फुले-आंबेडकरांचे मानवतावादी विचार आजही दिशादर्शक:विज्ञान-तंत्रज्ञान युगातही समतेचे मूल्य जपणे आवश्यक – डॉ. चंगोळे
छत्रपती संभाजीनगर: विज्ञान आणि तंत्रज्ञान युगातही महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचारच दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन गुरु रविदास सत्यशोधक समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पी. एस. चंगोळे यांनी केले. समता आणि मानवतेचे मूल्य जपणे आजही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महात्मा फुले यांनी विज्ञानवाद, मानवतावाद आणि समतेच्या विचारांचा संगम घडवून समाजपरिवर्तनाची…