Headlines

Admin

पाणी पेटले!‎:उमरी, गुडधीवासीय आक्रमक, आंदाेलनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पुढाकार‎

प्रतिनिधी | अकोला ग्रामीण भागाप्रमाणेच आता शहरातील पिण्याच्या पाण्याचा मुद्दा पेटला असून शुक्रवारी हद्दवाढ भागातील नागरिकांनी भरउन्हात रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. २०-२५ दिवसांनीही पाणीपुरवठा होत नसून टँकरही नियमित येत नसल्याचे म्हणत महिलांनी महापालिकेच्या अभियंत्यांना धारेवर धरले. महिलांनी उन्हातच तीन ठिकाणी नादुरुस्त असलेल्या हॅन्डपंपपर्यंत अभियंत्यांनाही भर उन्हात पायी फिरवले. हॅन्डपंपांत पाइपच नसल्याने त्यातून पाणी आले नाही….

Read More

कॉकरोच जनता पक्षाचे इंस्टाग्राम खाते हॅक:पक्षाने X वर लिहिले – ॲक्सेस करू शकत नाही; फॉलोअर्सची संख्या 2 कोटी 17 लाख झाली

कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने शनिवारी सकाळी 8.25 वाजता एक्स पोस्टमध्ये लिहिले की, त्याचे इंस्टाग्राम खाते हॅक झाले आहे. पार्टीला ते ॲक्सेस करता येत नाहीये. इंस्टाग्रामवर CJP चे फॉलोअर्स आता 2 कोटी 17 लाख झाले आहेत. पार्टीच्या X वरही फॉलोअर्सची संख्या 1 लाख 93 हजार झाली आहे. दरम्यान, पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी दावा…

Read More

44.8 अंश सेल्सियस तापमानात रस्त्यावर बसून ग्रामस्थांचे विजेसाठी ठिय्या आंदोलन:वीज समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची सावरगाव परिसरात मागणी‎

पातूर तालुक्यातील सावरगाव तांडा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वीज समस्यांमुळे ग्रामस्थ आणि शेतकरी संतप्त झाले असून विविध मागण्यांसाठी नागरिकांनी शुक्रवारी भर उन्हात रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आणखी . ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठ्याची समस्या आहे. डीपीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून सोमवारी झालेल्या खरीप नियोजन आढावा बैठकतही लोकप्रतिनिधींनी…

Read More

उन्हाळ्यात 220 आगीच्या घटना; शहरात केवळ 4 अग्निशमन केंद्र:इमारती 16 माळ्यांच्या, शिडी चार ते पाच माळ्यांपर्यंत पोहोचेल इतकीच‎

शहराची लोकसंख्या, इमारती, घरे, दुकाने, बाजारांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून आगीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सध्या तर सूर्य आग ओकत असल्याने शहर जणू आगीच्या उंबरठ्यावरच उभे आहे की, काय असे वाटत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात २०० हून अधिक लहान, मोठ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. तसेच शहरात बहुमजली इमारतींचीही संख्या वाढत आहे. अशात महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाकडे…

Read More

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उल्हासनगरात मोठा धक्का:जात प्रमाणपत्र अवैध ठरलं; विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद रद्द

उल्हासनगर महानगरपालिका राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. उल्हासनगर महानगरपालिकेतील नगरसेवक विकी सिंग लबाना यांचे नगरसेवक पद अधिकृतपणे रद्द करण्यात आले आहे. जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, नाशिक यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या निर्णयामुळे उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विकी सिंग…

Read More

Pahalgam attack was carried out by army’s ‘lame’, NIA chargesheet… expressed joy by firing in the air

Marathi News National Pahalgam Attack Was Carried Out By Army’s ‘lame’, NIA Chargesheet… Expressed Joy By Firing In The Air नवी दिल्ली/श्रीनगर3 तासांपूर्वी कॉपी लिंक पहलगामला गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता. एनआयएच्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे की, या हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी सैफुल्लाह ऊर्फ सैफुल्लाह साजिद जट्ट ऊर्फ लंगडा होता….

Read More

वैज्ञानिक पुरावे न्यायालयीन प्रक्रियेत विश्वासार्ह:पोलिसांना तपासाचे धडे, बदलत्या गुन्ह्याच्या स्वरुपानुसार तपासाची पद्धत अपग्रेड‎

गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी, पोलिस विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अलीकडे गुन्ह्यांचे स्वरुप बदलले आहेत. इंटरनेट, मोबाईल, सोशल मिडीया, डिजीटल व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज या सर्व बाबींचे तपास . शहरातील विद्याभारती महाविद्यालयाच्या परिसरात २१ मे रोजी ग्रामिण पोलीस विभागाच्यावतीने एका विशेष ‘फॉरेन्सिक कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. आधुनिक काळातील गुन्ह्यांचे…

Read More

इम्तियाज अली 'रॉकस्टार'चा सिक्वेल बनवणार नाहीत:म्हटले – ज्याला आवडेल त्याने बनवावा, आगामी चित्रपट 'मैं वापस आऊंगा'

इम्तियाज अली ‘रॉकस्टार’चा सिक्वेल बनवणार नाहीत, पण त्यांच्या आगामी ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटात पुन्हा एकदा अपूर्ण प्रेम, दुरावा आणि परत येण्याची ओढ पाहायला मिळेल. दिलजीत दोसांझ, शर्वरी, वेदांग रैना आणि नसीरुद्दीन शाह अभिनीत हा चित्रपट केवळ एक प्रेमकथा नाही, तर आठवणी, स्थलांतर आणि भावनिक तुटलेपणाची कथा आहे. दैनिक भास्करशी खास बातचीत करताना इम्तियाज अली…

Read More

पाण्याच्या शोधामध्ये व्याकुळलेल्या हरणाच्या पिल्लावर कुत्र्यांचा हल्ला:वन विभागाचे अधिकारी आलेच नाही, प्राणीमित्रांनीच नेले वन कार्यालयात‎

तिवसा तालुक्यातील गुरुदेव नगर परिसरात शुक्रवारी २२ रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास वाढत्या उष्णतेमुळे व पाण्याच्या शोधात जंगल परिसरातून बाहेर पडलेल्या एका हरणाच्या पिल्लावर भटक्या कुत्र्यांच्या कळपाने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना गुरुदेव नगर येथील पाण्याच्या टाकीमागील भागात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे भटकंती करत असलेल्या हरणाच्या पिल्लाला कुत्र्यांच्या कळपाने घेरले…

Read More

लाडकी बहीण बंद करा, शेतकऱ्यांना पैसे द्या:सदावर्तेंची मागणी; म्हणाले- मराठा महामंडळाला 150 कोटी दिले इतरांना 15 हजार कोटी द्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत मोठी मागणी केली आहे. राज्यात शेतकरी, शेतमजूर आणि अल्पभूधारक आर्थिक अडचणीत असताना सरकारने प्राधान्यक्रम बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. पैशांची कमतरता असेल तर लाडकी बहीण योजना बंद करा, पण शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्या, अशी थेट मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली….

Read More