Headlines

मराठा-ओबीसी संघर्षाचा भडका:तुम्ही 25 आमदार पाडले, तर आम्ही 100 पाडू; लक्ष्मण हाकेंचे जरांगेंना आव्हान, नवनाथ वाघमारेंविरोधात सोलापुरात भडका

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा लढा आता रस्त्यावरून थेट राजकीय आखाड्यात पोहोचला आहे. राजकीय आव्हाने, आकडेवारीचे दावे-प्रतिदावे आणि आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण कमालीचे तापले आहे. एका बाजूला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट निवडणुकीचे आव्हान दिले आहे, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने कुणबी नोंदींच्या आकडेवारीवरून जरांगेंवर दिशाभूल करत असल्याचा आरोप…

Read More

पहिल्या श्रावणी सोमवारी घुमला हर हर महादेवचा गजर:शहरातील महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाची होती व्यवस्था‎

श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ग्रामदैवत श्री विरभद्रेश्वर महादेव मंदिरात भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची देव दर्शनासाठी वर्दळ सुरू झाली होती. दिवसभर परिसर ‘हर हर महादे . भाविकांनी भगवान महादेवाला बेलपत्र, फुले, दूध व जल अर्पण करून अभिषेक व पूजा केली. अनेक भाविकांनी श्रावणी सोमवारचे व्रत करून मंदिरात…

Read More

तुळजाभवानी मातेचा दर्शन मार्ग खड्ड्यांत; मालेगाव-नागोबा चौक रस्त्याची दुरवस्था:रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एसटीने मार्ग बदलला, विद्यार्थिनी, प्रवाशांची गैरसोय‎

तुळजापूर मार्गावरील मालेगाव शिव ते नागोबाचौक या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून, सध्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पश्चिम महाराष्ट्रातून तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविका . रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, चारचाकी वाहनांसह दुचाकीस्वारांना या मार्गावरून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. एसटी वाहतुकीवरही परिणाम या…

Read More

Maharashtra CM Devendra Fadnavis Gets Power to Overrule Minister Decisions

राज्यात ‘महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, 2026’ अधिसूचित करण्यात आले असून, यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. यामुळे प्रशासकीय पातळीवर मुख . राज्य सरकारकडून अधिसूचित करण्यात आलेल्या या नियमांमुळे मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव आणि इतर सचिवांच्या कार्यपद्धती व अधिकारांबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. या…

Read More

मराठा समाजातील मुलींबद्दल वक्तव्य‎:वैरागमध्ये नवनाथ वाघमारेंविरुद्ध संताप, वाघमारेंना चोप देणाऱ्यास 10 लाख बक्षीस‎

मराठा समाजातील माता-भगिनींबाबत आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत वैराग भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने नवनाथ वाघमारे यांचा जाहीर निषेध केला. तसेच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन वैराग पोलिस ठाण्यात देण्यात आले. सदर निवेदनाचा स्वीकार वैरागचे पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांनी केला. नवनाथ वाघमारे यांनी…

Read More

मंत्री भुसे यांच्या हस्ते जलसंधारण, व्यसनमुक्ती अन् साक्षरतेची शपथ:स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात घेतले वचन, अभियानाची दिली माहीती‎

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते येथील अधिकारी-कर्मचारी व नागरिकांना जलसंधारण, व्यसनमुक्ती, पॉश कायदा आणि साक्षरतेची शपथ देण्यात आली. राज्य सरकारने या गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पाण्याचे भविष्यातील दुर्भिक्ष्य लक्षात घेता जलसंधारणाच्या कामांवर भर देण्याचे शासनाने यापूर्वीच जाहिर केले आहे. यासोबतच व्यसनमुक्त समाजनिर्मिती, लहान मुलांचे अत्याचारापासून संरक्षण आणि समाजाला साक्षर करण्यासाठी…

Read More

महान धरणातील पाण्याने करुणेश्वर महादेवाला जलाभिषेक:‘हर हर महादेव”च्या जयघोषाने परिसर दुमदुमला; मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग‎

. येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी करुणेश्वर महादेव संस्थानच्या वतीने भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. १७ ऑगस्ट रोजी सकाळी वाघगड येथून महान धरणाचे पवित्र व शुद्ध जल २१ हंड्यांमध्ये घेऊन कावड यात्रेच्या मिरवणुकीस भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. ही कावड यात्रा दुपारी १२ वाजता महान येथे दाखल झाली. यावेळी कल्पना कॉलनी येथे…

Read More

अमरावतीच्या 43 वर्षांच्या विकासप्रवासाला सलाम!:शहराला अधिक स्वच्छ, सुंदर, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख बनवण्याचा निर्धार‎

. स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या आणि अमरावती महानगरपालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या माजी महापौरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमरावतीच्या ४३ वर्षांच्या विकासप्रवासाचा गौरव करत शहराला अधिक स्वच्छ, सुंदर, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख बनवण्याचा निर्धार…

Read More

धनगाव येथे फळबाग शेतीशाळा:शेतकऱ्यांनी आपले प्रत्यक्ष अनुभव, व्यापाराविषयी अनुभव कथन केले‎

विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगरचे वानखेडे यांच्या संकल्पनेतून व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी धनगाव (ता. पैठण) एका शेतावर आंबा लागवड तंत्रज्ञान, व्यापार व निर्यात संधी याबाबत कार्यशाळा झाली. कार्यशाळेची सुरुवात आंबा बागेत भेट देऊन करण्यात आली. शेतातील महाराष्ट्र (अंबा) केशरचे १०२८ झाडे व गुजरात केशरच्या ८०० झाडांची प्रत्यक्ष पाहणी,…

Read More

मनमाडचा पाणीपुरवठा‎आजपासून होणार सुरळीत‎:बुधवारपासून पुन्हा मिळणार तिसऱ्या दिवशी पाणी‎

करंजवण प्रकल्पातील विद्युत पुरवठ्यात झालेल्या बिघाडातील दुरूस्तीचे काम अद्यावत दुरूस्ती सामग्री व कुशल तंत्रज्ञांमार्फ त सध्या युध्द पातळीवर सुरू आहे. मंगळवारी (दि.१८) हे काम पूर्ण झाल्यानंतर या योजनेतून मनमाड शहराला नियमित पूर्ववत पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी दिली. तोपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जुन्या पालखेड योजनेद्वारे पाटोदा…

Read More