Headlines

मुंबईच्या समुद्राची 'हायटेक' स्वच्छता:कचरा हटवण्यासाठी BMC कडून मानवरहित बोटी; दररोज 80-90 किलो कचरा होतो गोळा

मुंबईकरांचा अभिमान आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणाऱ्या समुद्रात वाढलेला कचरा हटवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत गेटवे ऑफ इंडिया आणि बढवार पार्क येथील सागरी किनारे स्वच्छ करण्यासाठी दोन मानवरहित इलेक्ट्रिक बोटी तैनात करण्यात आल्या असून, या अत्याधुनिक बोटींच्या मदतीने समुद्रातील अंदाजे 80 ते 90 किलोग्रॅम तरंगता कचरा…

Read More

हिंगोलीत दारूच्या नशेत दोन तरुणांचा मृत्यू:एकाचा कालव्यात बुडून तर दुसऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली जिल्ह्यात दारुच्या नशेत दोन वेगळ्या घटनेमध्ये एकाने गळफास घेऊन तर एकाचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कळमनुरी व कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 20 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कलगाव येथील अरविंद वाघमारे (35) हा कळमनुरी तालु्क्यातील सुकळी वळण शिवारात नातेवाईकांकडे गेला होता.यावेळी…

Read More

"टेक फेस्ट'मध्ये विद्यार्थ्यांकडून कोडिंग, वक्तृत्व व सर्जनशीलतेचे उत्कृष्ट प्रदर्शन:डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात महोत्सव उत्साहात‎

विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत आयोजित ‘टेक फेस्ट २०२६’ हा दोन दिवसीय तांत्रिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आयोजित या महोत्सवाची थीम “अवेकिंग द इंटेलिजन्स विदिन द मशीन’ अशी होती. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी कोडिंग, सादरीकरण, वक्तृत्व व सर्जनशीलतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले….

Read More

कुर्डुवाडी पालिकेला वर्षभरापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळेना:कारभार ”प्रभारी”वर असल्याने धोरणात्मक निर्णय रखडले

कुर्डुवाडी नगरपालिकेचा कारभार गेल्या सुमारे एका वर्षापासून कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांविना सुरू असल्याने शहराच्या विकासाला जणू ब्रेक लागला आहे. सध्या पालिकेचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू असल्याने धोरणात्मक निर्णय घेण्यास मर्यादा येत असून, याचा थ . नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्याधिकारी हे अत्यंत महत्त्वाचे पद असते. शहराचे आर्थिक नियोजन, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्याचे काम…

Read More

Latur Pediatrician Dr. Manoj Shirure Arrested in NEET 2026 Paper Leak

देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे यांना अटक केली आहे. स्वतःच्या मुलाला परीक्षेत फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी आरोपी शिवराज मोटेगावकरकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा गं . डॉ. मनोज शिरुरे हे लातूरमधील जुना औसा रोड परिसरातील सिद्धिविनायक बाल रुग्णालयाचे संचालक आहेत. सीबीआयचे पथक रविवारीपासून लातूरमध्ये तळ ठोकून…

Read More

Connect the connection across the railway line to the city, Anjangaon’s Yuva Swabhiman Party appeals to Mahavitaran, demands immediate action

शहरातील रेल्वे लाईन पलीकडील भागाचा वीज पुरवठा ग्रामीण वाहिनीवरून काढून तो तात्काळ अंजनगाव शहराच्या मुख्य वीज वाहिनीला जोडण्यात यावा, या मागणीसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. . युवा स्वाभिमान पार्टीचे तालुका संघटक निलेश देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. अंजनगाव सुर्जी शहरातील रेल्वे लाईन पलीकडचा भाग हा तांत्रिकदृष्ट्या शहरातच…

Read More

आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे:विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे निर्देश

पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात. पूरग्रस्त, संपर्क तुटणाऱ्या गावांत तसेच आदिवासी क्षेत्रातील दुर्गम भागांत तत्काळ मदत पोहोचेल. यादृष्टीने प्रभावी नियोजन करावे. यासाठी सर्व स्तरांवरील संपर्क यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि बचाव पथके २४ तास कार्यान्वित ठेवून जिल्हा प्रशासनाने नेहमी सतर्क राहावे. असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी…

Read More

लोकसहभागातून ‘पंचशतावरी जलसंवर्धन प्रकल्प’:80 फूट पाषाण विहिरीत पाणी, अप्रुका नदीवर नवा प्रयोग, परिसरातील विहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ‎

वाढेगाव माणगंगा भ्रमणसेवा संस्था वाढेगाव व श्री बृहत भारत समाज सेवा संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तसेच मेडशिंगी व वाढेगावचे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने लोकसहभागातून सन २०२५ मध्ये ‘जागतिक जलसंवर्धन पं . सन २०२५ मध्ये जलसंवर्धन पंधरवड्यानिमित्त माणगंगा भ्रमणसेवा संस्थेने एक प्रयोग हाती घेऊन अप्रुका नदीवर जि.प. सदस्य अतुल पवार यांच्या…

Read More

कोर्टीत रास्ता रोको करताच वीजपुरवठा सुरळीत:आंदोलन दडपण्याचा प्रयत्न फसला; तातडीने सिंगल फेज सुरू

कोर्टी (ता. पंढरपूर) परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून सिंगल फेज वीज मिळत नाही. थ्रीफेज विजही रोटेशन पद्धतीने दिवसा न मिळता फक्त रात्रीचाच वेळ दिल्याने शेतकरी, नागरिक, विद्यार्थ्यांचे हाल होत होते. याबाबत वेळोवेळी मागणी करूनही वीज वितरणकडून प्रतिसाद मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी पंढरपूर-कराड मार्गावर कोर्टी महादेव मंदिराजवळ रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर वीज वितरणकडून सिंगल फेज वीजपुरवठा…

Read More

शिवन्यात दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; रस्त्याच्या कडेलाच टाकतात कचरा:कचरामुक्तीच्या केवळ घोषणा, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी‎

स्वच्छ भारत अभियान (टप्पा दोन) अंतर्गत गाव हागणदारीमुक्त व कचरामुक्त करण्याच्या वल्गना एकीकडे शासन पातळीवर केल्या जात असताना, प्रत्यक्षात सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे गावात प्रवेश करताना नाकाला रुमाल बांधून प्रवेश करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला . ग्रामपंचायत आवारात साचलेला कचरा, गल्लोगल्ली तुंबलेल्या गटारी, उखडलेले रस्ते, तुटलेले ढापे आणि नळाला येणारे अशुद्ध पाणी यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या…

Read More