Headlines

रस्त्यांवरील कळपांमुळे अपघातात मोठी वाढ:मोर्शीत मोकाट जनावरांनी घातला हैदोस : नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता‎

शहराच्या मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. काही वर्षांपूर्वी येथे मोठा अपघातसुद्धा घडला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला, मध्यभागी, जनावरांचे कळप बसून राहत असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. शहरातील बसस्थानक परिसर, सिंभोरा चौक, जयस्तंभ चौक, जुने बसस्थानक, महामार्ग, मुख्य भाजी बाजार, अशा मध्यवर्ती भागांत जणू काही जनावरांचेच साम्राज्य आहे. त्यामुळे वाहनचालकांना…

Read More

‘पंढरपूर कॉरिडॉर’मुळे बाधित निवासी, व्यापारी, भाडेकरुंना भूसंपादन मोबदला:लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्याने नगरसेवकांच्या तक्रारी‎

“पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कोणत्याही नागरिकावर प्रशासन अन्याय होऊ देणार नाही. बाधित निवासी मालमत्ताधारक, व्यापारी मालमत्ताधारक आणि व्यावसायिक भाडेकरु असा तिहेरी लाभ देण्यात येणार आहे. नागरिकांच्या सर्व शंकांचे निरसन करून आणि त्यांचे . पंढरपूर नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके, मुख्याधिकारी महेश रोकडे आणि सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत गुरुवारी पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाचे…

Read More

सोशल मीडियाचा “डिजिटल ट्रॅप” करून शेतकऱ्यांची कोंडी:घोडेगावात 4 गोण्यांना “सोन्याचा भाव’ दाखवून शेकडो क्विंटल कांदा पडत्या भावात लुटला

सोशल मीडिया लाईव्हचा “डिजिटल ट्रॅप’ रचून घोडेगाव उपआवाारात केवळ ४ गोण्यांना ४,२०० रुपयांचा सोन्याचा भाव दाखवून खोटी हवा करण्यात आली. हे आमिष पाहून शेतकऱ्यांनी आवक वाढवताच, त्यांचा शेकडो क्विंटल कांदा पडत्या भावात लुटल्याचा पर्दाफाश झाला आहे. लिलावात . बाजार समित्यांमधील लिलावाचे व्हिडिओ सोशल मीडियावर तातडीने लाईव्ह केले जातात. घोडेगावच्या या ४,२०० रुपयांच्या दराचा व्हिडिओही वाऱ्यासारखा…

Read More

तीस दिंड्या अन् हजारो वारकऱ्यांसह ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याला सुरुवात:नेवाशातून पालखी सोहळा मार्गस्थ, नेवासेत पहिला रिंगण सोहळा‎

संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पायी पालखी दिंडीचे बुधवारी पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. शासनाची अधिकृत मान्यता मिळाल्यानंतरचा हा पहिलाच पालख . दिंडीचे नेतृत्व ज्ञानेश्वर मंदिराचे देविदास महाराज म्हस्के, ह.भ.प. रामभाऊ राऊत आणि राम महाराज झिंजुरके यांनी केले. प्रस्थानापूर्वी माऊलींच्या पादुकांचे व पैस खांबाचे पूजन भास्करगिरीजी…

Read More

गैरव्यवहाराच्या मुद्द्यांनी चांदवडची सभा वादळी:शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांना भाजपमधील काही नगरसेवकांचाही पाठिंबा‎

नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष वैभव बागुल यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली. तब्बल पाच तास चाललेली ही सभा शिवसेना नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या भंगाराच्या कथित गैरव्यवहारासह घनकचरा व्यवस्थापनातील अनियमिततेच्या प्रश्नांवरुन गाजली. या मुद्द्यांवर भाजपातील काही नगरसेवकांनीही पाठिंबा दिल्याने या मुद्यांवर उत्तरे देताना प्रशासनाला विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले. सभेत विविध ६५ विषयांवर चर्चा होऊन…

Read More

लासूरगावच्या शिवना नदीवरील पुलावर खड्डे, पाणी तुंबल्यामुळे अपघाताचा धोका:शिवना नदीच्या पुलावरील लोखंडी कठडे तुटले, तात्काळ दुरुस्तीची मागणी‎

लासूरगाव (ता. वैजापूर) येथील शिवना नदीवरील पुलाची अत्यंत दुरवस्था झाली असून, पुलावर पडलेले खड्डे आणि तुटलेले लोखंडी कठडे यांमुळे प्रवास जीवघेणा ठरत आहे. काही दिवसांपूर्वी शिवना नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलावरून गेल्याने पुलाची अवस्था अत्यंत वाईट झाल . शिवना नदीवरील पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. सार्वजनिक…

Read More

जायकवाडीत 30 टक्के पाणीसाठा:संभाजीनगरला महिनाभर पुरेल इतक्या पाण्याची 8 तासांत आवक‎, नाशिकसह वरच्या भागात मुसळधार पावसामुळे विसर्ग

नाशिक जिल्हा आणि जायकवाडी धरणाच्या वरील पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणात गुरुवारी दिवसभरात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. अवघ्या आठ तासांमध्ये धरणाच्या जिवंत पाणीसाठ्यात एका टक्क्याची वाढ झाली असून, या वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याची महिनाभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. दोन्ही जिल्ह्यांना महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा ८ तासांत जमा झाल्याची माहिती…

Read More

गल्लेबोरगाव ते टाकळी, बोरसर रस्त्यावर खड्डे:वाहनधारक त्रस्त, ऐन पावसाळ्यामध्ये चाळीस गावांची वाहतूक व्यवस्था ठप्प‎

तालुक्यातील गल्लेबोरगाव ते टाकळी आणि टाकळी ते बोरसर हा रस्ता या भागातील ४० गावांची मुख्य दळणवळण वाहिनी आहे. मात्र, सध्या या रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले असून, हा रस्ता प्रवाशांसाठी एक यातनाघर बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना दररोज छोटे-मोठे अपघ . या रस्त्यावर २०१३ मध्ये गल्लेबोरगाव फाटा ते अंतापूर २ किमी आणि २०१४-१५ मध्ये अंतापूर…

Read More

संभाजीनगरचा महेश कुंभार मोशीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकला:चमत्कार घडावा अन् माझा भाऊ जिवंत असावा; संतोष कुंभारची भावना

मोशीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली महेश कुंभार अडकला आहे. ३२ वर्षीय महेश मूळचा छत्रपती संभाजीनगरचा. एमबीएचं शिक्षण घेतल्यावर तो वेस्ट एनर्जी प्रकल्पात वर्षभरापासून एचआर म्हणून नोकरीस लागला. दुर्घटनेत महेश इमारतीत अडकल्याचे त्याच्या कुटुंबीयांना मध्यरात् . मात्र, तो होऊ शकला नाही. त्यानंतर महेशचा भाऊ संतोष कुंभार तातडीने घटनास्थळी पोहोचला. आपला भाऊ सुरक्षित असेल, या विचारात तो आला, पण…

Read More

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यामध्ये रुग्णालयांत "पोर्टेबल एमआरआय’:मंत्री हसन मुश्रीफ यांची विधान परिषदेत माहिती

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पोर्टेबल एमआरआय मशीन उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत दिले. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी अर्ध्या तासाच्या चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. या सुविधेच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या वैद्यकीय आणि शिक्षण…

Read More