Headlines

मोबाइलच्या युगात देश-धर्म-संस्कृतीचे संरक्षण होणे आवश्यक- प्रमोद पोकळे:दासटेकडी येथील सुसंस्कार शिबिरात भजनातून प्रबोधन, मान्यवरांचे मार्गदर्शन‎

“मुलांच्या हातात मोबाइल नाही तर शिस्त द्या आणि गेम नाही तर सुसंस्कार द्या’ या विचाराला अनुसरून तालुक्यातील गुरुकुंज-मोझरी जवळील राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथील श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना केवळ धार्मिक शिक्षणच नव्हे तर जीवन जगण्याची सुयोग्य दिशा व वळण देणारे शास्त्रशुद्ध सुसंस्कार दिले जात आहेत. आज सुसंस्कारांची अत्यंत गरज असून नवपिढीमध्ये सुसंस्कारांसोबतच अध्यात्म, नैतिक…

Read More

अडीच लाखाच्यावर विद्यार्थ्यांना मिळताहेत अध्यात्माविषयी धडे:78 गावांमध्ये श्री गुरुदेव सेवा मंडळाचा तरुण पिढीला घडवण्याचा उपक्रम‎

आजची तरुण पिढी ही वाम मार्गावर न जाता ती संस्कारक्षम व्हावी या दृष्टीने नांदुरा येथील आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी १९८१ पासुन सुसंस्कार शिबिराला सुरुवात केली आहे. केवळ बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून यंदा २० एप्रिल नंतर वेगवेगळ्या तारखांना ७८ गावांमध्ये सुसंस्कार शिबिरे सुरू झाली आहेत या शिबिरामध्ये अडीच…

Read More

5 road works including greenfields to break ground today, boost to trade, tourism and agriculture sectors

. अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक दिवस उजाडणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्या, गुरुवार दि. १४ मे रोजी अक्कलकोट दौऱ्यावर येत असून, त्यांच्या हस्ते तब्बल २७८४ कोटी रुपयांच्या विविध रस्ते व पुलांच्या कामांचे भूमिपूजन होणार आहे. या महामार्गांमुळे अक्कलकोट तालुका राष्ट्रीय स्तरावरील दळणवळण व्यवस्थेशी…

Read More

मोहोळ तालुक्यात खरिपाचा पेरा वाढणार:20 हजार मेट्रिक टन खत पुरवठ्याचे केले नियोजन, मशागतीची कामे युद्धपातळीवर; कृषी विभागाला 30500 हेक्टरवर पेरणीची आशा

निसर्गाचा लहरीपणा आणि सूर्याचा आग ओकणारा तडाखा अशा दुहेरी संकटाचा सामना करत मोहोळ तालुक्यातील बळीराजा आगामी खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. यंदा तालुक्यात सुमारे ३० हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला असून, गेल्या वर्षी . तालुक्यात सध्या पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या या उन्हात दुपारी शुकशुकाट…

Read More

नीरा नदीने गाठला तळ; बळीराजाचा टाहो:नदीपात्र कोरडे पडल्याने विहिरी आटल्या; कळंबोलीसह माळशिरस- इंदापूर तालुक्यात पिके धोक्यात‎

कडाक्याच्या उन्हाने माळशिरस आणि इंदापूर तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या नीरा नदीचे पात्र आता पूर्णपणे कोरडे पडले आहे. नदीत पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने काठच्या गावांमध्ये शेती, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला . नीरा नदीकाठचा हा भाग प्रामुख्याने ऊस, केळी आणि फळबागांसाठी ओळखला जातो. मात्र, नदी कोरडी पडल्याने आणि विहिरींच्या पाणीपातळीत मोठी घट…

Read More

Students of Gyan Sadhana Gurukul excel in 10th class results, more than 30 students scored more than 80 percent marks

ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था, केडगाव संचलित ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेस यांनी यंदाही दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये दिया कुलट हिने ९५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. प्रथमेश गारुडकर याने ९१ टक् . याशिवाय हर्षदा दळवी (९०.४०), अक्षरा पानसंबळ (९०), आदित्य शिर्के (९०), अदिती कोठावळे (९०), आयुष राऊत (८९), दिव्या…

Read More

शिवन्याची घटना:शेततळ्यात बुडून दोन भावांचा मृत्यू‎, उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आले होते गावी, अंत्यसंस्कारावेळी आक्रोश‎

सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरात बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास मेंढ्या राखण्यासाठी वडिलांसोबत गेलेल्या दोन चिमुकल्या सख्ख्या भावांचा शेततळ्यात पडून बुधवारी सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. गौरव रामदास साबळे (१२), गोपाल साबळे (१०) अशी मृतांची नावे आहेत. किन्ही फाटा येथील रामदास साबळे यांनी मेंढपाळ व्यवसायातून विश्व निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्याकडे स्वमालकीच्या ८ खंडी म्हणजेच १६०…

Read More

खरीप हंगामात खतांचा काळाबाजार,‎ लिंकिंग रोखण्यासाठी होतेय तपासणी‎:बोदवड तालुका कृषी विभागाचा पुढाकार; गोदामातील साठ्याचीही पाहणी

खरीप हंगामात बियाणे, रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभाग सरसावला आहे. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खत साठ्याची पडताळणी सुरू केली आहे. त्यात तफावत आढळल्यास कारवाई करण्यात येईल. प्रत्येक खरीप हंगामात खत विक्री व खरेदी हा महत्त्वाचा विषय अस . या सर्व कृषी केंद्रांमधील खत साठ्याची बोदवड कृषी विभागाकडून तपासणी सुरू आहे. तालुक्याची एकूण मागणी १०,७३६…

Read More

सटाण्यात रुग्णसेवा रामभरोसे; 8 पैकी 4 पदे रिक्त:रुग्णवाहिकाही नादुरूस्त, दोन डॉक्टर 18 मेपासून कार्यमुक्त होणार असल्याने दोघांवरच राहणार भार‎

येथील ग्रामीण रुग्णालयात‎वैद्यकीय अधिकाऱ्यांची‎कमतरता, निधीचा तुटवडा,‎औषधसाठ्याचा अभाव आणि‎नादुरुस्त रुग्णवाहिका यांमुळे‎रुग्णालयाची अवस्था अत्यंत‎बिकट झाली आहे. तालुक्यातील‎आरोग्य व्यवस्थाच सध्या‎‘व्हेंटिलेटर”वर असल्याचे चित्र‎निर्माण झाले असून,‎सर . त्यातच १८ मे रोजी दोन ‎‎डॉक्टर कार्यमुक्त होणार‎असल्याने, संपूर्ण रुग्णालयाचा‎भार केवळ दोनच डॉक्टरांवर‎येणार आहे. यामुळे रुग्णसेवेवर‎गंभीर परिणाम होण्याची शक्यता ‎‎आहे. केवळ डॉक्टरच नव्हे, तर‎तांत्रिक कर्मचाऱ्यांचीही येथे‎वाणवा आहे. शवविच्छेदनासाठी‎कर्मचारी उपलब्ध नसल्याने‎नातेवाइकांची मोठी गैरसोय होते.‎…

Read More

बाजारपेठेतून गावरान आंबा गायब:आता परराज्यातील आंब्यांना मागणी; बदाम, दशहरी व केशर आंब्यांनी सजली दुकाने‎

गावरान आंबा म्हटले की डोळ्यासमोर येतो तो रसाळ, मधूर आणि सुगंधाने भरलेला आंबा. तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गावरान आंब्यांची आमराई असायची. नातेवाइकांना खास आमरसाचे निमंत्रण दिले जायचे. मात्र, आता बदलत्या काळात आणि दुष्काळी परिस्थितीमुळे सिल्लोड तालुक्यातील गावरान आंबा आता दुर्मिळ होत चालला असून त्याची जागा बदाम, दशहरी, केशर आंब्याने घेतल्याचे चित्र आहे. सध्या बाजारपेठेत…

Read More