Why Break Parties? Does Maharashtra Need Opposition?
सत्ताधाऱ्यांकडून केवळ पक्ष फोडण्याचे राजकारण सुरू असून, या राजकीय ‘ऑपरेशन्स’च्या नादात महाराष्ट्र आयसीयूमध्ये पोहोचला आहे. राज्याकडे सत्ताधाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याची घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष वसं . सध्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना वसंत मोरे म्हणाले की, सत्ताधारी केवळ ‘ऑपरेशन टायगर’, ‘ऑपरेशन तुतारी’ आणि ‘ऑपरेशन 3.0’ यामध्येच व्यस्त आहेत. त्यांच्याकडे…