Headlines

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण:सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी दोन्ही आरोपींना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तपास अधिकाऱ्यांनी तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती आणि न्यायालयाने ३ जुलैपर्यंत मुदतवाढ मंजूर केली. आज दोघांची कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी…

Read More

लातूरमध्ये सावकारी पाश:मित्राच्या दीड लाखांच्या कर्जापायी गमावली सव्वा कोटींची शेती, निलंग्यात अनेकांवर गाव सोडण्याची वेळ

एका चुकीच्या निर्णयाने आणि माणुसकीपोटी घेतलेल्या जामीनदारीने एका शेतकऱ्याचे आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, याचे विदारक वास्तव लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील ‘नणंद’ गावातून समोर आले आहे. गेल्या चार वर्षांपासून गावातील भोसले कुटुंब खासगी सावकाराच्या अशा चक्रव्यूहात अडकले आहे की, त्यांना त्यांची पाच एकर शेती गमवावी लागली आणि तरीही सावकाराचा ‘कर्जाचा तगादा’…

Read More

वारीच्या तोंडावर पवित्र इंद्रायणी नदी फेसाळली:नाना पटोले विधानसभेत आक्रमक; 'नमामि इंद्रायणी'च्या कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न आषाढी वारीच्या अवघ्या चार दिवस आधी थेट विधानसभेत गाजला आहे. नदीपात्रात रासायनिक आणि औद्योगिक सांडपाण्यामुळे साबणासारखा पांढरा शुभ्र फेस साचल्याचे समोर आले आहे. या गंभीर परिस्थितीवरून काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत राज्य सरकारला धारेवर धरत, ‘नमामि इंद्रायणी’ योजनेच्या कोट्यवधी रुपयांच्या तरतुदीनंतरही नदीची ही अवस्था…

Read More

Maharashtra Sting Energy Drink Ban Near Schools; T Munde Enters Vidhan Bhavan

राज्यातील शाळकरी मुलांमध्ये लोकप्रिय होत असलेल्या ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर अखेर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. पावसाळी अधिवेशनात या विषयावर जोरदार चर्चा झाल्यानंतर शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर् . भाजप आमदारांचा गंभीर मुद्दा; ‘दारूपेक्षाही स्टिंग घातक’ श्रीगोंदा-नगरचे भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत स्टिंग एनर्जी…

Read More

एनडीआरएफची महाराष्ट्र-गोव्यात पथके तैनात:मान्सूनसाठी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये 5 बटालियनची पूर्वतयारी

मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींच्या पार्श्वभूमीवर त्वरित व प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी 5 बटालियन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पुणे यांनी 1 जुलै 2026 पासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध संवेदनशील जिल्ह्यांमध्ये आपल्या पथकांची पूर्वतैनाती केली आहे. ही तैनाती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , महाराष्ट्र तसेच एनडीआरएफ मुख्यालय यांच्या समन्वयाने सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, रायगड,…

Read More

गोरगरिबांचा पैसा मल्टीस्टेटमध्ये अडकला:या संस्थांची प्रॉपर्टी वर्षभरात विकून ठेवीदारांचे पैसे द्या; विधानसभेत आमदार सुरेश धस यांची मागणी

मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवून फसवणूक झालेल्या लाखो ठेवीदारांचा मुद्दा आज विधानसभेत जोरदारपणे गाजला. बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी ‘महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, 1999’ या सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान ठेवीदारांची व्यथा मांडली. “संचालक जेलमध्ये राहू देत नाहीतर आणखी कुठे, त्यांच्या जप्त केलेल्या प्रॉपर्टीजची वर्ष-दीड वर्षात विक्री करून गोरगरीब ठेवीदारांचे पैसे…

Read More

'अब हिंदू माफ नाही करेगा!':राम मंदिरातील चोरीवरून उद्धव ठाकरेंचा संताप, दादरमध्ये करणार 'रामरक्षा आंदोलन'

देशात सध्या अयोध्या राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. राम मंदिरात मोठी चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निषेध नोंदवला आहे. तसेच येत्या 5 तारखेपासून दादरच्या हनुमान मंदिरासमोर रामरक्षा आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली…

Read More

डिग्रस कऱ्हाळेमध्ये अन्नदानाची 57 वर्षाची परंपरा कायम:15 क्विंटलच्या पोळया अन 8 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, 22 हजार भाविकांची घेतला लाभ

हिंगोली तालु्क्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे अन्नदानाची 57 वर्षाची परंपरा यावर्षीही कायम राहिली असून गुरुवारी ता. 2 रात्री सात वाजता संत गजानन महाराजांच्या दिंडीचे स्वागत करून महाराप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी तब्बल 22 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असून त्यासाठी 15 क्विंटल पोळ्या, 8 क्विंटल बुंदी, 5 क्विंटल भाजी करण्यात आली होती. श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन…

Read More

बिश्नोई गँगचा सदस्य राजस्थानमधून गजाआड:पुणे खंडणी आणि गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पुणे पोलिसांनी मंतरवाडी गोळीबार आणि 5 कोटींच्या खंडणी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने राजस्थानमधून कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या एका सक्रिय सदस्याला अटक केली आहे. पवन राम असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे राजस्थानमधील हनुमानगड येथून पवन रामला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पुण्यातील…

Read More

पर्यटकांची प्रतीक्षा संपली:लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो; पायऱ्यांवरून वाहू लागले शुभ्र पाण्याचे प्रवाह

पर्यटकांचे हक्काचे ठिकाण आणि पावसाळ्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील प्रसिद्ध ‘भुशी धरण’ आज सकाळी अखेर ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या ४८ तासांत लोणावळा-खंडाळा परिसरात झालेल्या तब्बल २२९ मिमी मुसळधार पावसामुळे धरणाचा सांडवा पूर्णपणे भरून वाहू लागला आहे. शुभ्र फेसाळणारे पाण्याचे प्रवाह पायऱ्यांवरून वाहू लागल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे उधाण आले असून, लोणावळ्यातील वर्षा पर्यटनाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात…

Read More