Headlines

Admin

फुले-आंबेडकरांचे मानवतावादी विचार आजही दिशादर्शक:विज्ञान-तंत्रज्ञान युगातही समतेचे मूल्य जपणे आवश्यक – डॉ. चंगोळे

छत्रपती संभाजीनगर: विज्ञान आणि तंत्रज्ञान युगातही महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचारच दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन गुरु रविदास सत्यशोधक समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पी. एस. चंगोळे यांनी केले. समता आणि मानवतेचे मूल्य जपणे आजही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महात्मा फुले यांनी विज्ञानवाद, मानवतावाद आणि समतेच्या विचारांचा संगम घडवून समाजपरिवर्तनाची…

Read More

अमरावतीचा पारा 43 अंशांवर, सात वर्षांतील उच्चांक:अवकाळीनंतर अचानक वाढला उन्हाचा तडाखा, नागरिक हैराण

गेल्या दोन दिवसांपासून अमरावती शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. सोमवारी (१३ एप्रिल) ४३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक आहे.गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र, या आठवड्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्याने दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. जलविज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी…

Read More

अमरावतीत 'लव्ह, ड्रग्ज, खनिज जिहाद' फोफावला:डॉ. प्रवीण तोगडियांचा आरोप; सरकार योग्य दिशेने काम करत असल्याचेही म्हटले

आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी अमरावती शहरात ‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’ आणि ‘खनिज जिहाद’ फोफावल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. मात्र, त्याचवेळी हा ‘जिहाद’ थांबवण्यासाठी सरकार योग्य दिशेने प्रयत्न करत असल्याचे सांगून त्यांनी अनेकांना बुचकळ्यात पाडले. देशभरात एक लाख ठिकाणी हनुमान चालीसा पठण सुरू करण्याच्या उद्देशाने गेल्या सहा महिन्यांपासून देशाटन करत असलेले डॉ….

Read More

शेतकऱ्यांसाठी माती तपासणीचे ॲप लाँच:बॅटमॅन चित्रपट अभिनेता जॉन नोलन यांचे निधन; 13 एप्रिलच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. केंद्रीय मंत्री गडकरी उन्नत कृषी महोत्सवाचा समारोप करतील 13 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात 3 दिवसीय उन्नत कृषी महोत्सवाचा समारोप करतील. कृषी महोत्सवात ॲप आणि प्लॅटफॉर्म देखील लॉन्च करण्यात आले सॉइल (मृदा) मोबाईल…

Read More

पळसखेडमध्ये बिबट्याचा हल्ला, वासरू ठार:सलग दुसऱ्या हल्ल्याने शेतकरी भयभीत; वनविभागाकडे कारवाईची मागणी

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पळसखेड शिवारात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोमवारी मध्यरात्री बिबट्याने शेतात घुसून एका वासरावर हल्ला करत त्याला ठार केले. ही घटना मंगळवारी, १३ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. नुकसानग्रस्त शेतकरी बाबराव पवार यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांचे शेत गावाच्या हद्दीतच आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याने गोठ्याजवळ…

Read More

प्रतिभा चाकणकरांनी खोटे बोलून हात झटकले:KYC केलेले खाते बनावट कसे असू शकते? दमानियांचा सवाल; कॉल रेकॉर्ड्सचा डाटा सादर

नाशिकच्या बहुचर्चित अशोक खरात फसवणूक प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना चाकणकर यांनी “खाती बनावट असून सह्या देखील खोट्या आहेत” असा दावा केला होता. प्रतिभा चाकणकर यांच्या दाव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. “KYC केलेले खाते कधीही बनावट असू शकत नाही,” असे सांगत दमानिया…

Read More

मराठा साम्राज्याचा नकाशा पुनर्स्थापित करण्याची मागणी:युवासेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन

इयत्ता ८ वीच्या एनसीईआरटी इतिहास पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याचा आरोप करत तो तात्काळ पुनर्स्थापित करावा, अशी मागणी युवा सेना, कॉलेज कक्ष मराठवाड्याचे पदाधिकारी निखिल काकडे यांनी केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले. रविवारी (दि. १२) संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या खासदार शिंदे यांची भेट घेऊन काकडे यांनी ही बाब निदर्शनास…

Read More

Bihar New CM Announcement Tomorrow 4 PM; Security Tightened at Samrat Chaudharys Residence

Marathi News National Bihar New CM Announcement Tomorrow 4 PM; Security Tightened At Samrat Chaudharys Residence पाटणा41 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेसाठी तयारी वेगाने सुरू झाली आहे. शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांचे सचिव गोपाल मीणा यांनी सोमवारी पाटणाचे DM, SP, SSP यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. लोकभवनमध्ये झालेल्या या बैठकीत शपथविधी सोहळ्याच्या तयारीबाबत माहिती देण्यात…

Read More

Godavari to Narmada Yatra Logo Inaugurated; Water Management Fortnight from April 15

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयांतीच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. . जलसंपदा विभागाने जल व्यवस्थापन पंधरवडा दि.१५ एप्रिल पासून केले आहे.याचाच एक भाग म्हणून गोदा ते नर्मदा जल यात्रेची संकल्पना जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवीं…

Read More

रेशन दुकानदारांचा धान्य उचलण्यास नकार:परवाने निलंबित केल्याच्या निषेधार्थ निर्णय, अमरावतीतील 17 लाख नागरिकांच्या स्वस्त धान्याचा प्रश्न गंभीर

अमरावती जिल्ह्यात मे महिन्यापासून रेशन दुकानदारांनी स्वस्त धान्याची उचल व वितरण करण्यास नकार दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे १७ लाख नागरिकांच्या स्वस्त धान्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यात अंत्योदय योजनेचे १ लाख २९ हजार ४६६ कार्डधारक आणि प्राधान्य गटातील १५ लाख ५६ हजार १६ लाभार्थी समाविष्ट आहेत. गेल्या पंधरा दिवसांत जिल्हा प्रशासनाने काही रेशन दुकानदारांचे…

Read More