Headlines

गावाच्या सर्वंकष विकासासाठी मोरणा नदी स्वच्छता अभियानाचा श्रीगणेशा:ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन; पर्यावरण संवर्धनाचा केला निर्धार‎

“स्वच्छ नदी, हरित भविष्य व समृद्ध गाव’ या संकल्पनेवर आधारित चांदूर येथे प्रथमच गावकऱ्यांच्या श्रमदानावर आधारित मोरणा नदी स्वच्छता अभियानाचा रविवारी श्रीगणेशा झाला. या अभियानात संपूर्ण गाव, स्वयंसेवी संस्था, संघटना सहभागी होऊन नदी परिसर स्वच्छ करणार अ . जिल्ह्यात मोर्णा नदी ही एक प्रमुख नदी मानली जाते. चांदूर परिसरातून ती पुढे जाते. मात्र अलीकडे या…

Read More

जनगणनेच्या कार्यातील शिक्षकाचा मृत्यू:विमाकवच लागू करण्यात यावे, शिक्षक संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; कुटुंबाला अर्थसाहाय्य आवश्यक‎

जनगणनेचे राष्ट्रीय कार्य करताना शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. हे कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना विमा कवच लागू करण्यात यावे. अशी मागणी जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी तथा जनगणना अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. अ . जनगणना राष्ट्रीय कार्य आहे. नागरिकांनी दिलेल्या अचूक माहितीवर पुढील १० वर्षांसाठी जिल्ह्याच्या शाळा, दवाखाने, रस्ते, पाणीपुरवठा योजना, रेशन…

Read More

पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन:कुटासा-पातोंड्यातील प्रश्नावर काँग्रेस आक्रमक‎

तालुक्यातील कुटासा व पातोंडा परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता कपिल ढोके यांच्या नेतृत्वात एमजेपीचे उपअभियंता निखिल राऊत यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून कुटासा व पातोंडा येथील…

Read More

व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण हाच महासत्तेचा मार्ग- खासदार डॉ.बोंडे:‘मल्टीपर्पज फाउंडेशन’तर्फे 10 वी आणि 12 वीच्या गुणवंतांचा गौरव‎

“देशाचा विकास करायचा असेल तर सर्वात आधी तरुणांचे चारित्र्य आणि व्यक्ती निर्माण होणे गरजेचे आहे. ‘व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण’ हाच भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचा एकमेव मार्ग आहे. जेव्हा या देशातील युवा पिढी सक्षम, सुशिक्षित आणि राष्ट्रप्रेमाने प्रेरित होईल, तेव्हाच समर्थ युवा, समर्थ भारत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते…

Read More

25 वर्षांनंतरही सोयाबीन पिकाला सक्षम पर्याय मिळेना:मका, तुरीचे क्षेत्र वाढणार, खरीप पेरणीपूर्वीच अमरावतीच्या बळीराजासमोर आव्हानांचा डोंगर‎

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनमधून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कपाशीचीही स्थिती काहीशी अशीच आहे. परिणामी, यंदा जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत . जिल्ह्यात गेल्या २५ ते २६ वर्षांपासून खरीप हंगामात मुख्यतः सोयाबीन आणि कपाशी हीच दोन पिके घेतली जात आहेत. या…

Read More

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाबाबत माळशिरसमधील नेत्यांच्या भूमिका स्पष्ट:शेतकरी संघटना, राष्ट्रवादीचे खासदार मोहिते- पाटील विरोधात तर भाजप समर्थक

. माळशिरस तालुक्यातून जाणाऱ्या बहुचर्चित अशा नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाबाबत गेली महिनाभर बाधित समर्थक व विरोधक शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. त्यावर जवळपास दोन महिन्यांनी तालुक्यातील भाजप नेतृत्वाने समर्थनार्थ तर राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी भूमिका जाहीरपणे स्पष्ट केली आहे. माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथे भाजपने तर पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार पक्ष) एकाच दिवशी आपली भूमिका…

Read More

इंधन टंचाईच्या मुळाशी तेल कंपन्यांचे पुरवठा धोरण:नागापूर, पानेवाडीत शेतकरी, वाहनधारक, पंपचालक त्रस्त; सरपंच राजाभाऊ पवार यांची उपाययोजनेची मागणी‎

मनमाड-नांदगाव तालुक्यासह ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी पेट्रोल-डिझेल टंचाईचा प्रश्न ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर गंभीर बनत असून, या टंचाईच्या मुळाशी केवळ ग्राहकांची वाढलेली मागणी नसून, तेल कंपन्यांचे पुरवठा धोरण आणि ग्रामीण भागाकडे होणारे दुर्लक्ष कारणीभ . राज्यातील इंधन टंचाईबाबत अनेक भागांत पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाल्याचे वृत्त रोजच समोर येत आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने ग्रामीण…

Read More

लामनगावातील काळेआणि मालोदे वस्तीकरांचे आमरण उपोषण मागे:मंगळवारी रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन, 40 वर्षांचा संघर्ष सुटला‎

तालुक्यातील लामनगाव येथील काळे व मालोदे वस्तीवरील नागरिकांचे ४० वर्षांपासून प्रलंबित हक्काच्या रस्त्यासाठीचे आमरण उपोषण मंगळवारी सुटले. आमदार प्रशांत बंब यांच्या हस्तक्षेपानंतर तहसील प्रशासनाने मंगळवारी सकाळी रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. सोमवारी खुलताबाद तहसील कार्यालयासमोर आंदोलन झाले. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले. ४० हून अधिक नागरिक उपस्थित…

Read More

शेततळ्यातील पाणी पाहण्याचा मोह बेतला जिवावर:गावामध्ये हळहळ, खुल्ताबाद तालुक्यातील धामणगाव तांडा येथील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू‎

शेततळ्यात साचलेले पाणी पाहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलाचा पाय घसरला. तो खोल पाण्यात पडला. त्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना खुलताबाद तालुक्यातील धामणगाव तांडा येथे सोमवारी दुपारी घडली. मयुर प्रभू राठोड असे मृत विद् . सोमवारी दुपारी मयूर हा आपल्या चार ते पाच मित्रांसोबत गावालगतच्या डोंगर परिसरात करवंदे खाण्यासाठी गेला होता….

Read More

भोंदू अशोक खरातची 13.92 कोटींची रोकड, फार्महाऊस, मर्सिडीज कार जप्त:26 मेपर्यंत ईडी कोठडीत, राहाता आणि अहिल्यानगर येथील गुन्हेही जोडले

स्वतःला देवाचा अवतार सांगून आणि काळ्या जादूची भीती दाखवून भाविकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोककुमार एकनाथ खरात उर्फ “कॅप्टन” याला अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली असून, सध्या तो २६ मे २०२६ पर्यंत ७ दिवसांच्या ईडी कोठडीत आहे. ईडी . तपासाची व्याप्ती वाढवत शिर्डी, राहता आणि अहिल्यानगर येथील गुन्हेही यात जोडण्यात आले. या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा…

Read More