Headlines

Admin

बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कायदे करणार:देवेंद्र फडणवीस म्हणाले- गुन्हेगारी वय 18 वरून 16 वर्षे करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू

राज्यात, विशेषतः जालना जिल्ह्यामध्ये लहान मुलांचा गुन्ह्यांमध्ये वापर होण्याचे आणि वाढत्या बालगुन्हेगारीचे प्रमाण गंभीर स्वरूप धारण करत आहे. या ज्वलंत मुद्द्यावर विधानसभेत गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक भूमिका मांडली. लहान मुलांना गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या किंवा त्यांच्याकडून गुन्हे करवून घेणाऱ्या टोळ्यांवर आता ‘संघटित गुन्हेगारी’ (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, तसेच बालगुन्हेगारीचे वय…

Read More

चेंबूरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना!:स्कूल बसवर मोठे झाड कोसळले, 10 विद्यार्थी जखमी; एक चिमुरडा अद्याप अडकलेला

मुंबईतील चेंबूर परिसरात आज दुपारी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील ११ नंबर रोडवर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी स्कूल बसवर रस्त्याच्या कडेला असलेले एक अवाढव्य झाड अचानक कोसळले. या दुर्दैवी अपघातात बसमधील १० शाळकरी मुले गंभीर जखमी झाली असून, एक विद्यार्थी अजूनही बसच्या ढिगाऱ्यात अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत…

Read More

अभिनेत्रीने बंगळुरूच्या रस्त्यावर छेडछाडीचा आरोप केला:'बिग बॉस कन्नड' फेम दिव्या सुरेश म्हणाली- अज्ञात व्यक्तीने कारपर्यंत पाठलाग केला

‘बिग बॉस कन्नड’ची माजी स्पर्धक आणि अभिनेत्री दिव्या सुरेशने बंगळुरूमध्ये काल रात्री उशिरा तिच्यासोबत घडलेल्या कथित विनयभंगाची घटना शेअर केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट केले की, ही घटना रविवारी रात्री सुमारे ११:३० वाजता घडली, जेव्हा ती तिच्या चुलत बहिणीसोबत गाडीकडे चालत जात होती. दिव्याने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, एक अनोळखी व्यक्ती तिचा…

Read More

'मी शिवसेना सोडलेलीच नाही':पत्रकार परिषदेत सचिन अहिरांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंविरुद्ध वरळीतून लढण्यावरही दिले सूचक उत्तर

उद्धव ठाकरे यांना आठवडाभरात दुसरा मोठा राजकीय धक्का बसल्यानंतर आता या घडामोडींना नवे वळण मिळाले आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतल्यानंतर सचिन अहिर यांनी केलेल्या विधानांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. “मी पक्ष सोडलेलाच नाही,” असा दावा करत त्यांनी एकीकडे तांत्रिक मुद्दा…

Read More

Balbharati Math Textbook Errors 2026; Class 4 Mistakes

राज्यभरात शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासालाही वेग आला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. मात्र, याच दरम्यान ‘बालभारती’च्या ढिसाळ कारभाराचा एक अत्यंत धक्कादायक . विशेष बाब म्हणजे, हा गोंधळ केवळ एका माध्यमापुरता मर्यादित नसून मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांच्या पुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणावर…

Read More

राम मंदिर देणगी चोरीवर धीरेंद्र शास्त्री म्हणाले- महादंड मिळेल:भारतातील मुस्लिमांनी इंडोनेशियाला जाऊन पाहावे, नमाज पठण करणारे दिवाळी साजरी करतात

भोपाळमध्ये बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मंगळवारी राम मंदिराशी संबंधित अलीकडील वादावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, या घटनेमुळे लाखो-करोडो भाविकांच्या श्रद्धेला आणि सनातन परंपरेशी संबंधित लोकांच्या भावनांना धक्का पोहोचला आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या मते, हा केवळ एका मंदिराचा प्रश्न नाही, तर संपूर्ण सनातन समाजाची प्रतिष्ठा आणि विश्वासाशी संबंधित विषय आहे. ते…

Read More

काळीज पिळवटणारा अपघात!:अकोल्यात भरधाव दुचाकीची चिमुकल्याला भीषण धडक; थरार CCTV मध्ये कैद

अकोला शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शहरातील एका निवासी वसाहतीमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीने रस्त्यावरून जाणाऱ्या एका चिमुकल्याला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीच्या धडकेने मुलगा हवेत उडून रस्त्यावर जाऊन पडला. या अपघातात चिमुकला गंभीर जखमी झाला असून हा अंगावर काटा आणणारा संपूर्ण…

Read More

कौशल्याधिष्ठित शिक्षण आत्मनिर्भर भारतासाठी आवश्यक:सीओईपी भाऊ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांचे मत

सीओईपी भाऊ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी म्हटले आहे की, आत्मनिर्भर भारतासाठी आणि २०२७ पर्यंत विकसित देशाचे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्याधिष्ठित शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, कौशल्याची जोड मिळाल्यास आत्मविश्वास, रोजगार आणि समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले. दगडूशेठ गणपती ट्रस्ट या गरजेनुसार कार्यरत असल्याचेही त्यांनी…

Read More

पंढरीच्या वारीवर काळाचा घाला!:भाविकांच्या ट्रॅक्टरला भरधाव आयशरची भीषण धडक; ट्रॅक्टरचे दोन तुकडे, एकाचा मृत्यू, 15 जखमी

आषाढी वारीसाठी नातेवाईकांना पंढरपूरकडे सोडून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला भरधाव आयशर मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगावजवळ सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या अपघातात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिलांसह 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचे अक्षरशः दोन तुकडे झाले, तर ट्रॉली…

Read More

SIR वर 23 विरोधी पक्षांचे CJI ना पत्र:DMK चीही स्वाक्षरी; म्हटले- निवडणूक आयोगाची प्रक्रिया मनमानी व लोकशाहीविरोधी

निवडणूक आयोगाच्या स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेबाबत आणि निवडणुकीशी संबंधित इतर मुद्द्यांवर 23 विरोधी पक्षांनी आणि एका अपक्ष खासदाराने मंगळवारी भारताच्या सरन्यायाधीशांना (CJI) पत्र लिहिले. डीएमकेचे प्रवक्ते सरवनन अन्नादुरई यांनी आरोप केला की, एसआयआर (SIR) प्रक्रिया मनमानी आणि लोकशाहीविरोधी आहे. एसआयआरचा (SIR) उद्देश मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे हा आहे, तर लोकशाहीचा आधार सर्व प्रौढ…

Read More