Headlines

65 वर्षांचा हिशोब द्या, नौटंकी बंद करा:जातनिहाय जनगणनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर घणाघात

सध्या देशभरात आणि राज्यात ‘जातनिहाय जनगणने’च्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेससह विरोधकांकडून सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात असतानाच, आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. “काँग्रेसने सलग ६५ वर्षे देशावर राज्य केले, मग तेव्हा त्यांनी जातनिहाय जनगणना का केली नाही? आधी त्या ६५ वर्षांचा हिशोब द्या आणि आता सुरू…

Read More

Sandeep Deshpande Slams CM Devendra Fadanavis Over Missing Link Landslide

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने विरोधकांनी महायुती सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पडझडीसाठी ‘निसर्गाचे चक्र’ बदलल्याचे कारण दिले होते. आता महाराष्ट्र नवनिर्म . ज्यांना टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानला निघून जावे संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर सरकारची खिल्ली उडवली. “मिसिंग लिंकवर दरड कोसळली त्याला नेहरूच…

Read More

रुग्ण बरे करणाऱ्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात:परिषदेत मंथन, डॉ. पचलोरे फाउंडेशनतर्फे ‘हीलिंग द हीलर्स'' आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन‎

डॉ. पचलोरे फाउंडेशनच्या वेलनेस अँड हेल्थ ऑर्बिटने, एम्स नागपूर आणि एम्स रायपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मध्य भारतातील आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी ‘हीलिंग द हीलर्स’ या विषयावर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले होते. या कार्यशाळेने वैद्यकीय व्यावसायिकांना आत्मचिंतन करण्याची संधी दिली. यामध्ये करुणा थकवा इतरांची काळजी घेण्यामुळे येणारा मानसिक थकवा आणि बर्नआऊट (कामाच्या तणावामुळे निर्माण होणारी स्थिती)…

Read More

Ketan Agrawal Murder: Sia-Chetan Secret Marriage Claim

व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप विवाह केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दोघांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि . 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून ढकलून केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात केतनची होणारी…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर:नर्मदा प्रकल्पावरील महत्त्वाच्या बैठकीला उपस्थिती, मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरू

राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर लक्ष ठेवत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकींना ते उपस्थित राहणार असून, विशेषतः नर्मदा प्रकल्पासंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत ते सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाच वाजता नर्मदा प्रकल्पाबाबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहतील. याशिवाय दिल्ली…

Read More

माहेश्वरी महिला संघटनेची महेश नवमी; जयघोषांसह शोभायात्रा:”संपूर्ण नारी”त 16 स्पर्धक सहभागी; वादविवाद स्पर्धेचेही आयोजन‎

माहेश्वरी महिला संघटनेतर्फे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली . अकोला तालुक्यात भगवान महेशची स्थापना करून आरती करण्यात आली. या उपक्रमात जिल्हा स्त्री रुग्णालयात २५० रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे “स . सांस्कृतिक कार्यक्रमात ७५ कलाकारांनी सादरीकरण केले. योग दिनानिमित्त १५० लोकांनी सहभाग नोंदवला. “हॅप्पी स्ट्रीट’चा आनंद घेतला. खेळ, वृक्षारोपण, मुलांनी…

Read More

भूमी अभिलेखच्या कारभाराविरुद्ध तीन महिलांचे उपोषण:न्यायालयीन प्रकरण सुरू असताना कर्मचाऱ्यांनी परस्पर केली मोजणी‎

येथील उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयातील कथित भ्रष्ट व वादग्रस्त कारभाराला कंटाळून अखेर तीन महिलांनी सोमवारपासून (दि.६) कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शुभांगी प्रवीण ठाकरे, राजकन्या साहेबराव ठाकरे व शोभाबाई भुजंगराव बरडे अशी उपोषणास बसलेल्या महिलांची नावे आहेत. भूमी अभिलेखच्या इतिहासात तीन महिलांनी एकत्र येत आमरण उपोषणाचे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ असल्याने परिसरात खळबळ…

Read More

शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी खंबीरपणे शिक्षकांच्या पाठीशी राहीन:आदर्श शिक्षक, शाळा पुरस्कार वितरणप्रसंगी माजी आ. सावंत यांचे प्रतिपादन‎

“शिक्षण हे सर्व विकासाचे मूळ आहे. समाजाला दिशा देण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळे त्यांच्या रास्त मागण्यांसाठी आणि हक्कासाठी लढणे ही आपली जबाबदारी आहे. जुनी पेन्शन योजना, टीईटी सक्ती आणि टप्पा अनुदान यासारख्या प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढण्यासा . ​या वेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले, मी आमदार असताना शिक्षण क्षेत्रातील असंख्य जटील प्रश्न लोकशाही व…

Read More

गौडगाव मंडळात खरिपाची 70 टक्के पेरणी:अद्रा नक्षत्राने शेतकऱ्यांना तारले, दमदार पावसाची प्रतीक्षा,दोन दिवस संततधारमुळे बळीराजा सुखावला

. बार्शी तालुक्यात आर्द्रा नक्षत्रातील पावसाने ने हजेरी लावली असून शेतकऱ्यांना खरीप पेरणीची सुरुवात करून दिली आहे. गौडगाव मंडळामध्ये पेरणीयोग्य, पाऊस झाला आहे. मागील चार दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने खरीप पेरणीला सुरुवात झाली आहे. जूनअखेरपर्यंत पावसाची गौडगाव मंडळात ९८ मिलिमीटर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीची लगबग सुरू केली आहे. यावर्षी मृग नक्षत्र जवळपास कोरडेच गेले….

Read More

भंडारदरा 35टक्के भरले, मुळा धरणात यंदा प्रथमच नवीन पाण्याची आवक:भंडारदऱ्यात 24 तासांत 400 दलघफू नवे पाणी, हरिश्चंद्रगड परिसर जलमय

जून महिना कोरडा गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या बळीराजाची आणि अकोलेकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यासह संपूर्ण अकोले तालुक्यात शनिवारपासून पावसाने धुवाधार ‘बॅटिंग’ सुरू केली आहे. सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत घाटघर आणि रतनवाड . पाऊस असाच कोसळत राहिल्यास मंगळवारपर्यंत धरणाचा साठा ५ हजार दलघफूटांचा टप्पा ओलांडेल. दरम्यान, भंडारदऱ्याच्या जलविद्युत प्रकल्पातून २६९७ क्युसेक्स वेगाने निळवंडे धरणात…

Read More