Headlines

तीन वर्षांत साईबाबांना 19 हजारांहून अधिक शाली अर्पण:19060 शालींचे 3.59 कोटी मूल्यांकन; संस्थानच्या तिजोरीत 6.45 कोटी रुपये

श्री साईबाबा संस्थानने एप्रिल २०२५ पासून अमलात आणलेल्या नवीन देणगी धोरणामुळे देणगीदार भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या धोरणानुसार, १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या भाविकांना साईबाबांना वस्त्र अर्पण करण्याची, तसेच साईबाबांनी परिधान केलेले वस्त्र प्रसादरूपाने प्राप्त करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय देणगीच्या रकमेनुसार भाविकांना…

Read More

श्रीरामपूरमध्ये पुन्हा गँगवार:जुन्या वादातून एकावर धारदार शस्त्राने वार, हल्लेखोराने गोळीबार केल्याचाही आरोप, गुन्हा दाखल

दोन गँगमधील जुन्या वादातून एका युवकावर श्रीरामपूर शहरात प्राणघातक हल्ला झाल्याची घटना गुरुवारी दुपारी पूर्णवादनगर भागामध्ये घडली. शुभम उर्फ कल्लू यादव असे जखमी युवकाचे नाव असून यावेळी गोळीबार झाल्याची चर्चाही सुरू आहे. या प्रकरणी सागर मधुकर होगे 22) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम यादव व अभय उर्फ अभी…

Read More

बेलापूर-परळी रेल्वेसाठीचे‎‎उपोषण केले स्थगित:‎आमदार विठ्ठलराव लंघे यांची मध्यस्थी ठरली यशस्वी

बेलापूर-परळी रेल्वे मार्गाला तातडीने मंजुरी मिळावी आणि प्रलंबित रेल्वे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या मागणीसाठी मंत्रालयासमोर सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले. उपोषणकर्त्यांमध्ये रेल्वे कृती समितीचे रितेश भंडारी, रज्जाक इनामदार, गोवर्धन म्हस्के, नितीन निकम, मन्सूर पटेल यांचा समावेश होता. उपोषणार्थी बेलापूर-परळी…

Read More

पंढरीत अतिक्रमणावर रात्रीतून जेसीबी; संतप्त व्यावसायिकांनी घातला घेराव:कारवाईवरून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी प्रशासनाला धरले धारेवर‎

. आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर नगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी अभियान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पथकाने बुधवारी रात्री १० वाजता जेसीबीच्या सहाय्याने बंद दुकाने, खोक्यांची जाणीवपूर्वक नासधूस केल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या या मनमानी विरोधात जनतेसोबतच नगराध्यक्ष भालके यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिका-यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या आक्रमक पावित्र्याने व व्यावसायिकांनी अतिक्रमण पथकाला घेराव…

Read More

म्हेत्रे यांच्या पुतळ्याचा चबुतरा पाडला:बाजार समितीला टाळे ठोकण्याचा इशारा, 7 दिवसांत गणेश मूर्ती हटवण्याच्या प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे‎

. स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा चबुतरा बेकायदेशीरपणे पाडून त्या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना केल्याच्या निषेधार्थ म्हेत्रे समर्थकांनी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर तीव्र आंदोलन केले. बुधवारी दुपारी १२:२० वाजता सुरू झालेले हे आंदोलन तब्बल ६ तास चालले. प्रशासनाने येत्या ७ दिवसांत संबंधित गणेश मूर्ती तिथून हटवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. दिलेल्या…

Read More

हरितक्रांती, रोहयोचे जनक वसंतराव नाईक यांचे राष्ट्रनिर्मितीत योगदान:कृषी महाविद्यालयातील कार्यक्रमात प्रा. विलास भवरे यांचे प्रतिपादन‎

राज्याच्या, आणि पर्यायाने देशाच्या विकासात, हरितक्रांती, पंचायत राज, श्वेतक्रांती, आणि रोजगार हमी यांसारख्या शाश्वत ग्रामविकासाच्या योजना प्रभावीपणे राबवणाऱ्या स्व. वसंतराव नाईक यांचे राष्ट्रनिर्मितीत अतुलनीय योगदान आहे. त्यांनी शेतकरी, आणि शेतकऱ्यां . व्यासपीठावर अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई, संचालक संशोधन डॉ. शामसुंदर माने, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, व…

Read More

ग्रामीण अर्थव्यवस्थेला झळाळी देण्याचा गोसेवा आयोगाचा संकल्प:अकोल्यात 36 गोशाळांची नोंदणी; 24 संस्थांना शासन अनुदान‎

महाराष्ट्र सरकारने देशी गोवंशाचे महत्त्व ओळखून गायीला ‘राज्यमाता’ हा सर्वोच्च दर्जा बहाल केला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि राज्यभरातील देशी गोवंशाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी ‘महाराष्ट्र गोसेवा आयोग’ कार्यरत आहे. सद्यःस्थितीत आयोगाकडे राज्यभरातील ९८६ गोशाळांची नोंदणी झाली असून, देशी गोवंशाच्या माध्यमातून एक नवी आर्थिक व वैज्ञानिक क्रांती घडवण्याचा संकल्प आयोगाने केला आहे. अकोल्यात…

Read More

‘कोणार्क’च्या दोन कामगारांना मारहाण:पोलिस ठाण्यासमोरच घंटागाड्यांची रांग, झोन क्र. 1 रामपुरी कॅम्पमधील द्वारकानगर परिसरातील प्रकार‎

झोन क्र. १ रामपुरी कॅम्पच्या गाडगेनगर परिसरातील द्वारकानगर भागात गुरुवारी २ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नाली स्वच्छ करणाऱ्या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर या शहरातील स्वच्छतेचे कंत्राट घेणाऱ्या कंपनीच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांना नागरिकांद्वारे शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. यामुळे झोन क्र. १ मधील सर्व सफाई कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी कामबंद केले. सफाई कर्मचाऱ्यांनी गाडगेनगर पोलिस स्टेशनमध्ये एकत्र…

Read More

बोअरवेलला नवसंजीवनी:मेळघाटात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रयोगामुळे भूजल पातळी वाढली, घराच्या छतावरून पाणी थेट भूजलाच्या गर्भापर्यंत‎

डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या मेळघाटातील अनेक गावांत उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. यावर मात करण्याच्यादृष्टीने एक शास्वत प्रयोग करण्यात आला आहे. घराच्या छतावरुन वाहून जाणारे पाणी थेट भूजलाच्या गर्भापर्यंत पोहोचविण्यात आल्याने एका बोअरवेललाही नवसंजीवनी मिळाली आहे. धारणी शहरातील एका शासकीय कर्मचाऱ्याने प्रत्यक्ष कृतीतून जलसंधारणाचा हाआदर्श उभा केला आहे दरवर्षी उन्हाळा आला की पाण्यासाठी हाहाकार, कोरड्या पडणाऱ्या बोअरवेल्स, घटणारी…

Read More

धाकट्या पंढरीत विठ्ठलभक्तीचा जागर:धामणगावात आज कीर्तन; महाराष्ट्र अन् कर्नाटकातील भाविकांची असणार उपस्थिती‎

वैराग धामणगाव या संतभूमीत आज (३ जुलै) संत माणकोजी महाराज बोधले यांच्या संजीवन समाधी पर्वणीचा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. वारकरी संप्रदायातील तेजस्वी संत म्हणून ओळख असलेल्या संत माणकोजी महाराजांनी विठ्ठलभक्तीचा प्रसार करत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्यामुळे धामणगावला ‘धाकटी पंढरी’ अशी ओळख मिळाली…

Read More