Headlines

म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा:रस्ते, ड्रेनेज कामांना गती देण्यासाठी पाटील यांच्या सूचना

उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हाळुंगे गावातील रस्ते, ड्रेनेज आणि पावसाळी पाण्याच्या लाईनच्या समस्यांची तातडीने दखल घेतली आहे. त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला यावर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यामुळे या कामांना गती मिळणार आहे. म्हाळुंगे गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. ऑर्चिड हॉटेल ते…

Read More

हिंजवडी आयटी पार्कमधील 15 लाख नोकऱ्या धोक्यात:आदित्य ठाकरेंचा धक्कादायक दावा, राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची मागणी

राज्याच्या विविध शहरांच्या आणि जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी चाकणनंतर नुकतीच पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कची पाहणी केली. या पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधील तब्बल 15 लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने आणि मांडलेल्या आकडेवारीने मोठी खळबळ उडाली असून, राज्य सरकारने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष…

Read More

अन्नभेसळीविरोधात तुकाराम मुंढेंचा धडाका:CM देवेंद्र फडणवीसांकडून कारवाईचे कौतुक, म्हणाले- अशी धडक कारवाई सुरू राहील

आयएएस तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यापासून संपूर्ण राज्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि आरोग्यास हानीकारक उत्पादनांवर कारवाईचा धडाका लावला आहे. एफडीएच्या पथकांकडून दररोज राज्यभरात धाडी टाकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तसेच अस्वच्छता बाळगणाऱ्या हॉटेल्स, डेअरी व दुकानांचे परवाने थेट निलंबित केले जात आहेत. दरम्यान, मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या धडक आणि…

Read More

औंढा नागनाथ पंचायत समिती अपहार प्रकरण:जिल्हा परिषदेकडून कागदोपत्री खेळ, लेखा विभागाकडून गुन्हा दाखल करण्यास टोलवा टोलवी

औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभागातील सुमारे 57.53 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात दोषीवर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून कागदोपत्री खेळ सुरु झाला असून तीन वेळा गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊनही गुन्हे दाखल का होत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरी कडे जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाची भुमीका संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणात आता सर्व…

Read More

स्वातंत्र्याच्या 80 वर्षात विद्यार्थ्यांना पाणी देऊ शकलो नाही हे दुर्दैव:कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

स्वातंत्र्याच्या 80 वर्षात शाळांमधून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी देऊ शकलो नाही हे दुर्देव असून एकीकडे हि परिस्थती असतांना दुसरीकडे विदेशात जाऊन मोठ्या गप्पा मारणे योग्य नाही, आता शाळांमधून सुधारणा करण्याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यावे अन्यथा त्याची परिणाम भोगावे लागतील असा इशारा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीप दिपके यांनी मंगळवारी ता. 18 सत्ताधाऱ्यांना दिला आहे. हिंगोली तालुक्यातील लिंबाळा…

Read More

मित्रपक्षांना संपवण्यासाठीच भाजपची धडपड:एसआयआरच्या कामात भाजप कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप, रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

एसआयआर साठी काम करणारी लोकं भाजपचे कार्यकर्ते आहेत. भाजपकडून एक ॲप तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये मतदार आपल्या विचाराचा आहे किंवा नाही हे पाहिले जाते. ती यादी घेऊन ही लोकं बीएलओकडे जातात आणि मग एसआयआरची प्रक्रिया पूर्ण करतात. यात भाजपचा मतदार असेल आणि त्यांचे कागदपत्रे नसतील तर ती पूर्ण केली जातात. जर विरोधी विचाराचा मतदार…

Read More

पुण्यात गुन्हेगारांचा उच्छाद:किरकोळ वादातून हडपसरमध्ये डॉक्टर तर विमाननगरमध्ये विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; गुन्हा दाखल

पुण्यात किरकोळ कारणांवरून मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. हडपसरमध्ये एका मोटारचालक डॉक्टरला टोळक्याने मारहाण केली, तर विमाननगर येथील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहासमोर दोन विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हडपसरमधील काळेपडळ भागात डॉ. आवेश नासीर खान (वय 35, रा. एमरल्ड काऊंटी, कोंढवा) यांना मारहाण करण्यात आली. डॉ. खान हे…

Read More

Sanjay Raut Claims Delhi Cabinet Weak, Devendra Fadnavis Needed in Delhi

देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्र साद घालत आहे. कारण दिल्लीमधील जे कॅबिनेट आहे ते अत्यंत कमकुवत आहे. जंतरमंतरवरील आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम कॅबिनेट तयार करायचे आहे, त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे, असे ते सहकाऱ्यांना स . संजय राऊत म्हणाले की, यशवंतराव चव्हाणापासून तर विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अनेक लोकं महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेले आम्ही…

Read More

मराठा-ओबीसी संघर्षाचा भडका:तुम्ही 25 आमदार पाडले, तर आम्ही 100 पाडू; लक्ष्मण हाकेंचे जरांगेंना आव्हान, नवनाथ वाघमारेंविरोधात सोलापुरात भडका

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा लढा आता रस्त्यावरून थेट राजकीय आखाड्यात पोहोचला आहे. राजकीय आव्हाने, आकडेवारीचे दावे-प्रतिदावे आणि आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण कमालीचे तापले आहे. एका बाजूला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट निवडणुकीचे आव्हान दिले आहे, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने कुणबी नोंदींच्या आकडेवारीवरून जरांगेंवर दिशाभूल करत असल्याचा आरोप…

Read More

पहिल्या श्रावणी सोमवारी घुमला हर हर महादेवचा गजर:शहरातील महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाची होती व्यवस्था‎

श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त ग्रामदैवत श्री विरभद्रेश्वर महादेव मंदिरात भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची देव दर्शनासाठी वर्दळ सुरू झाली होती. दिवसभर परिसर ‘हर हर महादे . भाविकांनी भगवान महादेवाला बेलपत्र, फुले, दूध व जल अर्पण करून अभिषेक व पूजा केली. अनेक भाविकांनी श्रावणी सोमवारचे व्रत करून मंदिरात…

Read More