन करण्याची आपली रेकॉर्डेट कॅसेट वाजवतात, पण प्रत्यक्षात अनेक प्रकरणातील आरोपी अद्याप सापडले नाहीत. हे आरोपी स्वतःहून गायब झाले की, त्यांना सरकारी सेफ पॅसेज देऊन गायब केले गेले?…

Read More