Headlines

पालघर जिल्हा मलेरियामुक्त करणार:विद्यार्थ्यांना मलेरिया योद्धा बनवण्याची मोहीम, आरोग्य आणि हिवताप विभाग ‘ॲक्शन मोड’वर

पालघरः पालघर जिल्ह्यात मलेरिया रुग्णांचे प्रमाण कमी होत असले, तरी अजूनही मलेरियाला हद्दपार करण्याचे आव्हान आरोग्य विभाग तसेच हिवताप विभागासमोर आहे. हे आव्हान या दोन्ही विभागांनी आता स्वीकारले असून मलेरिया हद्दपार करण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मलेरिया योद्धा बनवण्यात येणार आहे. जगभर २५ एप्रिल रोजी हिवताप दिन साजरा करण्यात…

Read More

काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर तिखट हल्ला:सपकाळ म्हणाले – ढोंगी बागेश्वरला संत परंपरेशी जोडताना फडणवीसांना लाज वाटली पाहिजे

धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे राज्याच्या राजकारणात संतप्त पडसाद उमटत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ढोंगी बागेश्वर बाबाला महाराष्ट्राच्या संत परंपरेशी जोडताना देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे. त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे. धीरेंद्र…

Read More

अमेरिका आता स्वतःच 'नरक' बनलीये:डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलवरील गोळीबारानंतर प्रियंका चतुर्वेदींचा बोचरा टोला, नेमके काय म्हणाल्या?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मुक्कामाला असलेल्या वॉशिंग्टन डीसी येथील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली असून, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ‘व्हाईट हाऊस करस्पाँडेंट्स डिनर’साठी ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया हॉटेलमध्ये उपस्थित असतानाच बॉलरुमच्या वरच्या मजल्यावर हा गोळीबार झाला. या गोळीबार प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार प्रियंका चतुर्वेदी…

Read More

पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर:आता मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’च्या वापराचा उल्लेख बंधनकारक – मंत्री झिरवाळ

पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रेस्टॉरंटला त्यांच्या मेन्युकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर याबाबत स्पष्ट माहिती द्यावी लागेल. जर पदार्थात नैसर्गिक पनीर, चीजऐवजी ‘चीज ॲनालॉग’ वापरले असेल, तर त्याचा उल्लेख करणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन…

Read More

हिंगोलीत एसटीतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा डल्ला:मालेगाव-बाळापूर प्रवासात 2.80 लाखांचे दागिने लंपास

मालेगाव ते आखाडा बाळापूर मार्गावर बसमध्ये गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी प्रवाशाच्या बॅगमधील 2.80 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 25 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव (जि. वाशीम) येथील गणेश शिंदे हेआखाडा बाळापूर येथील शिक्षक कॉलनीमध्ये राहतात. गावाकडे काम असल्यामुळे शिंदे हे त्यांच्या…

Read More

महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देण्यासाठीच सरकार सत्तेत का?:सत्तेतले लोक बाबांच्या पायाशी लोळण घेतात, म्हणूनच भोंदूंची मस्ती वाढली- विजय वडेट्टीवार

राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देण्यासाठी सत्तेत बसले आहेत काय? असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज कोणापुढे झुकले असते तर स्वराज्य निर्माण झाले नसते. सत्तेत बसलेले लोक या बाबांच्या पायाशी लोळण घेतात, म्हणूनच या भोंदूंची मस्ती वाढली आहे, आणि ते महाराजांचा अपमान करतात, असे…

Read More

लोकप्रतिनिधी कसा नसावा? हे गायकवाड यांनी दाखवून दिले:शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून सत्यजित तांबे यांनी साधला निशाणा

सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता? या वादाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कसा नसावा यावरही चर्चा सुरू करून दिली, असा सनसनीत टोला आमदार सत्यजित तांबे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधताना हाणला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शिर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून…

Read More

पाकिस्तानात 400 ला बियाणे, भारतात 2000 ला विक्री:शेतकरी नेते जावंधियांचे मोदींना पत्र, बियाण्यांच्या किमतीतील तफावतीवर प्रश्न

भारतातील कापूस उत्पादक शेतकरी बियाण्यांच्या किमतीतील मोठ्या तफावतीमुळे अडचणीत आले आहेत. पाकिस्तानात जिथे अधिक प्रगत कापूस बियाणे सुमारे 400 प्रति किलो दराने उपलब्ध आहे, तिथे भारतीय शेतकऱ्यांना त्याच तंत्रज्ञानातील कमी पर्यायासाठी 2000 प्रति किलो मोजावे लागत आहेत. या अन्यायावर शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आवाज उठवला आहे….

Read More

बागेश्वर बाबाविरोधात काँग्रेसचे 'जोडेमारो' आंदोलन:छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानावरून निषेध

छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेसने बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात तीव्र ‘जोडेमारो’ आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात जोरदार निदर्शने केली आणि धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते….

Read More

राघव चड्डांपासून शिंदेंपर्यंत सगळेच ईडीला घाबरून पळाले:भाजपचे बुवा-बाबा इतिहासाची मोडतोड करतायत, मराठीच्या मुद्द्यावर तडजोड नको- संजय राऊत

आपचे काही ऑपरेशन लोटस झालेले नाही. सर्वच पक्षात असे पळून जाणारे लोकं असतात.आमच्याकडून 40 जण पळून गेले शिंदेंच्या नेतृत्वाखाली ते पळपुटेच आहेत ना? शिवाजी महाराज यांच्या राज्यात राहता आणि दिल्लीपुढे गुडघे टेकतात अशा लोकांना काय म्हणणार, सर्वच पक्षात असे पळपुटे लोकं असतात, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, राघव…

Read More